बारकू राऊत गावातलं एक पाप्याचं पितर. शिडशिडीत देहयष्टी. एक चालता-बोलता अस्थीपिंजर. डोळ्याच्या खोबण्या झालेल्या. गालफडाची हाडं वर आलेली. चारदोन दात मुखात. अंगावर मास कसलं ते नाहीच. वर आलेल्या गालफडाच्या हाडाच्या मधोमध असलेलं टेकडीसारखं तरतरीत नाक. एरवी तोंडावर बसलेली माशी हलवायचं बळ नव्हतं पण तो चार पोरांचा बाप होता.
खालील अनुभव / किस्से हे माझेच वेगवेगळ्या धाग्यांवर दिलेल्या प्रतिसदांचे कोलाज आहे. हा धागा पुढे ही अद्यावत ठेवण्याचा विचार आहे. वाचकांनीही त्यांचे अनुभवरूपी योगदान द्यावे,
ज्योती जवळपास तासभर चालतच होती, दोन्ही बाजूने जंगल आणि त्यात अंधारलेलला रस्ता ती पूर्ण घाबरली होती. मनात फक्त देवाचं नाव घेणचं चालू होत ती मनोमन देवाला सांगते पोहोचव एकदाच घरी बहुतेक देवाने पण तिची हाक ऐकली असावी थोड्याच वेळात गाव दिसायला लागत. ती थोडं सामान मोठ्या मामाकडे देते आणि बारक्या मामांकडे जाते तिकडे सामान ठेवते आणि गप्प झोपते कोणाशी काही बोलत नाही की काहो खात-पित नाही.
कधीच इतका उशीर न झोपलेली मुलगी अजून उठली नाही म्हणून बारकी मामी तिला उठवायला जाते तर ती थंडीने कुडकुडत असते मामी तिला हाथ लावून बघायला जाते तर तिला एक झटका मिळतो.
ज्योती जवळपास तासभर चालतच होती, दोन्ही बाजूने जंगल आणि त्यात अंधारलेलला रस्ता ती पूर्ण घाबरली होती. मनात फक्त देवाचं नाव घेणचं चालू होत ती मनोमन देवाला सांगते पोहोचव एकदाच घरी बहुतेक देवाने पण तिची हाक ऐकली असावी थोड्याच वेळात गाव दिसायला लागत. ती थोडं सामान मोठ्या मामाकडे देते आणि बारक्या मामांकडे जाते तिकडे सामान ठेवते आणि गप्प झोपते कोणाशी काही बोलत नाही की काहो खात-पित नाही.
कधीच इतका उशीर न झोपलेली मुलगी अजून उठली नाही म्हणून बारकी मामी तिला उठवायला जाते तर ती थंडीने कुडकुडत असते मामी तिला हाथ लावून बघायला जाते तर तिला एक झटका मिळतो.
दादूच भूत….
टुकारवाडी एक आडगाव ज्याला सुधारणेचं वावडं होतं. याचा अर्थ असा नाही की या गावालाच सुधारणा नको होत्या. पण त्यांच्यावाचून लोकांच काहीच अडत नसे. गावात वीज, दवाखाना, शाळा, रस्ते, एस टी नसल्याने या लोकांचं काहीच अडत नव्हतं. लोक प्रत्येक समस्येवर आपापल्या परीने मात करत होते.
झिंपा
मी हे कॉम्पुटर समोर लिहीत आहे.
पण आता माझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे मला माहित नाही.
पण तुम्हाला सुरवातीपासूनच सांगायला पाहिजे नाही का?
सकाळीच मी पुस्तक वाचत बसलो असताना, झिंपा धावत पळत आत आला.आल्या आल्या त्याने दार लावून घेतले. तो फारच घाबरलेला दिसत होता.
झिंपा म्हणजे झिंपा गोगोई. मूळचा आसामचा पण सध्या शिक्षणाकरिता पुण्यात राहिला आहे. त्याच्या बरोबर त्याची आत्याही असते. आई वडील दोघेही आसाम मध्ये चहाच्या मळ्यावर आहेत.
झिंपाच्या हकीकती व गोष्टी वेगळ्याच असतात. आसाममधले लोक जीवन आपल्यापेक्षा फार वेगळे आहे.
मुंबईचा पाऊस. नवी मुंबई झाली म्हणून काय झाले, पाऊस जुन्या मुंबईसारखाच
खरं म्हणजे इतक्या उशिरा घराबाहेर . पडायलाच नको होते. पण बायकोची कटकट आणि पावसाची रपारप ह्यात पाऊसच परवडला . निदान आडोसा तरी घेता येतो.
काम तिच्या मामेबहिणीच्या चुलतभावाच्या भाच्याचे असल्यामुळेहत्तीने तिच्या दृष्टीने अति महत्वाचे होते. आमच्या घरापासून अंतर बरेच दूर होते पण नवीन पूल झाल्यामुळे ते ४/५ किमी वर आले होते. पण रात्री तशी वर्दळ कमीच असायची. पूल बांधताना ३ कामगारांना बळी दिले होते म्हणे.