लेखन काढले आहे.
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
(प्रकाशचित्रे Credits:: दिनेश अनंतवार, अभिजीत देसले, Discoverसह्याद्री)
...सह्याद्री, सूर्य अन् मॉन्सून या तुल्यबळ शक्तींनी अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात नितांत सुंदर ‘नंदनवन’ फुलवलंय…
कळसूबाई - आजोबा - घनचक्कर – न्हापता – मुडा - घोडीशेप - कात्रा असे एकसे बढकर एक असे रौद्र पर्वत,
प्रवरा – मुळा – मंगळगंगा अश्या वळणवेड्या नद्यांची विलक्षण रम्य खोरी,
सांधण घळीसारखा अफलातून निसर्ग चमत्कार,
मोरधन – कावनई – कपिलधारा तीर्थ – त्रिंगलवाडी (लेणी व दुर्ग):: एका दिवसात!!
गेल्या ४-५ वर्षांपासून माथेरान डोंगररांगेत असलेल्या चंदेरी माथ्याचा ट्रेक मला करायचा होता. बर्याच जणांना मी विचारलंही होतं, पण सगळे चंदेरीच्या खालच्या गुहेपर्यंत जाऊन येणार म्हटल्यावर माझी नकारघंटाच वाजत असे. नियमितपणे ट्रेक्स करणार्यांकडूनदेखील दुर्लक्षित असलेल्या या चंदेरीच्या प्रेमात पडण्याचं कारण म्हणजे कुठेतरी चंदेरीच्या वाटेचं वाचलेलं वर्णन.. गांवापासून ते गुहेपर्यंत कुठेही पाणी नाही. वर गुहेजवळील टाक्याचे पाणीही घाणेरडे, त्यामुळे पाण्याचं रेशनिंग करणार्यांनाच हा अंगावर घेणार!..
कालच ही अभिमानास्पद बातमी वाचायला मिळाली. वाचतांना असे वाटत होते की प्रत्यक्ष डोळ्यांसमोरच घडते आहे.
पनवेलच्या दुर्गमित्र संस्थेचे अजय गाडगीळ आणि त्यांच्या मावळयांचे करावे तितुके कौतुक थोडेच आहे. त्यांच्या ह्या शिवपराक्रमासाठी आम्हां सर्व मायबोलीकरांचा मानाचा त्रिवार मुजरा.
खरोखरच असा विचार मनात आणून प्रत्यक्षात आणणे ही फार अभिमानास्पद कामगिरी आहे.
सौजन्य
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15036542.cms
अवचितगडावर दुर्गमित्रांची पराकाष्ठा
ह्या कथानकावर कोण किती विश्वास ठेवेल हे मला माहीत नाही, आणि ठेवावा असा माझा आग्रहही नाही. पण जे काही घडले ते माझ्या साठी नक्कीच अद्भुत होते. निसर्ग मनकवडा असतो का? Man Desires - Universe Conspires हे जे म्हणतात ते कितपत खरे आहे? अनेक प्रश्न आणि उत्तरे मात्र शून्य. इयत्ता ७ वी पासून मी अव्याहत हिंडतो आहे. पण गेली ५ वर्षे म्हणजे सुवर्णकाळ. गड, किल्ले, डोंगर, घाट हे जीवनातले महत्त्वाचे घटक झाले. रोटी, कपडा, मकान प्रमाणेच बॅकपॅकिंग आणि ट्रेक्स ही जीवनातली मूलभूत गरज झाली. जे मित्र भेटले ते ही सर्व असेच. पायाला सतत भिंगरी लागलेली. मग त्यातूनच Private Wilderness ही संकल्पना उदयास आली.
१९ डिसेंबरला, जवळ जवळ वीस वर्षांनी भेटलेल्या आमच्या शाळेच्या, पार्ले टिळकच्या सोबत्यांना घेउन गोरखगडाला गेलो होतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेसमोर कोकणात मुरबाडजवळ तुलनेने छोटासा गोरखगड उभा आहे. त्यावर उभे राहून, सह्याद्रीच्या भिंतीचे, एकामागून एक को़कणात सरळ कोसळणार्या कड्यांचे दृष्य पहात बसणे हा एक भान हरपायला लावणारा उद्योग आहे.