ये दुख काहे खतम नही होता बे? -2
नमस्कार,
मध्यंतरी बराच काळ मायबोलीवर येणे झाले नाही, त्यामुळे "ये दुख काहे खतम नही होता" लेखाचा दुसरा भाग इकडे टाकायचे राहून गेले होते. (या लेखाचा पहिला भाग इथे वाचू शकता)
नमस्कार,
मध्यंतरी बराच काळ मायबोलीवर येणे झाले नाही, त्यामुळे "ये दुख काहे खतम नही होता" लेखाचा दुसरा भाग इकडे टाकायचे राहून गेले होते. (या लेखाचा पहिला भाग इथे वाचू शकता)
ह्या धाग्याद्वारे मैत्रीच्या ह्या वर्षातील (२०२१) उपक्रमांविषयक माहिती आणि आवाहन एकाच ठिकाणी संकलित करण्याचा मानस आहे.
लॉकडाऊन जाहीर झाला, रांगा लावून लावून खरेदी झाली, FB वर चॅलेंज रंगले, आपण मध्यमवर्गीय आपापल्या परिघात सुरक्षित होतो, जॉब चे काही वरखाली होईल का? , दूर असणाऱ्या प्रियजनांची तब्येत ठीक असेल ना? असे काही भुंगे सोडल्यास तसा बहुतेकांचा लॉक डाऊन सुरळीत पार पडला.
'अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे'
अनिल अवचट
मैत्रीचा लढा करोनाशी
टाळेबंदीच्या परिस्थितीमुळे अनेक जणांचा रोजगार बुडतोय, आणि ज्यांचे हातावर पोट आहे अशा अनेक जणांना उपाशी दिवस काढावे लागत आहेत.
मैत्रीचे सांगोल्याचे मित्र शाम पवार अशा अनेक कुटूंबांच्या संपर्कात आहेत.
आवाहन क्र. १
राजस्थान, डोह येथील रहिवासी असून एकूण 57 लोकांचा कबिला आहे यामध्ये 13 कुटुंबीय, ज्यामधे पंधरा मुली आणि 17 मुले आहेत, डोंबारी काम व औषध विक्री हा त्यांचा व्यवसाय आहे. जत शहराच्या बाहेर चार किलोमीटरवर पाल टाकले आहे. अजून यांना कसलीही मदत मिळाली नाही.
आवाहन क्र. २
सामाजिक उपक्रमाचे हे आपले ११ वे वर्ष. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली १० वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत.समाजासाठी कार्य करणार्या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.
मैत्री स्वतःशी, मैत्री सर्वांशी.
'मैत्री' ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था मेळघाटातील अगदी दूरच्या गावांमधे आरोग्य , शिक्षण व शेती या करता काम करते. स्वयंसेवी माध्यमातून गेली अनेक वर्षे सरकारी मदत न घेता आपले काम सुरू आहे. प्रत्येक माणसाला समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि उर्मी असते यावर आमचा दृढ विश्वास आहे. म्हणूनच त्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आणि संधी उपलब्ध करून देणे आम्ही आनंदाने करतो.
“मैत्री” ही नागरिकांची स्वयंस्फूर्त संस्था आहे. देणगीदारांकडून पैसा उभा करून आणि प्रत्यक्ष सहभागातून “मैत्री”चे अनेक उपक्रम चालू असतात. त्यातला एक “मेळघाट मित्र” कुपोषणाच्या विरोधातील उपक्रम आहे.
“मैत्री” च्या आणखी एका उपक्रमाची सुरुवात यावर्षीपासून होत आहे.
नमस्कार मंडळी ,
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात मैत्री संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. २००१ मधे झालेला भुज भूकंप, २००४ मधे आलेली त्सुनामी, २००९ मधे लेह येथे ढगफुटीमुळे अचानकच आलेला पूर, नेपाळमधील भूकंप, २०१३ मधे उत्तराखंड राज्यात आलेला त्यानंतरचा केरळ राज्यातला आणि ह्यावर्षीचा आपल्या महाराष्ट्रातला महापूर अशा अनेक वेळप्रसंगी मैत्री संस्थेने आपत्ती व्यवस्थापन, स्थानिकांना मदत आणि पुनर्निर्माण कार्यामधे सहभाग घेतला आहे.