प्राथमिक शाळेत शिकलेलं गणित - "गणू कडे १० आंबे होते. त्यातले ६ नासके निघाले तर गणूला किती आंबे चांगले मिळाले?" आणि मग १०-६ करुन उत्तर लिहीलं जातं "गणूला ४ चांगले आंबे मिळाले." आपल्या आजुबाजुला भ्रष्टाचारी, फक्त आणि फक्त स्व:हिताचाच विचार करणारी, स्वार्थी, सत्तांध अशी प्रत्येक क्षेत्रातली माणसं नासक्या आंब्यांप्रमाणे दिसत असताना, चांगुलपणाचा वसा घेतलेल्या माणसांमुळे मग ती भलेही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी का असेनात असल्यामुळेच केवळ संपुर्ण समाज वजा भ्रष्टाचारी ह्या वजाबाकीने अजून तरी समाजात "शुन्य" अवस्था आलेली नाहीये.
त्यांची हत्या ही महाराष्ट्राचा वैचारिक र्हास दाखवणारी ठरते.>>>>
त्यांची हत्या ही खुन्यांचा वैचारिक र्हास दाखवणारी ठरते. महाराष्ट्राची वैचारिक बैठक ठाम आहे. ती अशा हत्यांनी डळमळणारी नाही.
दाभोळकरांवर असा पूर्वनियोजित हल्ला होणं ही सोकॉल्ड पुरोगामी महाराष्ट्राकरता अत्यंत शरमेची बाब आहे.>>>>>
मुळीच नाही. शरम तर खुन्यांना वाटायला पाहिजे. महाराष्ट्रानी कुठलेही निंदनीय कृत्य केलेले नाही. तो तर दाभोळकरांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!
भ्याड हल्ल्यात हत्या झाली.>>>>
काल संदिप माहेश्वरीचा यु-ट्युबवरचा video बघितला आणि यापुर्वीही अनेक असेच व्हिडीओ बघितल्याचे आणि लेख वाचल्याचे आठवले. आपण बरेचदा असे लेख वाचतो, व्हिडीओ बघतो, भाषणं ऐकतो, पण रोजच कानावर आदळणार्या फालतू बातम्यांच्या गदारोळात हे प्रेरणादायी विचार हरवुन जातात की काय अस वाटायला लागतं.
"जबतक बैठनेको कहां न जाये, शराफतसे खडे रहो! ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बापका घर नही"
"आपने हमेशा मुझसे... एक बिझिनेसमनकी हैसियतसेही बात की है डॅड"
================
स्वतःमधील कलागुणांच्या बळावर स्वतः महान आहोत हे सिद्ध करून दाखवणे व अधिकाधिक लोकप्रियता, जनाश्रय, पुरस्कार, आव्हानात्मक कलानिर्मीतीच्या संधी आणि एकमेवाद्वितीयता मिळवत जाणे, हे करणार्यांची शेकडो उदाहरणे भारतीय रसिकांनी आजवर पाहिली.
मोतीलाल, सोहराब मोदी, बलराज सहानी, अशोक कुमार पासून ते रणबीर कपूर आणि फरहान अख्तर! विनू मांकडपासून शिखर धवन! सेहगलपासून सोनू निगमपर्यंत! वगैरे वगैरे!
१६ जून रोजी श्री संतोष जोशी लिखित 'कीज' ह्या पास्ट लाईफ रीग्रेशनवरचे पुस्तक अभिनेते श्री सुरेश ओबेरॉय ह्यांच्या हस्ते प्रकाशित झाले. ह्या पुस्तकाविषयी (लेखकाचे विचार) व थोडे लेखकाविषयी
'कीज' म्हणजे काय
जागू यांच्या या पाककृतीवरून सुचलेली ही पाककृती एकदा करून बघा.
==========================
लागणारा वेळ:
४३ मिनिटे
लागणारे जिन्नस:
आळस - दोन ते तीन दिवसांचा
पाऊस - घराबाहेर खच्चून
पाव कप देशीची झिंग
आकाश काळे गडद
२ तक्के उशाला
सगळ्या लोकल ट्रेन्स फेल
प्रत्येक रस्त्यावर पाणी साठून घोळ
पांघरूण गरजेनुसार
हाताची बोटे कडाकडा मोडून
मोठी जांभई जबडा चिरून
क्रमवार पाककृती: