--------------
मायबोलीवर एखादा लेख वा कथा प्रकाशित करताच लेखकाच्या मनात नकळत एक काऊंट सुरू होतो. आपले लिखाण किती लोकांनी वाचले, किती प्रतिसाद आले हे आपण मोजू लागतो. मग आपण कितीही स्वानंदासाठी लिहितो असे वरवर म्हटले तरी लिहिलेले चार लोकांनी, किंबहुना जास्तीत जास्त लोकांनी वाचावे अशी मनोमन ईच्छा असतेच.
करायला गेलो गणपती पण झाला मारोती
(टुकारवाडीत वाघ)
एलीयन्स पृथ्वीवासियांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे.जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की पृथ्वीवासिय ज्या गोष्टी करतात त्या केल्या की एलीयन्सना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो.
१. पृथ्वीवासिय पृथ्वीवर राहतात ,करा त्यांचे अनुकरण. मग बेफिकीरीत पृथ्वीवर येणारे एलीयन्स स्वतःला पृथ्वीवासियांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा ' लूक ' देत असतात
वास्तविक हे लिखाण, शिवसेना- वाघाची पन्नाशी या लेखास प्रतिसाद म्हणुन केले होने पण त्याचे रुपांतर एक लघु कथा म्हणुन झाले म्हणुन येथे पोस्ट करत आहे
--------------------------------
३ नोव्हेंबर १९९९ दुपारी ३.०० वाजता वडीलांची तब्येत अतिशय खालावली तातडीने अँम्ब्युलन्सने इस्पितळात दाखल करणे अत्यावश्यक होते.
पप्पा शिवसेनेचे कार्यकर्ते होते गाव तेथे सेना या बाळासाहेबांच्या हाकेला प्रतिसाद देउन परिश्रमाने गावात सेनेला प्रवेश मिळवून दिला होता.
अँम्ब्युलन्स साठी लगेचच नजिकच्या म्हणजेच सँडहर्स्ट रोड शिवसेना शाखेत गेलो, त्या वेळेस प्रत्येक शाखेत नागरीकांच्या सेवेसाठी(?)
नेहरू विद्यापीठातल्या घटने नंतर अनेक वर्षे झोपलेला माझ्यातला कवी जागा झाला-
-चितामण पाटील
आहोत आम्ही थोडे भावनिक,
आहोत थोडे उदार
सतरावेळा सोडूनही
शेवटी झेलली तलवार
सुराज्याच्या आडवे याल तर
तलवार आरपार आहे
सावध रहा आमच्यापासून
वाघनखांना आमच्या धार आहे ।।धृ।।
आम्ही आमचा देश घडवू
तुम्ही काय मजा मारायला?
आमच्या हाडांचा करु अग्नि
तुम्ही काय अंग शेकायला?
विसरु नका लाल महाल
शिवाचा बोटावरचा वार आहे
सावध रहा आमच्यापासून
वाघनखांना आमच्या धार आहे ।।१।।
आम्ही केलं स्वागत तुमचं
आमचा तो मोठेपणा
म्हणूनही काही अभिमानाचा
मोडला नाही कणा
कोणापुढेही वाकायचं नाही
मायबोली आयडी- गजानन
पाल्याचं वय- ५ वर्षे
(आफ्रिकन आजोबा? मे बी... )
![](https://lh5.googleusercontent.com/-_-U5vwoV308/U1y548ONsvI/AAAAAAAABCI/BtJpTCq_134/s640/IMG_6654.JPG)
एक जंगल होतं. त्यात वेगवेगळे प्राणी- पक्षी रहायचे. ससे, हरिण, रानडुक्कर, कोल्हे, घुबड, चिमण्या, खारुताई असे सगळे प्राणी- पक्षी मिळून मिसळून रहात असतं. त्या जंगलात पिंट्या नावाचा एक वाघ होता. छान पिवळ्या रंगाचा, त्यावर काळेभोर चट्टे-पट्टे असलेला पिंट्या वाघ जंगलाच्या उत्तरेकडे असलेल्या गुहेत अगदी आरामात रहायचा. सकाळी उशीरा उठायचं. जवळच्याच ओढ्यावर तोंड धुवायचं. मग दुपारी, रात्री आणलेल्या शिकारीतुन काही उरलं असेल तर खायचं. आणि मग एक छान वामकुक्षी घ्यायची. आणि रात्र झाली की शिकारीला बाहेर पडायचं. असा त्याचा दिनक्रम असायचा.
एक जंगल होतं. त्यात वेगवेगळे प्राणी- पक्षी रहायचे. ससे, हरिण, रानडुक्कर, कोल्हे, घुबड, चिमण्या, खारुताई असे सगळे प्राणी- पक्षी मिळून मिसळून रहात असतं. त्या जंगलात पिंट्या नावाचा एक वाघ होता. छान पिवळ्या रंगाचा, त्यावर काळेभोर चट्टे-पट्टे असलेला पिंट्या वाघ जंगलाच्या उत्तरेकडे असलेल्या गुहेत अगदी आरामात रहायचा. सकाळी उशीरा उठायचं. जवळच्याच ओढ्यावर तोंड धुवायचं. मग दुपारी, रात्री आणलेल्या शिकारीतुन काही उरलं असेल तर खायचं. आणि मग एक छान वामकुक्षी घ्यायची. आणि रात्र झाली की शिकारीला बाहेर पडायचं. असा त्याचा दिनक्रम असायचा.