शेतीला सबसिडी कशाला हवी?
मागोवा मध्ये मी लिहिलेल्या "शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे" या लेखावर आलेल्या प्रतिक्रियामध्ये अनेक नवनविन मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यापैकी शेतकी सबसिडी या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी असे मला वाटते.
मागोवा मध्ये मी लिहिलेल्या "शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे" या लेखावर आलेल्या प्रतिक्रियामध्ये अनेक नवनविन मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यापैकी शेतकी सबसिडी या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी असे मला वाटते.
वांगे अमर रहे…!
कॉलेज संपवून शेती करायला गेलो तेव्हा गावातील इतरांकडे नाही ते ज्ञान आपल्याकडे आहे असा माझा दृढ समज होता आणि त्याच आविर्भावात मी शेतीची सुरुवात केली. या सर्व जगाच्या लेखी मूर्ख असलेल्या शेतकर्यांना स्वानुभवाने शहाणे करण्यासाठी भरघोस उत्पन्न घ्यायचे ठरविले. दोन महिन्यांत नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून वांगीची निवड केली आणि ५ एकरात वांगीची लागवड केली. मेहनत,जिद्द सर्वस्व पणाला लावलं. मेहनत फळा आली. भरघोस पीक आलं. अन्य शेतकरी घेतात त्याच्या १-२ नव्हे चक्क ५-६ पट उत्पादन मिळालं. आणि इथेच माझे ग्रह फिरले.
. शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सद्ध्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरु आहे. या समस्येची उकल करतांना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर "शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा" अशा स्वरुपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही. कारण शेतक-यांच्या आत्महत्येच्या दु:खद वेदनांपेक्षा यांच्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात.
मि तुम्हाला शेतकरयां बद्दल आशी माहिती सांगणार आहे जी आजपर्यंत कोनत्याही मिडीयात किंवा पेपर मधे छापली जात नाही.