प्रिय चिमणी,
आज इतक्या दिवसांनी पत्र लिहिण्यास कारण कि, आज रक्षाबंधन असूनही तुझी राखी मात्र आली नाही. तरीही तू उदास होऊ नकोस, कारण या वर्षीही मी तुझ्यावर रागावलो नाहीये. मी माझ्या चिमणीवर रागावलो, तर मीसुद्धा मला माफ करू शकणार नाही. मलाही माहितीये कि, तुझी राखी का नाही आली, म्हणून तू मला त्याचं कारण सांगण्याचीही गरज नाहीये. पण मी तुझ्या राखीची वाट पहिली, हे मात्र नक्की.........
" मी तुला भाऊ मानते " ...... ह्या वाक्याने प्रेमाचा शेवट झालेल्या सर्व भावांना सर्वप्रथम
हार्दिक शुभेच्छा
तातडीची मदत हवी आहे. ग्रहण वगैरे काही पाळायचे नसते हे एखाद्याला समजवाणार्या खात्रीशीर लिंक हव्या आहेत.
आमच्याकडे फर्मान निघाले आहे की रात्री दहाच्या आधी जेवायचे नाहीतर एकच्या नंतर.. त्यामध्ये नाही..
आणि त्यातही रात्री दहानंतर उरलेले सारे शिळे अन्न, खारी बटर बिस्कीट फरसाण वगैरे सुका खाऊ जो अजून चार दिवस खाता येईल तो टाकून देणार आहेत.
नमस्कार मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,
स्वहस्ते बनवलेल्या राख्या सादर करताना खूप आनंद होतोय!


तुमच्या भावाचे नाव राखीवर हवे आहे का?

धन्यवाद.