कन्यादान या तेंडुलकरांच्या नाटकाबद्दल श्रीमती सुहास जोशी यांच्याशी बोलायचं ठरवलं आणि योगायोगानं त्याच वेळी दोन आत्मचरित्रं वाचनात आली. श्रीमती सुधा वर्दे यांचं गोष्ट झर्याची आणि श्रीमती यशोधरा गायकवाड यांचं माझी मी ही ती दोन आत्मचरित्रं. म्हटलं तर वेगळी, पण बरीचशी सारखी. सुधाताई वर्दे महाराष्ट्राला परिचित आहेत त्या सेवादलाच्या एक नेत्या म्हणून. सेवादलाचं आणि सेवादलाशी जोडलेल्या कलापथकाचं कामच सुधाताईंनी आयुष्यभर केलं. सुधाताईंचं हे पुस्तक आहे ते त्यांच्या व श्री. सदानंद वर्दे यांच्या सहजीवनाबद्दल. पक्षानेच त्यांचा हा विवाह ठरवला.
चित्र क्रमांक ३
आधी संवाद, मग परिसंवाद
आमिर : हाय हिलरी! एकदम गॉर्ज्यस् दिसतीयेस!
हिलरी : यस्स्! आय डीड इट!
आमिर : काय डिड इट? मी तुझं कौतुक करतोय आणि तू अजून स्वतःतच मश्गूल आहेस?
हिलरी : मला कध्धीपासून तुला भेटायचं होतं!
आमिर : का? मलाच का? मि. बच्चनना नाही? मि. एस.आर.के. ला नाही?
चित्र कमांक १

शाहरुख: अरे काय झालं? एसएमेस करुन आत कशाला बोलावलंस?
सौरव : (रडवेला होऊन) फोन करण्याएवढा बॅलन्स नाहीये रे! ते मला त्यांच्यात घेत नाहीत रे!
शाहरुख : कोण ते?
सौरव : सगळे टोळकं करुन बसलेत ना तिथे.. आणि मधे तो #$%$% 'भेग कापेल' दात दाखवतोय दिसत नाही का तुला?
शाहरुख : ओ! ते होय! तू लक्ष नको देऊस. तू आपला माझ्यासोबत थांबतोस का?
सौरव : त्यासाठीच तर तुला आत बोलावलं.. की मला कंपनी दे.
शाहरुख : मी फक्त करणलाच 'कंपनी' देतो. 