प्रतिज्ञा
आपल्या देशाच्या अधोगतीला आणि आपल्या अधोगतीला आपणच जबाबदार आहोत आणि नसलात तरी तुम्ही कुणाच काही उखाडू शकत नाही.
महागाई, बॉबस्फोट, घोटळे, आतंकवाद, टोल नाके, टॅक्स, भ्रष्टाचार, भोंदू महाराज, रेप, खुन, दरोडे, अप्लसंख्यांक, गलथानपणा, कचरा, घाण, पाण्याची कमतरता, विजेची कमतरता ह्या सवयीच्या गोष्टी आहेत. ह्या बद्दल उगाच टाहो फोडू नये.
तुम्ही तुमच बघा दुसर्याच्या गोष्टीत नाक खुपसायची गरज नाही.
बेसिक सुविधा काय असतात हे तर आपल्याला माहितच नाही, आपले हक्क काय आहेत? हे जाणुन घेण्यची गरज नाही आणी घेतलीतर तरी आम्ही अशा गोष्टींना फाट्यावर मारतो.