खानदेशातील जलसंस्कृती
असिक, ऋषीक, स्कंधदेश, खांडवदेश, कान्हदेश, दानदेश, डांगदेश, तानदेश अशी कधीकाळी विविध नावे असलेला आणि ज्याचा विस्तार उत्तरेला सातपुडा, दक्षिणेस सातमाळा, चांदोर, अजिंठा डोंगररांगांपर्यंत, पूर्वेला हाती टेकड्या तर पश्चिमेस सह्याद्री डोंगररांगांपर्यंत असलेला हा खानदेश. वाघुर काठच्या अजिंठ्याच्या रॉबर्ट – पारो व डोंगरी-तित्तूर काठच्या चाळीसगावच्या केकी मूस यांची अजरामर प्रेम कहाणी देणारा खानदेश.
भारवाहक - सूरतेवरून मौल्यवान सामान घेऊन परतताना… भाग 1
किती सोपा प्रश्न होता माझा
"तू " अधिक " मी " किती ?
तू उत्तर दिलेस "दोन"
अंतर्मुख होऊनि शोधू लागलो
आपण आहोत तरी कोण ?
मला अपेक्षीत “एक " होते
आपल्यात मुळी अंतरच नव्हते
दोन देण्यामागे कारण काय होते?
जर तू माझ्यात होतीस
मग मी तुझ्यात का नव्हतो ?
आणि मी तुझ्यात नव्हतो
तर मी कुठे होतो ?
गणित सोपे जरी वाटले दुरून
अवघड झाले उत्तरावरून
का दिलेस तू विचित्र उत्तर ?
कुढत गेलो पुढे निरंतर
जवळ घेतला मद्याचा प्याला
शोधत गेलो मला स्वतःला
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
पडका झाला बुरूज जेव्हा
मी कोसळताना पाहीला ,
उरला सुरला आवेश मराठी
मनात माझ्या विरून गेला
भिंतीवरली प्रेमचिन्हे
हसून मला चिडवत होती ,
इतिहासाची पाउलखूण
नजरेत माझ्या येत नव्हती
कड्यावरूनी आसमंत सारा
वेड्यासारखा पहात राहीलो ,
स्वत्वाची जाण निमाली
कधी नव्हे ते हरखून गेलो
कड्याखाली नजर माझी
रक्तचिन्हे शोधत होती ,
खुळी पाखरे प्रेमाची
रंग प्रेमाचे उधळीत होती
काय करावे सुचले नाही
दगडावरती ठेच लागली ,
वेडी आहे माती माझी
क्षणात येऊन जखम भरली
शिवकालीन नागांव --
नागांवचा जन्म झाला तोच मुळी समुद्र किना-यावरच्या बेटाच्या किंवा बेटांच्या समुहाच्या रुपात. ते बनलेय ते सह्याद्रीचा गाळ आणि समुद्राची वाळू याच्यापासून.
इ.स. १५३०-३१ मध्ये पोर्तुगीजांनी चौल मारले आणि पश्चिम किना-यावर राजनैतिक आणि धार्मिक आक्रमणास प्रारंभ झाला.
चौलच्या शेजारीच असल्याने पोर्तुगीजांच्या दृष्टिक्षेपात आले.इ.स. १५३८ मध्ये पोर्तुगीज प्रवासी डी.कॅस्टो याच्या लिखाणात नागांवचा प्रथम उल्लेख दिसतो.
नागांवचे मुळ नांव नागग्राम असावें असे म्हटले जाते, नागांवातील एका वाडीत नागाच्या आकृती खोदलेले दगही आहेत.
संयुक्त कुटुंब अन् विभक्त कुटुंबपद्धती यात फायदे- तोटे समसमान आहेत की कमी-जास्त???????
कोणती योग्य? तिही कोणत्या परीस्थितीत वाटू शकते?अन् कुठल्या मानसिकतेत?
काही कल्पना,अनुभव,वा ऐकीव,वाचून माहिती झालेले(वाचिक),पाहिलेले (जवळून/लांबून) प्रसंग असतील, सांगावे वाटत असतील तर उत्साहाने सांगून व्यक्तीगत बदलणारी मते होऊ द्या व्हायरल!!!!!!!!!!
भारताच्या ट्रीप वरून कालच परतले, ह्या वेळेस राजस्थान ह्या प्रदेशाची फेरी मारली, पुष्कळ वर्ष पूर्वी कॉलेज मध्ये असताना गेले होते. राजस्थान चे मोठ-मोठे किल्ले, महाल आणि वैभव बघुन तेव्हा पण हा प्रश्न डोक्यात आला होता आणि आता परत तोच प्रश्न घेऊन परतले ...
ती व्यक्ती म्हणजे स्त्री, बाई, महिला,नारी,मादा,स्त्रीलिंगी
तो व्यक्ती म्हणजे पुरुष, बाबा,गडी,नर,पुल्लिंगी
तर "ती व्यक्ती"- सामान्यतः माणूस, मानवप्राणी मधील स्त्रीलिंगी मानली जाते---- व्याकरणदृष्ट्या,विज्ञानानुसार,अध्यात्मानुसार, सामाजिक मानसिकतेनुसार!
निसर्गाने तिला निर्माण केले,असे विज्ञान सांगते.
ब्रम्हदेवाने/परमात्म्याने/ईश्वराने तिला निर्माण केले असे अध्यात्म सांगते.
मला सांगा देव म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा महिला म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा मंदीर प्रवेश म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा हे सारे वाद म्हणजे नक्की काय असतात?
?????????????????????????????????????
मला सांगा ईश्वर म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा स्त्री म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा देवळात जाणे म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा ही सारी भांडण म्हणजे नक्की काय असते?
???????????????????????????????????
मला सांगा परमेश्वर म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा बाई म्हणजे नक्की काय असते?
संक्रांत आली
दिवाळ निघालं
दसरा काढला
शिमगा केला
लगेच समोर दत्त म्हणून हजर
या आणि अशा अनेक म्हणी प्रचलित आहेत----
पण ही सारी विडंबनात्मक म्हणी आहेत.
संक्रांत, दिवाळी, दसरा ही सणासुदीची दिवस अशी विडंबनात्मक म्हणीच्या स्वरूपात का वापरली जाऊ लागली????
कुणी सांगू शकाल का?
कारण आता लवकरच संक्रांत येत आहे त्यामुळे हा प्रश्न सहजच पंख पसरू लागलाय------