विचार

मराठेशाही - धामधुमीचा काळ - महाराणी ताराबाई

"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || "

मराठेशाही : धामधुमीचा काळ -छत्रपती राजाराम महाराज

राजारामाच्या काळापासुन स्वराज्यावरचा एकछत्री अमंल (खर्या अर्थाने) संपला. नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्मान झाली.

मराठा संघर्ष - काही महत्वाचा लढाया - १

दुसर्‍या महायुध्दात ज्या माणसाने हिटलर सारख्या प्रशाशकाच्या एका मोठ्या जनरल रोमेलला युध्दात हारविले त्या फिल्ड मार्शल माँटगॅमेरीने एक पुस्तक लिहीले आहे A Consise history of Warfare.

शौर्य

काही दिवसांपुर्वी 'शौर्य' हा चित्रपट पाहीला. राहुल बोस्,केके मेनन हे यातील अभिनेते. चित्रपट तसा ठिक आहे.

पुन्हा प्रश्न!

परदेशीच नव्हे तर आपल्या नेहेमीच्या, राहत्या, सवयीच्या जागे पासून दूर गेलं की नव्या सवयी, नव्या रितीभातींशी जुळवायचा प्रसंग सगळ्यांवरच येत असतो. काही सवयी आपसूक अंगवळणी पडतात.

खात्रीत स्वातंत्र्य

'Certainty is freedom.....' म्हणजेच 'खात्रीत स्वातंत्र्य आहे...'

'पुढील १०० वर्ष व्यवस्थित रहाता येईल अशी माझी खात्री झाली की मी स्वतःला सुरक्षित मानील्'...... नंदन निलेकणी

ठिपक्यांची न बनलेली रेषा.....

पांढर्‍याशुभ्र कोर्‍या कागदांपेक्षा त्या हॅन्डमेड पिवळसर रंगाच्या कागदांबद्दलचं माझं फॅसिनेशन खूप आधीपासूनचं.
त्यांचं ते फिक्कटसर खडबडीत अंग पाहिल्यावर त्यावरुन बोटं फ़िरवण्याचा मोह आवरता येत नाही.

साहित्यचोरी

एवढे दिवस फक्त आपल्या मायबोलीकर मनोगती किंवा अजून कोणी नेट्वर लिहीणा-यांचच साहित्य स्वतःच म्हणून खपवणारे लोक बघितले. आज चक्क मंगेश पाडगावकरांचीच कविता स्वतःची म्हणून गुलमोहरात पोस्ट केली एका महाशयांनी.

प्रश्न

काल एक ज्ञानेश्वरीचं भाषांतर चाळत होते सहज. अठराव्या अध्यायात त्याग अन संन्यास यातला फरक स्पष्ट करताना अशी ओळ वाचली ' मूला नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करतात ( करावा असेल कदाचित.

ठळक बातमी???

आज सक्काळी सक्काळी 'एक प्रतिष्ठित वर्तमानपत्र' वाचताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं. अगदी 'मुख्य पानावरचीच, ठळक' बातम्यांमधली बातमी!!