अमेरिकेन काँग्रेसच्या प्रतिनिधी गृहाच्या (House of Representatives) अध्यक्षा नॅंसी पेलोसी यांनी आपल्या आशिया-प्रशांत दौऱ्यात 2 ऑगस्ट 2022 ला तैवानला दिलेल्या भेटीमुळे चीन आणि अमेरिकेदरम्यान तणाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तैवानला अमेरिकेने कायमच पाठिंबा दिलेला आहे. त्याची पुन:ग्वाही पेलोसी यांनी आपल्या दौऱ्याच्यावेळी दिलेली आहे.
आमच्या गावातला गन्या म्हंजी ईपीत्तर च हाय पर करनार काय लंगोटीयार हाय आमचा त्यो ,सक्काळी सकाळी म्या चायच पित व्हतो तवर घरी आला म्या अर्धी कप त्याले देतच व्हतो तवर त्यो म्हनला नग तू आवर घाल कपडे आपल्याले जील्ह्याले जायच हाय ,माले जरा नवलच वाटल काम ना धाम ना येळ ना काळ नी ह्यो म्हंनतोय जील्ह्याले जायच बर पाऊसभी मनमन तसा झोडपतोय पर म्हनल आसल कुनीतरी आजारी बिजारी म्हनून त्याले ईचारल गन्या बाची तब्येत बरी हाय ना का बैलबिल घेतोय तसा तुहा एक बैल थकलायच म्हना ,नाय रे भावड्या म्हातार धडधाकड हाय नी बैलभी धकलच या सालाले आता काय नांगरनी ,पेरनीभी झालीच की वखरनीले चाललच की पाहु पुढल्या हंगामात त्यो म्हनला
काही आव्हाने सारखी
आहेत
१)
२०१४ मध्ये भाजप विरोधी प्रचार केला होता ,२०१९ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध
आता शिंदे सेने माविआ विरुद्ध आहेच पण औरंगाबाद चे नामांतर वगैरे करून ठाकरे साहेब पण काँग्रेस विरुद्ध झाले
निदान निवडणुकीत तरी जुने मुद्दे परत लोक आठवणाराच
२) निवडणूक चिन्ह
हे जरी शिव सेने लाच राहणार तरी आयोग गोठवु शकते
दोन्ही पक्ष नवीन चिन्ह तोपर्यँत चालवतील
३) पक्ष निधी
हा प्रॉब्लेम फक्त शिव सेनेलाच असणार
४) लोकांचा पाठिंबा
जुने लोक ठाकरे सेनेलाच पाठिंबा देणार
घटना क्रम लक्षात घ्या
शिवसेने ने स्वतः शिंदे यांना मुख्य मंत्री पदाची ऑफर केली होती ,नाकारली
नवीन सरकार होई प्रयन्त कोणीतही चर्चा नाही पण फडणवीस सोडून दुसरे नाव कोणाला वाटले पण नव्हते
अचानक सूत्रे फिरली ,ह्या मागे बारामतीचे काका असायची शक्यता २०% आहे पण शिंदे मुख्यमंत्री ठरले
फडणवीस गृह वा वित्त मंत्री होऊ शकत होते पण त्यांनी घोषणा केली कि कोणतेच पद नको
कृपया जुन्या धाग्याला ५०० वर प्रतिसाद झाले आहेत तेव्हा इथे नवीन चर्चा करू
१) अविश्वास ठराव आधी राजीनामा देणे गरजेचं आहे का ?
२) फक्त नामकरण करून मतदार लोक खुश होतील कि विकास कामे पण गरजेची
३) हॉटेलचे बुकिंग ३० तारखा पर्यन्त होते , म्हणजे अविश्वास ठराव पण पूर्व नियोजित होता का ?
४) लोकांची sympathy शिव सेनेला मिळेल का
जे ४० फुटीर लोक आहेत त्यांची नावे ,त्यांच्या मतदारसंघाची नावे व तेथील भाजप प्रतिस्पर्धी उमेदवार ह्यांची नावे कोणी देऊ शकेल का ?
(सर्वात आधी एक नवीन आभासी खातं मायबोलीवर तयार केलं. उगीचच सध्या सत्तेत असलेल्या विरुद्ध दोन शब्द इकडे तिकडे व्हायचे आणि एक दोन महिने तुरुंगाची हवा खायला लागायची. रिस्क नको.)
मागील काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. प्रसार माध्यमातून दिवसभर मनोरंजनही चालू आहे. अगदी उत्कंठा शिगेला पोहोचते आणि त्या दिवशीचा एपिसोड संपतो. परत दुसऱ्या दिवशी तेच चक्र.
हा तिढा सुटणार तरी कसा? हा "बाहुबलीने कटप्पा को क्यो मारा" या प्रश्नासारखाच गहन प्रश्न तमाम मराठी बंधू भगिनींना पडला नसेल तरच नवल.
हस्तर पत्र ,श्रीमान एकनाथ शिंदे यास
शांत प्राणी ह्यांच्या पासून प्रेरित
माननीय एकनाथ शिंदे
महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी
उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत