भारत
झाड !! (भय कथा -भाग १ )
एकाकी किमर्थम?..परिवारसमवेत: वसन्ति!
“काही काही गोष्टीच अशा असतात की कधी कधी आयुष्य संपत आलं तरी त्याचा अर्थ लागत नाही “
कशाबद्दल बोलतोयस तू गोट्या..?बाळ आणि तू अशी विचार बिचार केव्हापासून करायला लागलीस ?" गोटी म्हणजे अक्कांची लाड़की नात, वय वर्षे तेरा .
"काही नाही ग अक्का , तुला काय कळणार ?,तु आपली बस ताक़ घुसळत आणि लोणी काढ़त .”पुढे ती एक लांबलचक सुस्कारा टाकून म्हणाली “दुसरं तुम्ही घरगुती बायका करणार तरी काय म्हणा ?”
जमतच नाही कविता करणं
जमतच नाही कविता करणं
जस जमतच नाही आठवणी विसरण.
माते कडून पान्ह्याची
गुरु कडून ज्ञानाची
विधात्या कडून प्राणाची
अन विंदांच्या गाण्याची
अशी गुंफण केली दानाची
पण जमेनाच ते फेर धरन.
त्याच्या कडून चांगुलपणाची
तुझ्या कडून हळवेपणाची
तिच्या कडून सौंदर्याची
अन कृतज्ञतेच्या जाणिवांची
अशी गुंफण केली भावनांची
पण जमेनाच ते फेर धरन.
कल्पने कडून शब्दांची
स्मृतीं कडून भावनांची
तिमिरा कडून सरन्याची
अन उष:कालाच्या किरणांची
अशी गुंफण केली प्रारब्धाची
पण जमेनाच ते फेर धरन .
नसतेस घरी तू जेव्हा
नसतेस घरी तू जेव्हा
नसतेस घरी तू जेव्हा
मज आनंद खूप होतो
मी बोलावूनि घरी मित्रांना
मांचुरीअन बनवून खातो
ती आणली बघ कोबी
बिटरूट हि घेतले
मिरची थोडीशी चिरली
तिखट मिठ हि टाकले
नसतेस घरी तू जेव्हा---
मळून छान मैद्याने
मक्याचे पिठ मी टाकले
मग गोल करून पीस
तेलात तळून घेतले
नसतेस घरी तू जेव्हा---
ग्रेव्ही कशी बनवावी
मज प्रश्न हाच उद्भवतो
मग रेडिमिक्स अनुनी
मी ग्रेव्ही चा बेत जमवतो
प्रतीक्षा
तुझ्या येण्याच्या वाटेवर मी
मान वळवून पाहत होतो
आता येईल ती म्हणून
वेड्या मनाला समजावत होतो
तुझ्या येण्याची चाहूल लागताच
वाराही अधीर झाला
माझी मस्करी करीत
त्याने तुला स्पर्श केला
वाऱ्याच्या सोबतीला
पाऊसही धावून आला
तुला चिंब भिजवुनी
तो तृप्त झाला
रसत्यावरील त्या भारतीयांसाठी आधार ज्यांना समाजाने टाकुन दिले आहे.
11 वर्षानंतरची ग्रेट भेट .
उल्हासनगर मध्ये स्टेशन परिसरात बेवारस पणे राहत असलेल्या आणि शारीरिक स्थिती ठिक नसलेल्या बबन कांबळेंची त्यांच्या कुटुंबीयांशी 11 वर्षानंतर भेट घडवुन दिली .
घटनाक्रम-1)3 मार्च ला उल्हासनगर स्टेशन परिसरातुन जाणीव वृद्धाश्रम मध्ये ठेवण्यात आले.
2)7 मार्च पर्यंत त्यांना साई रुग्णालय विठ्ठलवाडी येथे उपचारासाठी दाखल केले
मराठी भाषा दिवस २०१९
राजकारणात कसे सक्रिय व्हावे?
राजकारणात मायबोलीवरील कोणी सदस्य सक्रीय आहेत का?काही मार्गदर्शन करु शकाल का? राजकारणात कसे सक्रिय व्हावे, याबाबत मोलाचं मार्गदर्शन मिळू शकेल का?
"स्त्री-पुरुष मैत्री"=एक शोध अन् बोध
स्त्री-पुरुष समानता
स्त्री-पुरुष मानसिकता
स्त्री-पुरुष दृष्टीकोन
स्त्री-पुरुष विभाग
स्त्री-पुरुष विषमता
स्त्री-पुरुष संबंध
स्त्री-पुरुष विचार व आचार
स्त्री-पुरुष भेद
स्त्री-पुरुष भावना
स्त्री-पुरुष विज्ञान
स्त्री-पुरुष सर्जरी
ही अशी लांबलचक यादी आणखी लांबली जावू शकते-----
त्याच पठडितला "स्त्री-पुरुष मैत्री" हा मानला तर विचार, विषय, प्रश्र्न सारे आपल्या मानण्यावर अवलंबून आहे.
तर ही मैत्री काळाची गरज आहे? काळाची हाक आहे,की काळाची साद?????