https://www.maayboli.com/node/63952 ------> गडदुर्गा - श्री पट्टाई देवी
====================================================================================================
जाखमाता, आदिशक्तिचे हे वेगळेरूप. ना चेहरा, ना डोळे ना मूर्त शरीर, आहे तो फक्त भाव, एका भक्ताच्या भक्तिचा, आहे एक दर्शनीय स्वरूप.
नवचैतन्य, नवरस, नवरंग ह्यांचा उत्सव म्हणजे नवरात्र. आदिमाया आदिशक्तिच्या भक्तित लीन होण्याचे पर्व म्हणजे नवरात्र. पुराणकालापासून शक्तिची देवता म्हणून मनुष्य स्त्री रूपातील देवताची पूजा करत आला आहे. मग ती देवता कधी नदीच्या स्वरुपात तर कधी रक्षणकर्तीच्या स्वरुपात तर कधी आईच्या स्वरुपात.अश्याच काही आदिशक्तिची स्थापना झाली आहे गड-दुर्गावर.
प्रचि - ०१
विसावा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, नवी पेठ येथील विलोभनीय मूर्ती
प्रचि - ०२
बांबू पासून बनवलेली गणेश मूर्ती
प्रचि - ०३
प्रचि ०१

प्रचि ०२

लालबागचा राजा
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ३ - विषय - खेळ मांडियेला!
दरवाज्याच्या अगदी समोरच शिंजीर (सुर्यपक्षी / Sunbird) पक्षाने घरटे बनवुन अंडी घातली होती. त्याची ही छायाचित्रं.
सर्व छायाचित्रांचे आकार लहान केलेले आहेत. मुळ मोठ्या आकारातल्या अजुन चांगल्या प्रती बघण्यासाठी इथे क्लिक करा.
१] दरवाज्यावरच्या छोट्या खिडकीतुन दिसणारे घरटे
|

|
|
|
|
|
विषय - शाळा /कॉलेज/ युनिव्हर्सिटी
गणपती म्हणजे बुद्धीची देवता, आणि ही बुद्धी मिळवण्याची जागा म्हणजे 'शाळा'! प्रत्येकाच्या आयुष्यातलं महत्वाचं स्मरणतीर्थ.. शाळा / कॉलेजाबद्दल आपुलकी नसेल किंवा आठवणी नसतील अशी व्यक्ती सापडणं विरळाच! कोणाला शाळेने विद्या दिली तर कोणाला 'विद्या'! कोणाला शक्ती दिली तर कोणाला 'शक्ती' वगैरे वगैरे!!!
लहानपणी बागुलबुवा वाटणारी शाळा- कॉलेजे आत्ता आपल्या आयुष्यातल्या सोनेरी आठवणीं ची प्रकाशचित्रे..
तर मंडळी, मायबोली गणेशोत्सव२०१७ घेऊन येतोय दुसरा झब्बू - विद्या दे, बुद्धी दे हे गजानना अर्थात शाळा कॉलेज ची प्रकाशचित्रे

गणपती बाप्पा मोरया!
मायबोली गणेशोत्सव २०१७ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे - पयलं नमन - देवळांची प्रकाशचित्रे.
आपल्यातल्या अनेकांना फोटोग्राफीची हौस असते. काहीजणांसाठी तो एक छंदही असतो. सुदैवाने तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे हा छंद पूर्वीसारखा महागाचा राहिला नाही. आपल्यातले अनेकजण "मला एकदा नीट फोटोग्राफी शिकायची आहे" असं म्हणतात पण अनेक कारणांमुळे ते राहून जातं. आणि स्वतः प्रयोग करून शिकताही येतं पण इतरांनी केलेल्या त्याच त्याच चुका करून आपल्याला शिकता आलं तरी त्यात भरपूर वेळ आणि पैसे वाया जाऊ शकतात. कुणीतरी गुरु भेटला तर हे शिकणं सोपं होतं. पण त्या गुरुची वेळ, आपली वेळ, जाण्यायेण्यातला वेळ हे नेहमीच जुळून येतंच असं नाही.