गाय,वाघ आणि स्त्री
माझ्या वाघास दात नाही...... या गझलेतील
"गायीस अभय देण्या,वाघास दात नाही" असा मतला आहे. त्या निमित्ताने थोडक्यात या मतल्या मागची पार्श्वभुमी उलगडण्याचा मी केलेला प्रयत्न. बघा तुम्हाला पटतेय का ते?
माझ्या वाघास दात नाही...... या गझलेतील
"गायीस अभय देण्या,वाघास दात नाही" असा मतला आहे. त्या निमित्ताने थोडक्यात या मतल्या मागची पार्श्वभुमी उलगडण्याचा मी केलेला प्रयत्न. बघा तुम्हाला पटतेय का ते?
ग्रामीण भागातील शेती मध्ये दुध अन ऊस हे महत्वाचे घटक आहेत! दुधाचे काम सुरु आहे. मग ऊसाबद्दल विचार सुरु केला..... साखर कारखाना काढण्याची ऐपत तर नाही! पण एक १०० टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे गुळ उत्पादन केंद्र (गुर्हाळ/ खांडसरी/कहाकी-काकवी) बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
काही सरकारी अन काही खाजगी बॅन्कांकडे तीस लाख रुपयाच्या प्रकल्पाला ६० लाख रुपयाचे तारण देऊनही कर्ज मिळेना! सॅटरडे क्लब ह्या मराठी व्यावसायीकांच्या संघटनेलाही साकडे घातले...पण हाती आले शुन्य! शेती अन पुरक उदयोगांची हीच खरी अडचण आहे....इथुन परतल्यावर पुन्हा प्रयत्न करेलच!
यासंदर्भात सध्या काही गोष्टी करतो आहे-
श्री सुनिल परचुरे ह्यांनी लिहिलेल्या कोल्हापुर कि गुळपुर च्या अनुशंगाने दोन व्हिडेओ:
सदर व्हिडीओ हे यु.पी. टाईप गुर्हाळाचे आहेत. कोल्हापुर टाईप मध्ये एकच कढाई/काहिली असते. ह्यात तीन ते चार असतात.
१) ह्यात उसाचा रस बनवण्याचे क्रशर आहे. अगदी कमी खर्चात @ १५ लाखात हे उपयुक्त काम केले गेले आहे. क्षमता: ५०-६० टन प्रति दिन उस गाळप. मेकॅनिकल इंजिनीअर नी यावर कॉमेंट करावी अशी अपेक्षा आहे.
काल संक्रांती निमित्त आमच्या गावात बायकांनी वाण वाटला आणि जम्मुन नावं घेतली.(की ठेवली?)
मी भिंतीआडुन चोरुनलपुन ऐकली
व तुमच्यासाठी एका कागदावर उतरवुन घेतली.
तेवढ्यात माझ्यावर कुणाची तरी नजर गेली,
आणि जोराने हाक्के हान्.. म्हटले म्हणुन मी काढता पाय घेतला.
त्यामुळे काही राहुनच गेली.तरीपण मी पुन्हा एकदा चोरुनलपुन प्रयत्न करणार आहेच.
सध्या एवढीच तर वाचुन बघा.
.........................................................................
साहित्य समाजाचा आरसा असतो असे म्हणतात.
किंवा
साहित्याचे प्रतिबिंब समाजात उमटत असतात,असेही म्हणतात.
आजच श्री सदानंद देशमुख लिखीत 'बारोमास' कादंबरी वाचली.
दिनेशदादांनी अगोदरच सांगितल्या प्रमाणे डिस्टर्ब झालो. हे सगळं अगदी माझ्या अवती भवती घडतेय असे वाटले..माझ्या ही गावात काही घतना झाल्याच होत्या... ती कुटुंब पुन्हा डोळ्यासमोर आली..
संवेदनशील माणसानं कधीही वाचु नये अशी ही कथा!
इडा पिडा टळो
बळी चे राज्य येओ!
चर्चेदरम्यान एक प्रश्न आला आहे.
आधी अंडे की आधी कोंबडी ?
याला पण उत्तर आहे काय? असा प्रश्न विचारला आहे.
हा प्रश्न राहुनच गेला. काय आले असेल आधी.... आधी अंडे की आधी कोंबडी ?
माझ्याजवळ पण याविषयी एक तर्क आहे.
जाणकारांनी याबाबत उत्तरे किंवा तर्क द्यावेत.
(या संदर्भात शेवटचे प्रतिसाद वाचावेत.)
...................................................................................
कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन
आधी काय निर्माण झाले असावे.?
कोंबडी की अंडी ?
अनेकदा अशा तर्हेच्या प्रश्नामध्ये आपण पुरते गुरफटुन जात असतो.
१} नवीन शेतीसाठी विचारात घ्यायच्या बाबी कुठल्या? या बाफवर नानबा यांनी "एखाद्या माणसानं कधीच शेती केली नसेल - आणि त्याला शेती करायची असेल तर कुठले मुद्दे विचारात घ्यावेत? म्हणजे, मी आर्थिक, मानसिक, शारिरीक आणि कायदेशीर सर्व बाबींबद्दल विचारतेय.तुमचा अनुभव/मते सांगा - प्लीज! "असा प्रश्न विचारला आहे.
त्याबद्दल थोडेसे.....
.......................................................................................
शेती आणि शेतकरी
...............................................................................
या लेखापुर्वीची चर्चा अभ्यासण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'
वांगे अमर रहे !
शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?
शेतीला सबसिडी कशाला हवी?
................................................................................