लेखन
अंमली - (पुनर्लेखन) भाग ६!
(अंमली या कादंबरीच्या पुनर्लेखनाचा हा प्रयत्न, यात मुख्य कथानक तेच असेल, पण बाकी सगळी नावे आणि प्रसंग बदलतील.
या कादंबरीचा भाग आठवड्यातून दोनदा, म्हणजे शनिवारी आणि बुधवारी रात्री ७.३० वाजता प्रसिद्ध होईल.)
याधीचा भाग https://www.maayboli.com/node/83570
अंमली - (पुनर्लेखन) भाग ५!
याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83559
प्रस्तावना -
काही अर्धी पाने………
काही अर्धी पाने………
‘टॉप ऑफ द वर्ल्ड’ असलेली व्यक्ती सगळ्यांना दिसते, पण खाली खोल खोल असलेल्या व्यक्तीकडे कुणीही बघायला येत नाही…. मी अशीच जात आहे का….? खोल खोल अंधार्या दरीत…./ कुणाशीच काही बोलता येत नाही…. बोललं तरी, विश्वास कोण ठेवणार आहे माझ्यावर? लहान…, असहाय्य… आणी मुलगी असणं हाच माझा दोष नं? कुणाशी बोलू…? माझं ऐकणारं कोण आहे? कोण जवळचं आहे माझं…? घरात आणि बाहेरही….? कुणीच नाही…?
वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.....
राजकारणस्थिती भयप्रद...
अंमली - (पुनर्लेखन) भाग ३!
(अंमली या कादंबरीच्या पुनर्लेखनाचा हा प्रयत्न, यात मुख्य कथानक तेच असेल, पण बाकी सगळी नावे आणि प्रसंग बदलतील.
या कादंबरीचा भाग आठवड्यातून दोनदा, म्हणजे शनिवारी आणि बुधवारी रात्री ७.३० वाजता प्रसिद्ध होईल.)
याआधीचा भाग -
https://www.maayboli.com/node/83524
सांज वेणा
पोहती दिव्यांचे सोन हंस हळू जली
चुबुकळती कल्लोळी दिपाली वरखाली
थरथरते चंद्र बिंब हळू स्पर्शे कमल दली
लाजेने चूर होत कळी खुलते हळू गाली
श्रांत नाव थकलेली डूलते घाटा जवळी
दोर जागता झुलवी तिस मंद झोपाळी
चुकलेला कुणी पक्षी धडपडत ये खाली
कळपाशी ये मिळता निःशंक होय पली
आठवते कोणीसे कातरशा ह्या वेळी
दरवळत्या धूपासम मारवा मन गंधाळी
कशाशी न देणे कशाशी न घेणे
कशाशी न देणे कशाशी न घेणे
कशासाठी हे गळी लोढणे
जगण्यास जेथे हमीभाव नाही
कशासाठी हे हवे जन्मणे
कुठे नेतसे ना फुटे वाट नुसती
कशासाठी ही उरस्फोड करणे
जिथे चंद्र ही ना रंजवे मनाला
कशासाठी हे हवे चांदणे
असे फक्त पाणी डोळ्यास जेथे
कशासाठी ही हवी रांजणे
तुला पाहता न येते आताशा
कशासाठी ही हवी दर्पणे
सत्वहीन नुसती इथे माणसे
कशाला हवे वेगळे मारणे
उदासीच जेथे व्यापे मनाला
कशाला हवे समजावणे
नागवेच जेथे उभे सत्य आहे
कशासाठी हे हवे लाजणे
विळी ...माझी दुरावलेली मैत्रीण
माझी दुरावलेली मैत्रीण ...विळी
पंजाब, राजस्थान, गुजरात अश्या भारताच्या उत्तरेकडच्या भागात भाजी कापण्यासाठी सुरीचा वापर होत असला तरी महाराष्ट्रात मात्र भाजी चिरण्यासाठी (सुरीने भाजी कापतात आणि विळीवर चिरतात ) विळीचाच वापर आज अनेक वर्षे घरोघरी होत आहे. किनारपट्टी वरच्या कोकण भागात तर ओला नारळ खोवण्यासाठी विळीच्या पात्याला असलेल्या खोवणीचा ही तेवढाच उपयोग होतो.
Pages
![Subscribe to RSS - लेखन](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)