राजकारण

ब्रेकिंग न्युज - मोदींचा अंबानी अदाणीवर काँग्रेसशी सौदा केल्याचा आरोप

Submitted by अग्निवीर on 8 May, 2024 - 04:34

तेलंगणातील एका प्रचारसभेत भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी शहजादा असे सं बोधत राहुल गांधींना प्रश्न विचारला आहे, की चुनाव में अंबाणी अदाणी से कितना माल उठाया है? काले धन के कितने बोरे भर कर के रुपये मारे है?क्या टेंपो भर कर के नोटें काँग्रेस के लिए पहुंची है क्या? क्या सौदा हुआ है?
असे प्रश्न विचा रण्याचे कारण, त्यांच्या मते राहुल गांधीने रातोरात अंबानी अदाणीला शिव्या देणं बंद केलं.

जरूर दाल में कुछ काला है?

आता मोदीजी ईडी, सीबी आय, आयकर खाते यांना अंबानी अदाणीवर सोडतील का?
भाजप आयटी सेल अंबानी अदाणीच्या उत्पादनांवर बहिष्काराची द्वाही फिरवेल का?

विषय: 
शब्दखुणा: 

भ्रष्ट नेत्यांना सत्तेसाठी सोबत घेत मोदीजी भ्रष्टाचार कसा हटवणार ?

Submitted by ashokkabade67@g... on 5 May, 2024 - 01:19

आज भारतात राजकारणाचे अत्यंत गलिच्छ रुप पहाण्याची वेळ सत्तजीवी राजकारण्यांनी मतदारांवर आणुन ठेवली आहे ,आधी विरोधीपक्षातील नेत्यावर भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करायचा त्याच्यामागे सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या ईडी ,सिबिआय सारख्या तपास संस्थाना त्याच्या मागे लावत त्याला बदनाम करायचे भाजपसोबत तो नेता गेल्यास त्याचा मानसन्मान करत त्याला मंत्रीपद बहाल करायचे व तो तत्ववादी निघाल्यास त्याला जेलमधे टाकायचे हा फंडा ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणनारे मोदीजी वापरत आहेत प्रत्येक राज्यात हीच स्थिती आहे सत्तजीवी असलेल्या मोदींनी हाच फंडा वापरत निवडणूक लढवली नाहीतर मोदींच्या फुग्यातील हवा कधीच निघून गेली आ

भ्रष्ट नेत्यांना सत्तेसाठी सोबत घेत मोदीजी भ्रष्टाचार कसा हटवणार ?

Submitted by ashokkabade67@g... on 5 May, 2024 - 01:19

आज भारतात राजकारणाचे अत्यंत गलिच्छ रुप पहाण्याची वेळ सत्तजीवी राजकारण्यांनी मतदारांवर आणुन ठेवली आहे ,आधी विरोधीपक्षातील नेत्यावर भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करायचा त्याच्यामागे सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या ईडी ,सिबिआय सारख्या तपास संस्थाना त्याच्या मागे लावत त्याला बदनाम करायचे भाजपसोबत तो नेता गेल्यास त्याचा मानसन्मान करत त्याला मंत्रीपद बहाल करायचे व तो तत्ववादी निघाल्यास त्याला जेलमधे टाकायचे हा फंडा ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणनारे मोदीजी वापरत आहेत प्रत्येक राज्यात हीच स्थिती आहे सत्तजीवी असलेल्या मोदींनी हाच फंडा वापरत निवडणूक लढवली नाहीतर मोदींच्या फुग्यातील हवा कधीच निघून गेली आ

महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी का घसरत आहे?

Submitted by ashokkabade67@g... on 28 April, 2024 - 05:18

देशात पुरोगामी राज्य म्हणून गौरविण्यात आलेल्या महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार उदासीन दिसून येत असुन मतदानाकडे जवळपास बहुसंख्य मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे आणि हे खऱ्या लोकशाहीला मारक आहे .
मतदारांचा लोकशाहीवर असलेला विश्वास तर ढासळला नाहीना असाही प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे का ?याला कारणीभूत कोण आहेत सत्ताधारी की विरोधक का फक्त सत्ताजीवी असलेले तत्वहिन नेते या प्रश्नांची उत्तरे शोधयलाच हवित तरच लोकशाही टीकेल .

