वयाच्या पन्नाशी नंतर जर एकही अवयव दुखत नसेल तर तुम्ही मेलेला आहात असे समजावे. असं मी नाही, खुद्द पुलं म्हणून गेलेत. माझ्या बाबतीत जिवंतपणाचा पुरावा मी पन्नाशीच्या एक दोन वर्षे आधीच निर्माण केला असं म्हणायला हरकत नाही. तसं माझ्या इतिहासात डोकावून पाहिलं तर मला क्वचितच सर्दी खोकला ताप झाल्याचे आढळून येईल.
✪ रोगाकडून आरोग्याकडे नेणारी वाट
✪ अवघड जागची दुखणी आणि संवादाची सोबत
✪ "मला मरण हवंय!"
✪ देखभाल करणार्यांसमोरच्या अडचणी
✪ मोबाईल व्यसनमुक्ती
✪ आनंद घेण्याचा अधिकार आणि अपराधभाव
✪ योग्य वेळी थांबण्याची कला
किल्लीच्या धाग्यावर संदर्भ आला कि खाऊगल्ली सारखा धावूगल्ली धागा असायला हवा.. जीथे रोज कुणी काय व्यायाम केला याचा अपडेट देता येईल...
व्यायाम प्रत्येकाला नियमित केला पाहिजे हे कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती होते काहीवेळा..इथे इतरांचे अपडेट वाचून कुणी मोटिवेट होत असेल तर तेवढंच पुण्य अपडेट लिहिणार्याला..
तर व्हा सुरू लोकहो.. जे पूर्वीपासून व्यायाम करताएत ते,ज्यांनी नुकताच सुरू केलाय ते आणि ज्यांना सुरू करायचाय असे, सगळ्यांचं स्वागत आहे या धाग्यावर....
हा प्रसंग आहे एका मित्राच्या भेटीचा, ज्याने अमेरिकेत नुकतंच एक इंडियन ग्रोसरी स्टोअर विकत घेतलं आहे. त्याने मला तिथे भेट देण्याची रिक्वेस्ट केली होती. मी म्हटलं, चला, भारतीय दुकानात जाऊन पाहावं! म्हणून एक दिवस त्याच्या दुकानात गेलो. दुकान पाहून मला खूप आनंद झाला, जणू काही ‘पटेल ब्रदर्स’चं छोटं वर्जन पाहिलं.
यंदाच्या जून महिन्यापासून एल-निनो या वातावरणीय बदलाचे अनेक परिणाम दिसून येत आहेत. त्यामध्ये जगाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी, दुष्काळ किंवा तापमानवाढ होताना दिसते. अद्यापही एल-निनोचा हा प्रभाव टिकून आहे. वातावरणातील या महत्त्वाच्या बदलाचे आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत आणि अजूनही होऊ शकतील.
फिटनेस ५० आणि फिटनेस १००
कुटुंबासोबत व जवळच्यांसोबत फिटनेसचा आनंद घेण्याचा उपक्रम
एप्रिल २०२३ मधे, भारताच्या लोकसंख्येने आकडेवारित चीनला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला असे विविध बातम्यांत प्रसिद्ध झाले आहे. आज जगामधे सर्वात मोठी लोकांची संख्या भारतात आहे. या बातमीने आपण आनंदी व्हायला हवे का एव्हढ्या मोठ्या लोकांच्या संख्येसाठी अन्न, वस्त्र , निवारा, रोजगार यांच्या काळजीने गंभिर व्हायला हवे? दोन्हीही.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रसिद्धी माध्यमांतून प्रसारीत झालेल्या या बातमीला आधार आहे भारताने २०११ मधे घेतलेल्या जनगणनेचा.