सदस्य प्रवेश |
नमस्कार नमस्तेशेवटी असंय की नमस्कार हा नुस्ता विधी नाही, ती एक घटना आहे. माणसं एकत्र येऊन समूहात राहू लागली तेव्हा अनोळखी माणसाबद्दलची भीती तर असेलच, पण एकत्र राहणं खरोखर यशस्वी होण्यासाठी ते मुळीच पुरेसं नाही... तिथे आदर, आपुलकी या भावना असणे आणि ते व्यक्त होणेही खूप महत्वाचे ठरले. एक माणूस म्हणून दुसर्या माणसाविषयी आदर व्यक्त करणे हे समाजधारणेसाठी आवश्यकच आहे. पुरनाची पोळीअमुश्या पोर्निमा जवळ या लागली कि कमळीचा जीवला निस्ता घोर लागुन र्हाई. आता कमळी म्हंजी कुनी येरीगबाळी न्हवं. शाण्णव कुळीची ल्येक अन पैलवानगड्याची बाईल. येळला वागाच्या नाकात वेसण बांदील अन शेरडं न्यावीत तशी वडुन नील. पर ह्या सुक्काळीच्या शेंवंतेनं तिच्या गळ्याला तात लावल्याला. परमेश्वरी - एक अविस्मरणीय मैफिलशनिवार सकाळची नवाची प्रसन्न वेळ. आम्हाला नम्रपणे नकार देत, आपापली आयुधं म्हणजे सतार आणि स्वरमंडल आपणच घेऊन हे दोन कलाकार म्हणायचे ते दोन तरूण आमच्या गाडीत बसले. संवाद : समीर धर्माधिकारी - भाग १भाग २ - अंतिम संवाद : विदुला मुणगेकररंगभूमी, चित्रपट, मालीका कलाकार व दिग्दर्शक विदुला मुणगेकर, यांच्याशी विनय देसाई यांनी मारलेल्या गप्पा. गुन्हेगारीचा पाशमुंबईतल्या गुन्हेगारीलाही मोठा इतिहास आहे. देशातल्या व्यावसायिक संघटीत गुन्हेगारीची सुरुवात मुंबईपासूनंच झाली. खरंतर चंबलच्या खोर्यात किंवा अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या 'बापू वीरु वाटेगावकर' सारख्या 'रॉबिनहूड'च्या 'देशी' अवतारामुळे प्रसिद्ध झालेल्या सांगलीच्या वाळवा तालुक्यातली दरोडेखोरी असो; त्याचे स्वरूप तितकेसे व्यावसायिक, संघटीत असे नव्हते. सध्याच्या स्वरुपातल्या व्यावसायिक संघटीत गुन्हेगारीची जननी मुंबईच! सारे तुझ्यात आहे...... एक स्वप्नवत् प्रवास !!२० मार्च २००८ ला मी लिहिलेल्या गाण्यांचा अल्बम "सारे तुझ्यात आहे" मुंबईत प्रकाशित झाला. माझ्या या स्वप्नवत वाटणा-या प्रवासात मला माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींची प्रचंड मदत झाली. त्यांच्याच आग्रहास्तव माझा हा प्रवास मी पुन्हा एकदा जगणार आहे…. तुमच्यासोबत ! फुल गेंदवा न मारोकुठल्याही वयात औत्सुक्य असतंच माणसाला...बायकांची नजर जरा जास्तं चौकस इतकच... इकडे तिकडे बघत चालताना सरळ एका कोर्टवर जेव्हा जाळ्यात आपणहून चालत गेले तेव्हा मात्रं लेकाने हात धरला. श्रावण बाळासारखी कावड-बिवड नव्हती इतकच. माझा श्वास...प्रत्येक मराठी व्यक्तीला अभिमान वाटावा अश्या, २००४ सालच्या राष्ट्रीय पुरस्कार (सुवर्णकमळ) विजेत्या "श्वास" या चित्रपटाची पडद्यामागची कहाणी , या चित्रपटाच्या कॉस्च्युम डिजायनर व मायबोलीकर नीरजा पटवर्धन शब्दबद्ध करत आहेत. वानूदिवाळीच्या आधीच आम्ही बंगल्यावर रहायला आलो. दिवाळीच्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या बरोबर आंघोळ करुन वान्याने ताटलीतले लाडू, चिवडा, शेव चकली सगळे चाटून पुसून खाल्ल्ले. |
|
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2007 Maayboli Inc. All rights reserved worldwide.
