भय इथले संपत नाही
माझ पिल्लू,
तू मला आणि तुझ्या आईच्या ला पडेल ल खूप सुंदर स्वप्न.
पण आज काल खूप भीती वाटते, tv varchya news पाहून.
काळजी वाटते , तुझ्या बद्दल.
एक बाप म्हणून काय करावं समजत नाही.
हेल्प मी
माझ पिल्लू,
तू मला आणि तुझ्या आईच्या ला पडेल ल खूप सुंदर स्वप्न.
पण आज काल खूप भीती वाटते, tv varchya news पाहून.
काळजी वाटते , तुझ्या बद्दल.
एक बाप म्हणून काय करावं समजत नाही.
हेल्प मी
गीता जयंती निमित्त आगामी युगांतर पुस्तकातला एक भाग तुम्हा सर्वांकरता......
युगांतर-आरंभ अंताचा!
कुणाच्यातरी आगमनाची चाहूल लागली आणि भीष्मांनी डोळे उघडत आवाजाच्या दिशेने पाहिले. निळा शेला आणि मोरमुगुटातले मोरपीस कृष्णाला अगदीच शोभून दिसत होते. तो भीष्मांजवळ आला तेव्हा त्याच्या रुपाचं संमोहन तिथल्या वाऱ्यावरही घडलं असावं. कुठल्याशा धुंदीत तो चक्राकार वाहू लागला.
गणितं..
आयुष्याच्या पाटीवरची
गणितं माझी चुकली
चुका लपवण्यासाठी
मी ती पटापट पुसली
मनाचा शिक्षक आहे थोर
कडक शिस्तीचा
पुसलेली गणितं
परत परत विचारली
उत्तर देता येईनात
झाली पळता भुई थोडी
माझे मनच होऊनी मैत्र
आता माझी शिकवणी घेई
शिकवणी झाली चांगली
मास्तरांनी सांगितला
एक जालिम उपाय
जुनी शिदोरी पाठीला
नवे अनुभव बांध गाठीला
निर्धास्त होऊन जग
मी आहेच तुझ्या सोबतीला
ज्योती जवळपास तासभर चालतच होती, दोन्ही बाजूने जंगल आणि त्यात अंधारलेलला रस्ता ती पूर्ण घाबरली होती. मनात फक्त देवाचं नाव घेणचं चालू होत ती मनोमन देवाला सांगते पोहोचव एकदाच घरी बहुतेक देवाने पण तिची हाक ऐकली असावी थोड्याच वेळात गाव दिसायला लागत. ती थोडं सामान मोठ्या मामाकडे देते आणि बारक्या मामांकडे जाते तिकडे सामान ठेवते आणि गप्प झोपते कोणाशी काही बोलत नाही की काहो खात-पित नाही.
कधीच इतका उशीर न झोपलेली मुलगी अजून उठली नाही म्हणून बारकी मामी तिला उठवायला जाते तर ती थंडीने कुडकुडत असते मामी तिला हाथ लावून बघायला जाते तर तिला एक झटका मिळतो.
माणगाव तालुक्यातील गिरणा हे गाव डोंगराळ भागात वसलेलं. गिरण्याचं गाव तस मोठच सर्व जातीचे लोक वेगवेगळ्या अळयामध्ये पण एकाच गावात राहायचे. शेती सांभाळून मासेमारी करणें गाई गुर पाळणे हा व्यवसाय. तिथली काही लोक शेतातच घर बांधून राहणं पसंत करत म्हणजे शेतातून येण्या- जाण्या साठी लागणारा वेळ वाचवा.
गिरण्याचं गावात तारा राहायची. तारा ही जवळपास ३० गाठलेली गावातील एक बाई.मध्यम उंचीची उन्हामुळे रंग थोडा काळवडलेला पण तरी दिसायला सुंदर. अशिक्षित असली तरीही हुशार. नऊवारी लुगडं नेसणारी गावातली एक काटक बाई.
ज्योती जवळपास तासभर चालतच होती, दोन्ही बाजूने जंगल आणि त्यात अंधारलेलला रस्ता ती पूर्ण घाबरली होती. मनात फक्त देवाचं नाव घेणचं चालू होत ती मनोमन देवाला सांगते पोहोचव एकदाच घरी बहुतेक देवाने पण तिची हाक ऐकली असावी थोड्याच वेळात गाव दिसायला लागत. ती थोडं सामान मोठ्या मामाकडे देते आणि बारक्या मामांकडे जाते तिकडे सामान ठेवते आणि गप्प झोपते कोणाशी काही बोलत नाही की काहो खात-पित नाही.
कधीच इतका उशीर न झोपलेली मुलगी अजून उठली नाही म्हणून बारकी मामी तिला उठवायला जाते तर ती थंडीने कुडकुडत असते मामी तिला हाथ लावून बघायला जाते तर तिला एक झटका मिळतो.
रोहा तालुक्यात बाजारपेठेपासून सुमारे १५-१६ किलोमीटर वर असलेलं हे खेड. एक बाजूने खाडी तर तीनही बाजूने जंगल आणि थोडस उंचावर वसलेलं गाव"हाल".
आज ही त्या गावात पूर्ण दिवसात १ ते २ वेळाच बस जाते. शक्यतो 3 किलोमीटर प्रवास हा पायीच करावा लागतो. बायका अजूनही डोक्यावर पाणी आणतात आणि ते ही १५-२० मिनिटं डाग( डोंगर) चढुन.
या गावात आता सध्या आगरी आणि मराठी लोक एकत्र राहतात पण फाळणी च्या आधी मुस्लिम जमात इथे राहायची फाळणी च्या वेळी ते पाकिस्तान ला निघून गेले अस बोललं जातं.
सुकन्या पाचवीला असताना मध्यातच सहा माही नंतर एका मुलाचं शाळेत तिच्याच वर्गात ऍडमिशन होत. नवीन ऍडमिशन असल्यामुळे आणि तेही वर्षाच्या मधेच आल्यामुळे शिक्षक त्याच्यासाठी थोडे उजवेच होते. सर्वं वर्गाशी त्याची ओळख करून दिली, त्याच कौतुक केलं.
"तर हा आहे ओंकार पाटील खूप हुशार आहे वडलांची बदली मुंबईत झाली म्हणून तो गावावरून मुंबई ला आला,आणि आता आपल्या शाळेत आला आहे त्याला अभ्यासात मदत करा आणि त्याचे मित्र मैत्रिणी बना" अस खुद्द मुख्याध्यापक बाईंनी येऊन वर्गात सांगितलं.
जे लोक जॉब करत असतील त्यांना जाणवत असेल कि जॉब करण्याच्या नादात आपण जगणं विसरून गेलोय.
खूप काही करायचं पण तेवढा वेळ मिळत नाही त्यामुळे बऱ्याच गोष्टी सुटतायेत. आपण समाजासाठी काही करत नाही असे नाही पण कोणत्यातरी फौंडेशन द्वारा मदत करण्यापेक्षा स्वतःहून सहभाग घेऊन केलेली मदत वेगळीच..नाही का ?? ज्या लोकांना असा प्रश्न पडतो त्यांच्या मनात विचारांचे द्वंद्वा चालू होत असले पाहिजे. मग आपण छोट्या छोट्या गोष्टीत लोकांना मदत करून मिळणाऱ्या आनंदावर जगात राहतो.
हि ख़ुशी छोटी असली तरी चिरकाल टिकणारी आणि निरागस असते.