गणपती बाप्पा ssss मोरया!
मंगलमूर्ती ssss मोरया!
श्रावण सुरू झाला की तुम्हा-आम्हाला सगळ्यात मोठे वेध लागतात ते आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे .. लहान मुलांपासून ते अगदी वडीलधार्या मंडळींपर्यंत, समाजातल्या कुठल्याही स्तरांतल्या व्यक्तीला गणपती बाप्पा हे सगळ्यात लाडकं दैवत वाटतं .. गणेशोत्सवातल्या ह्या दीड किंवा पाच किंवा दहा किंवा काही काही ठिकाणी एकवीस दिवसांतला क्षणन् क्षण भारावून टाकणारा असतो .. गेली कित्येक वर्षं आपण गणेशोत्सव साजरा करतोय पण तरीही दरवर्षीचा गणेशोत्सव नेहमीच एक नविन अनुभूती देऊन जातो ..
ह्या गप्पा इंग्रजीत झाल्या. त्यातले विचार समिताचे आहेत, पण मराठीतले भाषांतर माझे आहे.
हा धागा २० ऑगस्टला प्रकाशीत केला आहे. वर दिसणारी तारीख मसुदा तयार केल्याची तारीख आहे..
समिता शहा
आज ६३ वा स्वातंत्र्य दिवस.
भारतीयांसाठी अभिमानचा दिवस, याच दिवसा करिता भारतीयांनी शेकडो वर्षे स्वप्न पाहिलीत. प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य घोषित होतांनाही भारताने खुप काही भोगल. भारत एक संघ रहावा म्हणुन खुप अडचणीना तोंड द्यावे लागले. त्यात झालेल्या काही चुकांचे परिणाम आज ही भारताला भोगावे लागत आहे.
परंतु त्याची जाणिव आजच्या जनतेला व शासनकर्त्यांना खरच आहे का?
ज्या स्वातंत्र्य विरांनी आहुती दिली, ज्यानी अतोनात हाल सोसुन स्वातंत्र्य मिळवुन दिले. अशा त्या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातला भारत हाच आहे का?
भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
"दिवसा तु रात्री मी" नाटकावरच्या प्रतिक्रिया.
सध्या कॉलेज मुले-मुलींनी गजबजली आहेत...
कॉलेजमधील नवीन मिञांविषयी लिहा....
केदारनी पुस्तकांच्या सुलभवर्गीकरणाची कल्पना मांडली आहे म्हणून आपल्यापरीने मॉडसचे काम थोडे तरी हलके व्हावे म्हणून - याच पुस्तकावरची मतं इथे एकत्र केलीत.
जयवन्त दळवींचे सारे प्रवासी घडीचे.
मॅजेस्टिक प्रकाशन