२०२४ लोकसभा निवडणूक.

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 22 April, 2024 - 14:06

लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

विषय: 

विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी ED-CBI चा वापर होत आहे का?

Submitted by उदय on 22 March, 2024 - 02:59

अपेक्षे प्रमाणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचनायलय ( Enforcement Directorate ED) ने गुरवारी अटक केली. त्या आधी ED ने त्यांना चौकशीसाठी अनेक समन्स पाठविले होते.

गेल्या १० वर्षांत ED (तसेच CBI ) ने विरोधी विचारांच्या नेत्यांवर PMLA ( Prevention of Money Laundering Act ) तसेच
FEMA ( Foreign Exchange Management Act ) अंतर्गत कारवाई/ अटक करण्याच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास, कोर्टात गुन्हा सिद्ध झाल्यास अपराध्याला शिक्षा करा.

विषय: 
शब्दखुणा: 

दक्षिण मुंबई लोकसभा कोण बाजी मारणार....

Submitted by ASHOK BHEKE on 2 March, 2024 - 00:14

लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. मुंबईतील अत्यंत महत्वाचा भाग असलेला मूळ मुंबईचा श्रमजीवी आणि उच्चभ्रू वस्ती असलेला मतदारसंघ म्हणून दक्षिण मुंबई मतदार संघ ओळखला जातो. कुलाबा ते शिवडी, वरळी भागापर्यंत मराठी, मुस्लिमबहुल आणि गुजराती मतदार असलेला हा भाग. आतापर्यन्त या मतदारसंघावर शिवसेना कॉग्रेस खासदार म्हणून निवडून आणले आहेत. सध्या अरविंद सावंत गेली दहा वर्षे या ठिकाणी लोकसभेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या जागेवर अनेकांचा डोळा असून शिवसेना पुन्हा अरविंद सावंत यांना मैदानात उतरविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

विषय: 

निवडणूक रोखे योजना: असंवैधानिक, अपारदर्शी

Submitted by उदय on 26 February, 2024 - 01:16

गेल्या आठवड्यांत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला. २०१७ मधे जाहिर झालेली आणि पुढे २०१८ मधे प्रत्यक्षांत आणलेली "निवडणूक रोखे योजना “ ( Electoral Bond Scheme EBC) घटनाबाह्य (unconstitutional, arbitrary, and violative of article 14) ठरवून रद्द केली. भाषण स्वातांत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तसेच माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन होते असे सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रांत म्हटले आहे.

विषय: 

केरकरांचा वीणाधारी बाप्पा....

Submitted by ASHOK BHEKE on 16 February, 2024 - 08:46

nk.jpgनितिन केरकर.... मुंबई लालबाग काळाचौकी भागातील दिग्विजय चाळीचं साधी राहाणी, उत्तम विचारसरणी, समाजउन्नतीसाठी झटणारे सामान्य व्यक्तिमत्व. माणसाचे मोठेपण ओळखण्यात बराचसा कालावधी जातो, पण नितिन केरकरांच्या मुखाकडे पाहून लागलीच अंदाज येतो. माझ्या लेखन प्रवासातील एक सापडलेली शिदोरी. त्यांच्या विचारसरणीमुळे त्यांच्या सभोवताली एक वलय निर्माण झाले आहे ते मित्रांचे. त्यापैकी आम्ही एक भाग्यवंत. ज्याला भक्तीचे वर्म सापडले त्या घरी शांतता प्रस्थापित होते. नितिन सारखा भक्तीभाव जतन करणारा मित्र लाभणे म्हणजे एक सुवर्णयोगच.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण