२२ जूनला मायामीच्या रस्त्याला लागलो. मायामीजवळ पोहोचल्यावर युरो आणि डॉलरचे पाकीट घरीच विसरल्याचे लक्षात आले. ते घेण्याची जबाबदारी नवऱ्याची होती. एरवी काय झाले असते याची कल्पना न केलेली बरी पण ट्रेकच्या सुखस्वप्नांत असल्याने मला काहीही वाटले नाही, मी एकदम कूल वगैरे होते. पारू आणि DS कडे युरो होते ते लागतील तसे वापरायचे ठरले.
किलीमांजारो ट्रेकचे वर्णन मायबोलीबर टाकल्यावर पुष्कळ प्रोत्साहन मिळाले. इतर ट्रेकबद्दल लिहा, फोटो टाका वगैरे अभिप्राय त्यावर होते. प्रामाणिकपणे सांगायचे तर आपल्या ट्रेकचे वर्णन आणि फोटो दुसऱ्याला दाखवायचे म्हणजे तात्काळ ‘मी आणि माझा शत्रुपक्ष’ आणि त्यातले epic dialogue आठवून धडकी भरते. तर ती धाकधूक मनात ठेऊनच, नुकताच Tour du Mont Blanc हा युरोपातील ट्रेक केला त्याबद्दल लिहित आहे. एकूण अनुभव कितीही उच्च असला तरी तो बराचसा स्वतःपुरता असतो. इतरांपर्यंत तो तसाच पोहोचवण्याचे सामर्थ्य नाही पण प्रयत्न करीत आहे.
भाग ६ : सा रम्या नगरी...
बारसूर नगरीचा निरोप घेऊन निघताना जरा विषण्ण वाटत होते. कोणे एकेकाळी नांदती जागती नगरी ज्याच्या ओघात नष्ट झाली त्या 'कालाय तस्मै नमः '
पुढे...
बारसूर पासून दक्षिणेला ४० किमी अंतरावर एक अनोखी जागा आहे. देशातील सर्वोत्तम प्रतीच्या लोहखनिजाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या बैलाडिला पहाडांवर, ढोलकल येथे ३००० फूट उंचीवरती बाप्पा विराजमान आहेत.
इथून जवळच बारसूर नावाचे छोटेसे गाव लागते. येथे प्राचीन मंदिरांचं संकुल आहे. काही विद्वानांच्या मते ७ व्या शतकातल्या गंगावंशी राजांची हि राजधानी. तर काही म्हणतात कि इथे काकतीय वंशीय राजांचे राज्य असताना हि नगरी उभारण्यात आली. तिसऱ्या मतानुसार बस्तरच्या छिंदक नागवंशीय राजांनी इथे ६०० वर्षे राज्य केले त्यांची हि राजधानी. प्राचीन काळात, हे शहर एक अतिशय समृद्ध आणि विलासी शहर होते. बारसूरच्या सुवर्णकाळात इथे १४७ मंदिरे आणि तितकेच तलाव होते. म्हणजे प्रत्येक मंदिराचा एक तलाव.
येथे पाच प्रसिद्ध मंदिरे आहेत.
भाग ४ कांगेर राष्ट्रीय उद्यान
सूर्य माथ्यावर आला होता. आतापर्यंत दाट जंगलात असल्यामुळे ऊन अजिबात जाणवले न्हवते मात्र आता कांगेर राष्ट्रीय उद्यानाचा निरोप घेऊन पुढे निघाल्यावर उन्हाचा चटका जाणवायला लागला.
भाग ३ नमन बस्तर
ठरल्या वेळेत श्री किरण कुमार त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन हजर झालेत. चांगला माहितगार माणूस वाटला. इथला लोकल गाईड म्हणूनही काम करतो म्हणाला.
म्हटलं सांगा आजचा कार्यक्रम. काय काय दाखवणार?
पुढे....
भाग १
सर्व तयारीनिशी दिनांक २३-१२-२०२२ रोजी मी आणि लेक नागपूरसाठी रवाना झालोत.... पुढे...
"यावर्षी इयरएन्डला कुठे जायचं फिरायला?"
ऑक्टोबरच्या एका दुपारी आमच्या पुण्यातल्या घरात सुरु असलेला संवाद.
"हं .. !"
माझा एकाक्षरी प्रतिसाद.
तुझ्या लेकीच्या शाळेला ख्रिसमसची ८ दिवस सुट्टी आहे त्यातच अड्जस्ट झालं तर उत्तम.. !" आई म्हणाली. "रंजू मावशी कधीची बोलावते आहे रायपूरला. जायचं का?" गणपतींनंतर आई माझ्याकडे मुक्कामाला आली असता चाललेली प्लॅनिंग .
"बघू ....!"
काही त्रासदायक प्रश्नांना काय ऊत्तर द्यावे?
१) गावी गेल्यावर केव्हा आला? केव्हा जाणार? कूठे राहतो? असा प्रश्न भेटनारे १०० लोक तरी विचारतात. तेच तेच ऊत्तर देऊन फार त्रास नी कंटाळा येतो. एकवेळ अशा येते की ह्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी घराबाहेर पडायचीच भिती वाटते.
२) दोन दिवसांच्या कामाला दोन दिवसच लागनार. तरी दोन दिवस का लागताहेत असं येऊन अनेक अडानी विचारतात. त्यांच्या पासून कशी सूटका करावी किंवा काय करावे की ते पून्हा असले फालतू प्रश्न विचारनार नाहीत.