या १६ ऑगस्टला एक सुवर्णजयंती वर्ष सुरू झाले आहे ते पुढच्या वर्षी याच तारखेला संपेल.
म्हणजे पुढच्या वर्षी त्या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.
ती घटना पाहिलेले लोक आजही आहेत. मोठ्या संख्येने आहेत. जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्या घटनेचं चर्वितचर्वण होत राहणार.
काय झालं होतं पन्नास वर्षांपूर्वी ?
कभी खुशी कभी गम या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा "माझा" धागा नाही. सर्वांनी लिहा. "तुम्ही जर या काळात हे विकत घेतले असेल तर या क्लास अॅक्शन सूट मधे तुम्हाला सामील होता येईल" अशी आवाहने असलेली मेल येते तसे समजा. ज्यांनी हा पिक्चर कधी पाहिलेला आहे त्यांना त्यांचा वैताग चॅनेल करायला चांगली संधी आहे. गेल्या २-३ दिवसांत चित्रपट बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.
इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका
काम करता करता एखादं गाणं आपण ऐकायचा प्रयत्न करतो. क्षणभरातच आपल्या लक्षात येतं कि एक तर काम करूयात किंवा हे गाणं ऐकूयात.
काय नसतं त्यात ?
आलापीने सुरूवात होतं. गायिकेने सा लावलेला.
सा SSSS
पुढे गूढ शब्द कानी येऊ लागतात. ते एका विलक्षण सुरावटीत बांधलेले..
सुरावट ओळखायचा आपला यत्न सुरू होतो. आपल्याला त्यातलं काही समजत नसतं.
पण मागे केलेल्या प्रयत्नातून सरावाचे झालेले.
नी रे ग रे, ग म , ध नी सा
सा नी ध प , म ध प म ग रे
ग म प म ग रे, नी रे सा
काही दिवसांपूर्वी माझ्या गंडलेल्या यूट्यूब अल्गोरिदमने मला 'मैं आया तेरे लिए' गाणं दाखवायचा कट रचला. त्यातली गोविंदाची जीवतोड सुराफेक पाहून हा पिक्चर पहायची मला सुपर हुक्की आली. त्यामुळे मैं (रिव्ह्यू) लाया तेरे लिए! 
८०ज मधल्या पिक्चर्सची काही व्यवच्छेदक लक्षणं आहेत - उदा: बहेन की शादी के लिए दहेज, गुंडांच्या अड्ड्यावर बांधून घातलेल्या हिरोचा छळ, आणि अनिता राज! इल्जाम या पिक्चरमधे ती अगदी ठासून भरलेली आहेत.
खूप वर्षांपूर्वी काकांनी पिक्चर काढला 'तिसरी मंझिल'. त्यानंतर २७ वर्षांनी पुतण्याला क्रिशन कुमारला घेऊन पिक्चर करायचा होता. पण तो चालणार कसा? म्हणून पुतण्याने मनोमन 'काका मला वाचवा' म्हटलं आणि 'तिसरी मंझिल' ला तस्करीची फोडणी देऊन तयार केला 'आजा मेरी जान'.
रहस्यपट म्हटले कि आपल्याकडे तो कसा असेल याचे आडाखे असतात.
हे प्रेक्षकांनी नाही बनवलेले. तरी कणेकर कृपेमुळे स्टिरीओटाईप्स आता इतिहासजमा झालेले आहेत.
भूतं, त्यांच्या करामती, मंतरलेले खिळे, पुनर्जन्म वगैरे मसाल्याने खचाखच भरलेला 'बीस साल बाद' हा एक प्रचंड मनोरंजक पिक्चर आहे. डायरेक्टर तेच आपले 'राजतिलक' वाले (राजकुमार कोहलीचा 'औलाद के दुष्मन' त्याच्या स्वतःबद्दलचा असेल का? नाहीतर त्याने 'जानी दुष्मन : एक अनोखी कहानी' का काढला असता? ). कोहली काकांना 'आजा आजा' अशी सुरूवात असलेली गाणी खूप आवडत असावीत. सिनेमाची टायटल्स याच शब्दांनी सुरू होतात आणि पुढे गाणं चालू होतं - 'बीऽऽस साऽल बाऽऽऽद'.
*** चिकवावर झालेल्या लोकाग्रहास्तव खास वेगळा धागा काढून तिकडच्या दोन्ही पोस्टी इथे डकवत आहे. ***
आज ‘पिकू'(२०१५) पहिला. तो पाहत असताना अमिताभ बच्चन यांनी साकारलेली ‘भाष्कोर बॅनर्जी’ या अतरंगी व्यक्तिरेखेची तुलना, सुरज वेन्जारमुडू (वासुदेवन) यांच्या ‘एन्द्रोइड कुन्यप्पन 5.25′(२०१९) या चित्रपटातील ‘भास्कर पोडूवल’ या मल्याळी, बाहेरून तिरसट पण आतून गोड असणाऱ्या म्हाताऱ्याशी करण्याचा मोह आवरला नाही.
ही कल्पना करताच माझं मलाच आश्चर्य वाटलं. इतकी समान सिनेमाची रचना across culture कशी मस्त आपलं ‘भारतीयपण’ दाखवते, नाही का?