आजच्या चर्चासत्राचा विषय आहे, "आपत्ती व्यवस्थापनासंबंधी पूर्वतयारी".
आपत्ती (Disaster) म्हणजे काय?
अतिशय कमी वेळेत समाजाच्या नित्यक्रमात व्यत्यय येतो ज्यामुळे, खूप व्यापक प्रमाणात परिसरातील माणसं, प्राणी व वनस्पती यांची जीवितहानी होते, आर्थिक नुकसान होते अशा दुर्घटनेला आपत्ती म्हणतात.
संदर्भ https://en.wikipedia.org/wiki/Disaster
सर्वप्रथम हा आढावा प्रकाशित करण्यास यंदा विलंब झाल्याने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
नमस्कार मंडळी
पुण्यामधील ‘मैत्री’ संस्था अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील हातरु या मेळघाटमधील भागामध्ये गेली २० वर्षे काम करीत आहे. आरोग्य, शिक्षण, शेती, संघटन अशा विविध पातळ्यांवर हे काम चालते. धडक मोहिमेसोबतच गेली काही वर्षे आपण राबवत असलेले शैक्षणिक उपक्रमही मेळघाटातल्या मुलांकरता लाभदायक ठरत आहेत.
प्रिय मायबोलीकर,
मी आणि सोनू आम्ही ३ वर्ष लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथील दवाखान्यात आणि आस-पास च्या २६ आदिवासी खेड्यांमध्ये आरोग्य विषयक काम केलं. नुकताच आमचा प्रोजेक्ट संपला. हॉस्पिटल स्टाफशी आमचं खूप घट्ट नातं झालय. त्यांचाच आठवणीत म्हणून मी हे त्यांना लिहिलं होतं. तेच मी मायबोली वर शेअर करतोय. धन्यवाद ..!!
प्रिय मित्र मैत्रिणींनो,
*मेळघाटात आरोग्य शिबीर - डॉक्टर हवे आहेत*
आपल्या सर्वांच्या मदतीनं मेळघाटात कुपोषण आणि बालमृत्यूवर नियंत्रण आणण्यात आपण यशस्वी झालो. अशी कामं एकट्या-दुकट्यानं होत नाहीत. तुम्ही सारे सोबत आलात म्हणूनच ते यशस्वी झालं.
सामाजिक उपक्रमाचे हे आपले दहावे वर्ष. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ९ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत.समाजासाठी कार्य करणार्या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.
नमस्कार,
मायबोलीकरांनी मिळून सामाजिक उपक्रम सुरु करुन ९ वर्षे झाली. यंदा या उपक्रमाचे १० वे वर्ष. गेली ९ वर्षे मायबोलीकरांनी व मायबोलीकर नसलेल्या दात्यांनी देखील या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला. मायबोलीकरांनी सढळ हातांनी दिलेल्या देणग्यांमुळे सामाजिक उपक्रमाद्वारे अनेक गरजू संस्थांना मदत करणे शक्य झाले.
कायम चांगल्या संस्था निवडणे, त्यांच्याशी संपर्क करणे, त्यांच्या गरजा, देणग्यांचा मेळ बसविणे, सर्व देणगीदारांना पावत्या वेळेवर मिळणे ही सर्व स्वयंसेवकांची महत्वाची कामे यात केली जातात.
रस्त्याच्या कडेला झाड उगवते त्याप्रमाणे समाजात मंडळे निर्माण होत असतात. काही जगतात तर काही पायी तुडविली जातात, काही पालनपोषण न केले की मरून जातात. परंतु घोडपदेव विभागातील गीता स्वाध्याय भजन मंडळाला आज ७५ वर्षे झाली.अजून सन्मानाने त्यांची नभात ध्वजा फडकावीत समाजात उमंग, आनंद तरंग पसरवित भजन कीर्तन प्रवचन यातून समाजाला सामाजिक प्रबोधन करीत धार्मिकतेचे ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी उगम पावलेली गीता स्वाध्याय भजन मंडळ हि संस्था आजही आपल्या जोरावर मुंबई, आळंदी, पंढरपूर या ठिकाणी आपल्या नावाचा दबदबा राखून आहे.
सह्याद्रीच्या एका उंच कड्याच्या पायथ्याशी वसलेलं कोकणातलं एक टुमदार गाव... हा कडा असा उभा, सरळसोट उभा, की त्याच्या पायाशी उभे राहिल्यावर आपल्याला या निसर्गचक्रातील आपल्या क्षुद्रपणाची आपोआप जाणीव व्हावी, मनावर साचलेली अहंपणाची सारी जळमटे साफ झाल्याचा साक्षात्कार व्हावा...
तर, त्या गावात त्या दिवशी हा अनुभव घेऊन मी तिथल्या शाळेत पोहोचलो. निमित्त खासच होतं.