Image Credit: Rick Fienberg, TravelQuest International and Wilderness Travel
अबॅकस बाद्दल माहिती हवी होती. कितव्या वर्षी मुलांना सुरुवात करू श्कतओ.
या बद्दल अनुभव असटील तर प्लीज शेअर करा. किती उपयोगाचे आहे ?
मायबोलीवर इतर काही धाग्यांवर आय आय टी मधे पंचगव्याचे संशोधन चालू होणार यावरून काही मते वाचली. त्यात असेही मत होते की आय आय टी सारख्या संस्थेत हे होणे हे संस्थेची क्रेडिबिलिटी नष्ट होण्यासारखे आहे. मी मुद्दाम "गाईचे शेण" हा शब्द वापरला आहे, पंचगव्य हा नाही. मला केवळ आपल्या पुर्वजांनी किंवा थोर भारतीय संस्कृतीने म्हटले आहे म्हणून हे संशोधन करा असे अपेक्षीत नाही. केवळ सरकारमधल्या कुणीतरी सांगितले म्हणून हे करा हे ही मला अभिप्रेत नाही. कृपया राजकारणाच्या नजरेतून त्या धाग्याकडे पाहू नका.
तातडीची मदत हवी आहे. ग्रहण वगैरे काही पाळायचे नसते हे एखाद्याला समजवाणार्या खात्रीशीर लिंक हव्या आहेत.
आमच्याकडे फर्मान निघाले आहे की रात्री दहाच्या आधी जेवायचे नाहीतर एकच्या नंतर.. त्यामध्ये नाही..
आणि त्यातही रात्री दहानंतर उरलेले सारे शिळे अन्न, खारी बटर बिस्कीट फरसाण वगैरे सुका खाऊ जो अजून चार दिवस खाता येईल तो टाकून देणार आहेत.
नमस्कार,
येत्या बुधवारी, म्हणजे ९ ऑगस्ट, २०१७ रोजी भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये या देशातले शास्त्रज्ञ, विज्ञानशाखेचे विद्यार्थी, शिक्षक आणि वैज्ञानिक मूल्यांवर प्रेम करणारे नागरिक एकत्र येऊन संचलन करणार आहेत. ’इंडिया मार्च फॉर सायन्स’ असं या संचलनाचं नाव आहे.
काल मी "द सर्कल" (The Circle) चित्रपट पाहिला. भारतात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे कि नाही ते मला माहिती नाही. पण अमेरिकेत थिएटरांमधे येऊन गेला आणि आता नेटफ्लिकस इ. ठिकाणी उपलब्ध झाला आहे. हा चित्रपट आहे "द सर्कल" ह्या सोशल नेटवर्किंग कंपनी / वेबसाईट बद्दल आणि चित्रपटाचा विषय आहे अशा वेबसाईट्स नी घेतलेला आपल्या जीवनाचा ताबा. समाजात डोळे (आणि बुद्धी) उघडी ठेऊन वावरणार्या अनेकांच्या डोक्यात हा विचार चाललेला असेलच! "द सर्कल" फक्त तो विचार विस्तृतपणे दाखवतो आणि आपले डोळे अजून उघडतात. फेसबूक, व्हॉट्स अॅप चे नाव न घेता हा चित्रपट त्याबद्दल थेट भाष्य करतो.
डीस्पोजीबल प्लॅस्टीक ग्लासेस, प्लेट्स, पिशव्याचा गार्बेज रिसाक्लींग हा भारताचा एक ज्वलंत प्रॉब्लेम झालेला आहे. सध्या भारतात प्लॅस्टीक
गार्बेज हे ईतर गार्बेजप्रमाणेच डंप केले जाते कारण काही तुरळक अपवाद सोडता भारतात प्लॅस्टीक रीसाक्लींगची ईफेक्टीव पद्धती वापरली जात नाही. प्लास्टीक गार्बेज हे डीग्रेडेबल नसल्याने ते ह्या डंप ग्राऊंड मध्ये मुळ रुपात तसेच रहाते.
रात्रीचा, त्यातही अमावस्येच्या एका काळ्याकभिन्न रात्रीचा पहिला प्रहर सुरू होऊन सर्व श्वापदांचं काळजाचा थरकाप उडवणारं आवाजी विश्व हरणापासून सश्यापर्यंत सर्वच भित्र्या प्राण्यांना बिळात लपायला भाग पाडत होतं. परंतु आज विक्रम मात्र वेगळ्याच विश्वात होता व पाठीवर मोळा असल्यागत वेताळाला घेऊन चालला होता. वेताळालाही हे लक्षात येत होतं.
राजा विक्रम अमावस्येच्या रात्रीचा मुहूर्त साधून पुन्हा त्या पिंपळाखाली आला. मागील वेळी झालेल्या बोलण्याच काही बोल अजूनही त्याच्या मनात रुंजी घालत होते. तो त्याबद्दलच्या विचारातच होता इतक्यात ते वेताळाचं विकट हास्य त्याच्या कानी पडलं.