येत्या रविवारी दिनांक ३० डिसेंबर रोजी योगोत्कर्ष ह्या योग आणि योगासनांसाठी वाहून घेतलेल्या संस्थेतर्फे योग आणि योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गेली २५ वर्षे ही संस्था पुणे जिल्ह्यात कार्यरत आहे. योग प्रसार व प्रचाराचे काम यथाशक्ती करीत आहे.योगशास्त्र आणि योगासनांचॆ आवड जनमानसात, विशेषत: मुलांमध्ये लहानपणापासूनच निर्माण व्हावी या उद्देशाने स्पर्धा भरविण्यात येतात. आजपावेतो अनेक विद्यार्थ्यांची योगासन स्पर्धेसाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यात यशही मिळाले आहे.
या संस्थेच्या मते,
खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
नव्या जागी मित्र मैत्रिणी कसे मिळवावेत?
आधीच ग्रुप्स असलेल्या ठिकाणी कसे मिसळावे?
नोकरी निमित्त देशोदेशीच्या लोकांशी संपर्क येतो अशावेळी बोलण्याचे विषय, संभाषणातल्या ओपनिंग लाईन्स (मराठी शब्द?) काय असावे?
आपले बोलणे प्रभावी पण नाटकी किंवा आढ्यताखोर न वाटण्यासाठी काय करता येईल?
संभाषणातील सहजता कशी आणावी?
पूर्वार्ध : http://www.maayboli.com/node/39766
( हा उत्तरार्ध लिहिताना माझी इतिहासकाराची कवचं काढून ठेवली आहेत; म्हणून ही कथा. या सर्व लिखाणासाठी केवळ माझी आई, मामा, मावशी यांच्या आठवणीच मदत करू शकल्या. कोणतेच लेखी पुरावे नाहीत. त्यामुळे याला मी लेख नाही म्हणु शकत. अन मग कथा लिहायची तर त्याचे काही नियम, काही सवलती मी स्विकारले, घेतल्यात. आशा आहे तुम्ही समजून घ्याल.
( माझी आजी, माझ्या आईची सावत्र आई म्हणजे सौ. सुधा प्रधान ( पूर्वाश्रमाची वत्सला गुप्ते) हिची कथा मी लहानपणापासून आईकडून ऐकत आले. तिच्या आयुष्यातल्या अनेक घटना सर्वसामान्य स्त्री पेक्षा खूप वेगळ्या. त्या सगळ्यांसमोर मांडाव्या वाटल्या. म्हणून हे लिखाण. यातल्या महत्वाच्या ठळक घटना जशाच्या तशा मांडल्या आहेत. माझी आई, मोठा मामा यांनी त्या आपल्या आठवणींतून सांगितल्या आहेत. १९४८ मध्ये स्त्री मासिकासाठी तिची मुलाखत श्री. दि. बा. मोकाशी यांनी घेतली होती. ऑगस्ट १९४८ च्या स्त्री मासिकात ती छापून आली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग पहिला-भगूर]
चला त्यासाठी भगूर्-नाशिकला!
** ही खूण असलेला परिच्छेद मूळ लेखात नव्याने टाकलेला आहे**
* ही खूण असलेला परिच्छेद मूळ लेखात नंतर लिहिलेला आहे.
' अष्टविनायकदर्शन' या नावाचे एक ई-बुक इंटरनेटवरून फ्री-डाऊनलोड करता येते हे कळल्यावर मी ते डाऊनलोड करून घेतले. वाटले होते कि ते असेल गणेशाच्या आठ स्थानांबद्दल ! पण या पुस्तकातील 'विनायक' आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर!
मानवी मन विचित्र असते. प्रत्येक वेळी ताक फुंकून प्यायची वेळ आली ; कि मग तशीच सवय लागते. आपण मुरतो त्यात. असा वाटत जगायचं असेल तर अशाच पद्धतीने जगायला हवे. हे सत्य आहेच. अर्थात हे सत्य असावे कि नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो !
काहींना ताक फुंकायची वेळ येतच नाही. कारण गुंत्याच्या पलीकडे किवा गुंत्यात राहून लढण्याची किवा डीप्लोमातिक राहता येते त्यांना. केवळ वरून असे राहिले तर स्वतःला मानसिक आणि शारीरिक त्रास होतोच. मात्र देवच्या दयेने ज्यांना खरेच मनाचे बंध मृत माणसाच्या इ. सी. जी प्रमाणे ठेवीता येतात; त्याला हे देवदत्त वरदानच.
सण होता बळीपाडवा ॥ संगे दिवाळीचा गोडवा ॥ तव वार्तासंचार कडवा ॥ कानी आला अकस्मात ॥०१॥
घास अडके घशात ॥ चित्त न रमे कशात ॥ बाळासाहेबांचे मिषात ॥ भिरभिरी फिरे ॥०२॥
काटूनी लांबशी सडक ॥ गाठले 'मातोश्री' तडक ॥ जाळीतसे दाह कडक ॥ वाघक्षेम चिंतेचा ॥०३॥
भीष्म पडे शरपंजी ॥ की रामराजाची चंजी(*१) ॥ मांडली झगडाझुंजी ॥ साक्षात मृत्यूशी ॥०४॥
जीव होई इवलासा ॥ जरी ऐकुनी खुलासा ॥ दिलास लाभे दिलासा ॥ कसाबसा थोडा ॥०५॥
भाऊबीजेचा पै दिन ॥ दीन मन राहे खिन्न ॥ बेचव लागे मिष्टान्न ॥ सकल बंधुरायां ॥०६॥
दुसरे दिनी उत्साहक ॥ बातमी आणती वाहक (*२) ॥ वाटले चिंतेत नाहक ॥ पडलो असो की ॥०७॥
सर आर्थर कॉनन डॉयल: