निसर्ग
निसर्ग हा दानशूर आहे. परंतु निसर्ग बोलत नाही. पण कृती करतो.
मित्र हा दु:खात आणि सुखात सहभागी होतो. निसर्ग हा कोणताही भेदभाव करत नाही. आपल्या समाजात विषमता आहे. माणूस विषमतेने वागतो. परंतु निसर्ग विषमतेने वागत नाही. म्हणूनच निसर्ग ह मला माणसापेक्षा जवळचा सोबती वाटतो.
झाडं, नदी, समुद, पाणी, रंग, निसर्गाने खूप किमया केली आहे. 'सोनचाफा'फुलामध्ये नाही का, पिवळ्या रंगााच्या पाकळ्या आणि त्याचा देठ हिरवा.
म्हणून मला निसर्गाविषयी असे म्हणावेसे वाटते,
अनंत हस्ते कमला वराने (निसर्गाने)
देता घेशील दो कराने.
निसर्ग जो आपल्याला भरभरून देत असतो.