1) आपण मायबोलीकर रामायण बघत आहेत का?
2) तुमचा काय विचार आहे रामा बदल?
3) रामायण मध्यली कोणती गोष्ट तुम्हाला भावली?
4) हा आधी बघील होत का रामायण?
5) अस म्हणतात की रामायण प्रत्येक वेळेस वेगळे समजते म्हणून मग तुमाला काय वेगळे वाटले हा वेळेस?
6) श्रीराम बदल आपले विचार?
7) श्री सीता बदल आपले विचार?
8) श्रीराम भक्त हनुमान बदल आपले विचार?
मला अस वाटत की रामायण हे समजून घेणाचा ग्रंथ आहे म्हणून विचारात आहे तुमचे मते. म्हणून जास्तीत जास्त विचार नोंदवा.
एक १० -१२ वर्षांची चिमुरडी. प्राण्यापक्षांची तिला खूप आवड. घरात एक गोजिरवाणे कुत्रे, एक छोटसं मांजराचं पिल्लू आणि सतत वटवट करणारा एक बोलका राघू. या सगळ्यांनी तिचं आयुष्य अगदी व्यापून टाकलेलं. हे मुके जीव तिच्या लहानश्या विश्वाचा अविभाज्य भाग होते. अशातच तिचा तो प्राणप्रिय मोत्या कुत्रा आजारी पडला. काही खाईना-पिईना, सतत मलूल असा पडून राहायचा. ती शाळेला जाताना तिच्या अंगावर उड्या मारून, "मला पण घेऊन चल" असे मुक्याने विनवणारा मोत्या तिला जाताना पाहून फक्त मान वर करून परत मरगळून झोपू लागला.
कोकण सारखे ठिकाण , जिथे ३००० mm पाऊस पडतो. यावरून सगळ्यांनाच असं वाटतं कि कोकणात पाणी भरभरून असेल. पण तरीही मे महिन्यात इथल्या काही गावांमध्ये टँकर का लागतो ? मुळात कोकणातल्या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता ०% आहे . महाराष्ट्राला पश्चिम घाट लाभल्यामुळे पावसाचे पाणी थेट या डोंगरांवरून थेट समुद्रात जात नाही . का ?? फक्त wetlands अर्थात पाणथळ जागा यांच्यामुळे . wetlands हे पर्यावरणात स्पंज सारखे काम करतात . जास्तीत जास्त पाणी शोषतात आणि गरज असताना release करतात . त्यामुळेच कोकणाला पाणी मिळते. झाडे जर आपली फुफ्फुसे आहेत तर wetlands आपली किडनी आहे.
"आशा नाम मनुष्याणाम काचिद् आश्चर्य शृंखला,
यया बद्धा प्रधावन्ति मुक्तास्तीष्ठाती पंगुवत"
एखाद स्वप्नं बघणं, त्या स्वप्नासाठी झुरण, तळमळण, आणि ते स्वप्नं कधी ना कधी पूर्ण होईल या एका आशेवर वेड्या सारख त्या गोष्टीच्या मागे लागण, त्या साठी धडपडण, आणि शेवटी त्या गोष्टीला यश मिळण, अत्यंत सुखदायक असतं. लहानपणापासून आयुष्याच्या या प्रवासात कोणती ना कोणती गोष्ट असामान्य घडत गेली किंवा घडवली गेली. आणि या सगळ्यातूनच आपल्यातल असामान्य व्यक्तिमत्त्व विकसित होत असतं अस मला वाटतं.
घरची परी
ती तशी परिच असते
सदा ती आपल्या घरीच असते
बघायला ती बरीच असते
स्वतःसाठी मात्र परिच असते
जळवायला एखादी शेजारीच असते
तशी तीही देखणी भारीच असते
खुणावत जीन्समधली छोरीच असते
सौंदर्य खुलते नेसून नऊवारीच असते
वाचवत आपल्याला खबरदारीच असते
नाहीतर मानेवर आडवी सुरीच असते
झीरो फिगर मिरवणारी गुलछडीच असते
संसाराची गोडी जाडजूड पुरणपोळीच असते
मायावी दुनियेपासून रोखणारी दोरीच असते
सुखी संसाराची ती अखंड शिदोरीच असते
जरी ती आपल्या घरीच असते
तरी ती आपली परिच असते
मुंबईचा महापूर आणि बाप्पांची भेट
मुंबईत पावसाळ्यात पाउस हा दररोजच पडतो. तो कधीही कसाही पडतो, कोसळतो. रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था असते. नाले तुंबलेले असतात. मुंबईला महापूर सुद्धा येतो. २६ जुलै २००५ ला महापूर आल्यावर मुंबईकरांचे काय हाल झाले होते ते ऐकून, वाचून होतो. तेव्हा मी मुंबईला नसल्यामुळे महापूर अनुभवला नव्ह्ता.
किराणा सामानांची यादी तयार करण्यासाठी मदत करा
होय
नेट वर शोधले असता नीट मिळत नाही
आणि घरी लिस्ट तयार करताना काहीतरी राहून जाते
अलीकडेच कोकणात मालवण तारकर्ली परिसरात फिरून आलो, कोकण म्हणजे भारावून टाकणारा
आणि खोलवर आठवणी देणारा अनुभव आहे. त्यातले हे काही आठवणीचे तुकडे

~ प्रवास ~
शेतकऱ्याचा रानसखा बैल
शेतकऱ्याचा जिवाभावाचा काळया मातीतला सवंगडी म्हणजे जित्राब . शेतकऱ्याची खरी रानातली सुखदुःखे ज्याला समजतात असा 'काळी 'तला सोबती म्हणजे बैल. सनातन काळापासुन शेतीतली नांगरणी , वखरणी, पेरणी, मळणी इत्यादी सारी कामे बैलाच्याच मदतीने केली जातात.
बैल हा श्रमसंस्कृतीचा कणा आणि समृद्धीचे लक्षण मानल्या जातो. तो खर्या अर्थाने सृजनाचा मानस्तंभ व शेतीमातीतल्या हिरव्या जगाचा निर्माता आहे.
सूरजच्या अज्याची येंगेजमेंट
मंगेश, अमोल,अमरीश,सूरज, पराग व अजय हा आमचा मित्र परिवार... प्रत्येकाची वेगळीच एक गोष्ट.. अजयच खूप दिवसानी जुळलेलं लग्न, सूरज व अजयची जवळची मैत्री.. त्यातही सूरज PhD झाल्यामुळे त्याच पण लग्न अजूनही न झालेलं... अमरीश ने नुकतीच घेतलेली कार... परागची मीटिंग नेमकी अजयच्या engagement च्याच दिवशी... अमोल व मंगेश यांचं तऱ्हेवाईक वागणं..... अशा सर्व गोष्टीतून व प्रसंगातून जनमलेली ही कविता...
सूरजच्या अज्याची येंगेजमेंट
खुप दिवसांनी जुयल
अज्या मेघेच लग्न
सुरजच मात्र आमच्या
स्वप्न झालं भग्न