अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग ३)
सूर्य जेव्हा आकाशात अक्षरशः जळत असतो तेव्हा कुठे आमच्या अंगात जगण्याइतकी धुगधुगी निर्माण होते तसे संत जेव्हा मोक्षस्पर्शी वैराग्य बाळगून असतात तेव्हा कुठे आमच्यात संसारतारक वैराग्य निर्माण होऊ शकते - असे आचार्य विनोबांचे एक वचन आहे.
तुकोबांसारखे संत हे आपणा सर्वसामान्यांचे कल्याण व्हावे या एकाच हेतूने बोलतात. आपले पांडित्य जगाला दिसावे, आपल्याला खूप मान - सन्मान मिळावा याकरता काही ते लिहित नाहीत.
श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग ९ - माऊलीविरचित भक्त लक्षणे ..
तयांचें आम्हां व्यसन | ते आमुचें निधिनिधान | किंबहुना समाधान | ते मिळती तैं ....
अर्थात - माऊलीविरचित भक्त लक्षणे ......
तो पहावा हे डोहळे | म्हणौनि अचक्षूसी मज डोळे | हातींचेनि लीलाकमळें | पुजूं तयातें ||२२३||
दोंवरी दोनी | भुजा आलों घेउनि | आलिंगावयालागुनी | तयाचें आंग ||२२४||
श्रीमद भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायाला "भक्तियोग" अशी यथार्थ संज्ञा आहे - कारण
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च |
इच्छा मरण कायदेशीर असावे का ?
ताण (टेंशन) – एक बोधकथा
![Tension.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u41047/Tension.jpg)
बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेकर्यााला घरकामासाठी, गोठ्यातील कामासाठी व गुरांची राखण करण्यासाठी एक नोकर हवा होता.
एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला व त्याने त्याच्याकडे नोकरीची याचना केली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले.
मुलगा म्हणाला, "वादळीवार्यासह गडगडाटी धुवांधार पाऊस पडत असताना व वीजांचा कडकडाट होत असतांनाही मी रात्री शांतपणे गाढ झोपू शकतो !'
नुकतेच एका सुंदर टेड टॉकचे मराठीत भाषांतर केले. मूळ टॉक इतका सुरेख आहे की भाषांतर करताना कुठेही अडखळायला झालं नाही आणि आपल्या मराठी भाषेची गोडी आणि समृद्धी दोन्ही जाणवली. पण कोणत्याही चांगल्या कलाकृतीचे/अभिव्यक्तीचे एक परिमाण हेही असते की ती कलाकृती इतरांना प्रेरणा देते. आणि ह्या भाषांतरादरम्यान असेच झाले. ह्या टॉकशी संबंधित जे अनेक नवे विचार/पैलू डोक्यात येत राहिले ते कागदावर उतरवण्याचा हा प्रयत्न. ह्या टॉकचे निरुपण/रसग्रहणच म्हणा ना. अर्थात मूळ टॉक ऐकून हा लेख वाचला तर तो अधिक भावेल पण स्वतंत्रपणे लेख म्हणून लिहिण्याचादेखील प्रयत्न केला आहे.
संपादित - नेट गंडल्याने चुकून तीनदा प्रकाशित झाले आहे हे ........ ... ....... .
..............
अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग २)
सर्व मराठी भषिकांना तुकोबाच अगदी जवळचे, आपल्या नात्यातलेच का वाटतात -
१] बुवांनी त्यांच्या अभंगातून जी उदाहरणे दिली आहेत ती मुख्यतः संसारातीलच आहेत.
२] बुवांचे अभंग हे फार विद्वतप्रचुर भाषेतील नसून आपल्या बोली भाषेतील आहेत.
३] बुवा त्यांच्या अभंगातून कधी कधी जे कोरडे आपल्यावर ओढतात तेही आपल्याला अज्जिबात लागत नाहीत कारण - अरे कारट्या, छळवाद्या - म्हणून उच्चरवाने करवादणारी माऊलीच त्या लेकराला जशी स्वतःच्या मांडीवर घेऊन त्याचे लाड करते - तसेच बुवांचे प्रेम, आंतरिक कळवळा हेच कायम आपल्याला जाणवत असते.
या आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.
http://www.maayboli.com/node/48375
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उत्तर इतके मोठे झाले की नवीन पोस्टच लिहिली गेली.