" तुला आठवतंय? आज बरोबर चार वर्ष झाली मी तुला प्रोपोज केलं होतं . चार वर्ष कशी गेली कळले देखील नाही. काय काय झाले रे ह्या वर्षात.... माय्क्रोबायोच्या कचाट्यातून आपण दोघेही सुटलो. मग माझे वर्षभर जॉब करणे आणि MBA साठी तयारी करणे. मग दोन वर्षांचं MBA आणि आता मी देखील नोकरीला तयार. आणि माझा बच्चू अजून फिरतोच आहे. तुझे हे फिरणे कधी कमी होणार रे?" मला ही बच्चू म्हणायची हे जाता जाता सांगायला हरकत नाही.
आमच्या छोट्या शहरी एक बऱ्यापैकी मोठा तलाव आहे. शहराच्या मध्यभागी असल्यामुळे सर्वांना तसा तो जवळ देखील आहे. तलावावर कमळांची सुंदर गादी तयार झालेली आहे आणि म्युन्सिपालटी ने थोडीशी दया दाखवून ती अनुभवायला तिकडे बसायची सोय देखील केली आहे. काठावरच छोटं देऊळ असल्यामुळे अनेक आजी-आजोबांची सकाळची फेरी आणि नंतर चर्चासत्र इकडेच रंगतात. आत अनेक देव असल्यामुळे 'वारांची वारी' अगदी ठरलेली! संध्याकाळी देखील कसली तरी व्याखानं, मध्येच एखादा गाण्यांचा कार्यक्रम, कुणाचा तरी कौतुक सोहळा, पत्त्यांचे सामने, कॅरम खेळणे हे इथल्या छोट्याशा व्यासपीठावर नित्याने होते असते.
विसंगती जोपर्यंत विसंगती असते तोपर्यंतच मजा असते,
ती वास्तवाकडे सरकली की शोकांतिका होते.
चाळीत खालच्या मजल्यावरुन कोणीतरी कोणालातरी बदकल्याचा आवाज झाला आणि त्यानंतर "आई..आई..आई.... ओय..ओय..ओय" असे व्हिवळोद्गार ऐकु आले. कोणी नवरा आपल्या बायकोला मारत होता असं तुम्हाला सांगितलं तर काही प्रतिसाद न देता तुम्ही पुढे ऐकायला लागाल. तुम्हाला त्यात विशेष काही वाटत नाही. पण बायकोनी नव-याला हाणला असं म्हणालो तर लगेच दात काढाल. कारण विसंगती.
बोंबलेच्या घरात ही विसंगती वास्तवाच्या जवळ सरकली असावी... नव्हे, ते व्हिवळणं ऐकता त्या विसंगतीनी वास्तवाच्या पेकाटात लाथ घातली असावी बहुतेक.
कवडश्यांनी सजवलेली मैफिल,
तुझ्या घरात डोकावणार्या निसर्गाचं लक्षण होतं...
सूर्यकिरणांच्या त्या तिरिपेने वाहून आणलेल्या धूळीच्या कणांची रांग मोडण्याचा,
लाडका खेळ खेळण्यात घरातलं इवलं पाऊल अगदी रमून जायचं...
त्या इवल्या हातांनी कवडसे गच्च धरल्याच्या आनंदात,
घराला, कित्येकदा गोंडस हसण्याने न्हाऊ घातलं
पण महत्त्वाकांक्षांना तरलता उमजते का?
अंगणातली माती, त्या रांगणार्या गुडघ्यांनी घुसळून निघाली..
त्याच गुड्घ्यांना हलक्या हाताने खोबर्याचे तेल लावतांना, डोळे पाणावले तुझे!
तुझं पाणी पाहून कावरं बावरं ते, अजूनच बिलगत असे तुला..
ती वेडी भाषा तुलाच कळत असे..
मध्यंतरी दीपांजली यांनी कॅम्पाविषयी एक धागा सुरु केला. तेव्हापासूनच कोरेगाव पार्कासाठी ही एक धागा असावा (मुख्य म्हणजे इथल्या रेस्टॉरंट्स साठी) असं वाटत होतं. आज मुहुर्त लागला. बहुतेक मुद्द्यापर्यंत पोचेपर्यंत भरपूर वहावत जाणार आहे मी.
उभा ठाकला ..... ठाकला साजण दारी.....
अगदी केव्हाही कोसळेल असं गच्च भरलेलं आभाळ..............
पण...ना ढगांचा गडगडाट.... ना वीज....... एकूणच वातावरणात एक विचित्र शांतता भरुन राहिलेली......
झाडंही अगदी शांत, निचळ उभी, पानंही न हलवता .......
खूप दूरवर .. कुठेतरी पावसाचं आगमन झालेलं.......
त्यामुळे हवेत झालेला बदल, हलकेच जाणवतोय न जाणवतोय असा दरवळणारा सूक्षम मृदगंध........
आत्ता येईल, आत्ता येईल तो... असं वाट पहायला लावणारा तो..... जाणवतोय... दर्वळतोय.. पण नजरेस मात्र पडत नाहीये........
....कसं हे जीवघेणं वाट पहायला लावणं याचं ?.......
सन १९७२-७३ ची गोष्ट. महालक्ष्मीच्या फेमस स्टुडीओमधे "वचन" या चित्रपटाच्या गाण्यांचे (कैसी पडी मार) रेकॉर्डींग चालले होते. फावल्या वेळात संगीतकार शंकर (एस्.जे.) हे एका निवांत जागी पान जमवत बसले होते. भोवती शारदा आणि ईतर गोतावळा होताच. ईतक्यात मशहूर ट्रंपेटवादक पं. रामप्रसाद शर्मा (प्यारेलालजींचे वडील) तिथे आले. शंकर-जयकिशन (जयकिशन तोपर्यंत हे जग सोडून गेले होते) हे ईंडस्ट्रीतल्या बर्याच जणांचे श्रद्धास्थान. त्यामुळे सहाजिकच शंकरजीना बघून ते थांबले. नमस्कार्-चमत्कार झाले. बोलता-बोलता लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा विषय निघाला. शंकरजींच्या आजूबाजूचे चमचे (शारदा सकट) अकारण कुचेष्टा करण्यात रमले.
मला भेटलेल्या अफलातून व्यक्ती
मी ३ वर्षापूर्वी कतार ला असताना आमच्या ग्रुप मध्ये राजू मिरचंदानी म्हणून एक टेक्निशियन होता ,वय वर्षे फक्त ६३ ! अतिशय जॉली आणि हसतमुख .अगदी अनोळखी असणाऱ्या व्यक्तीशीही त्याच्या तासनतास गप्पा चालत . इजिप्शियन , फिलिपिनो , थायलंडी , पाकिस्तानी, कतारी, अमेरिकन ,ब्रिटीश कोणीही असो ! ऑफिसर ,म्यानेजर , असो कि झाडूवाला असो ,राजू म्हटलं की सगळ्यांना माहित !
मजरूह लिख रहें है वो, अहल-ए-वफा़ का नाम
हमभी खडे हुवे है, गुनहगार की तरह
हम है मतां-ए-कुचा ओ, बाजार की तरह
उठती है हर निगाह, खरी़दार की तरह
विनंती : हा ललितलेख आहे. माझी लुंगी खरेदी किंवा तत्सम लेखांशी तुलना करु नये.
_______________________________________________
"...आयुष्य तुमच्या कानात हळुच काहितरी सांगत असतं. ज्याला ते ऐकु येतं तो कधीच संकटात सापडत नाही"