भारत
आवाहन : कै. सुचेता जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा... (पुणे)
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अ. अ. जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com
नमस्कार,
फेसबुक नव्हतं तेव्हा..
आजच्या आम्हा तरुणांना प्रश्न पडतो कि फेसबुक नव्हतं तेव्हां लोक काय करत असतील ? त्यांच्या जीवनात काय अर्थ असेल ? सोशल नेटवर्किंग, चॅट, गटग हे काहीच नव्हतं का ?
या लोकांचा टाईमपास काय असेल ?
आणि त्याचं उत्तर मिळालं..
पहाच !
.
.
.
.
.
एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन
मराठी विकिवर चाळीस हजार लेख
मराठी विकिला चाळीस हजारी टप्पा गाठायला आता अजून फक्त १९१ लेख हवे आहेत.
२७ फेब्रुवारी या मराठी दिवसाच्या आधी मराठी विकीला चाळीस हजार लेखांच्या टप्प्यावर घेऊन जाऊया! या साठी अजून जवळपास महिन्याभराचा कालावधी आहे.
विकिवर कस्काय लिहायचे बॉ?
मराठीविकिवर लेखन करणे अगदी सोप्पे आहे. आपल्याला हवा तो शब्द शोधपेटीत शोधायचा तो लाल रंगात आला तर त्यावर टिचकी द्यायची की लेखनाची खिडकी उघडेल त्यात लिखाणास सुरुवात करायची. झाले!
मी काय लेख लिहू?
प्रतिक जाधव
जुने मराठी चित्रपट
खूप दिवसापासून 'शापित' हा जुना मराठी चित्रपट शोधत आहे वेब वर पण मिळत नाही आहे.
'अरे संसार संसार' आणि अजून काही जुने चित्रपट शोधले पण काही Youtube ची गाणी मिळाली फक्त. दादर ला कदाचित चित्रपटांची DVD मिळेल पण आत्ता काही Online असेल तर नक्की सांगावे. मी TORRENT वर अजून शोधले नाही आहे , कोणाला माहित असेल तर सांगावे.
लहानपणी रविवारी संध्याकाळी हे मराठी चित्रपट एकत्र आई-बाबां बरोबर पाहण्याचे दिवस आठवत आहेत.
तुम्हालाही आलाय का असा अनुभव?
गेल्या आठवड्यातील गोष्ट. घराच्या अगदी जवळ, ऑफिसच्या जाण्या-येण्याच्या रोजच्या वाटेवर आईबाबांच घर असुनही बरेच दिवस झाले त्यांना भेटले नव्हते. एका संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर गाडी घेउन मुख्य रस्त्याला लागल्यावर आतुन आवाज आला इथेच आई-बाबा आहेत जवळच कुठेतरी आणि नजर शोध घेउ लागली.
दोनच मिनिटाच्या अंतरावर एक पेट्रोल पंप आहे तिथे आई-बाबा दिसले. परमानंद म्हणजे काय ते अनुभवायला तेवढा क्षण पुरेसा होता.
तुम्हालाही आलाय का असा अनुभव? असेल तर इथे नक्की शेअर करा.
टिपः- यात कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतु अथवा प्रसंगवर्णनात कोणतीही अतीशयोक्ती नाही.
ये दिल मांगे मोअर...
मुद्दे आणी गुद्दे
आजकाल बोलघेवड्यांची कमतरता नाही. अश्या काही मुद्यांवर आपले काही गुद्दे येऊ द्या.
एक माझाच :-
पंतप्रधान :- भारत १९९१ च्या परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याचे खंडन.
- अगदी बरोबर. परिस्थीती त्याहीपेक्षा वाईट आहे. १९९१ कडे वाटचाल, म्हणजे परिस्थितीत सुधारणा म्हणावी लागेल.
Pages
![Subscribe to RSS - भारत](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)