कुछ वक्त की ही तो बात है
फिर सबकुछ ठीक हो जाएगा
वक्त ही तो है
ये भी गुजर जाएगा
वक्त की पहचान है चलते रहना
ये भी चला जायेगा
ये इंसान थोडी है
जो एक ही जगह ठहर जाएगा
पर लगता है वक्त भूल गया
कि क्या है उसकी नीति
उसे याद दिलाना होगा
अब हमें ही उसे आगे बढ़ाना होगा
अब वक्त आया है
भूतकालमें जो हो न सका
वो करके दिखाना होगा
वक्त को वक्तपर चलना सीखाना होगा
उसे इंसान बनने से रोकना होगा
उसे इंसान बनने से रोकना होगा
आज कित्येक दिवसांनी माझे वाण्याकडे जाणे झाले. निमित्त होते, १०० ग्राम अमूल बटरचे पाकिट, फक्त.
नाक्यावरचाच वाणी. माझ्या जन्मापासून बघत असलेले दुकान. एकमेकांच्या चेहर्याची छानपैकी ओळख. मी आत शिरताच गल्ल्यावर बसलेल्या त्या वाण्याने, वय वर्षे साधारण पन्नास, मला हात दाखवत "बोलो शेठ" म्हणत माझे स्वागत केले. असे कोणी वयस्कर माणसाने ‘शेठ वा साहेब’ पुकारले कि उगाच संकोचल्यासारखे वाटावे अश्या वयात मी असल्याने मला तसेच वाटणे अपेक्षित होते. पण आज मात्र गंमत वाटली. कदाचित आतून काहीतरी सुखावलेही गेले. पण असे वाटण्यामागे होता तो माझा भूतकाळ.
वक्त- ’साठ’वण सिनेमांची
पन्नासच्या दशकातल्या दो बिघा जमीन, कागझ के फ़ूल, मदर इंडिया, देवदास इत्यादी गाजलेल्या सिनेमांनी त्या दशकाच्या चेहर्यावर ’सिरियस’ ठसा उमटवला. कदाचित हे गांभीर्य जरा अतीच झालं म्हणूनही असेल, पण त्याच्या पुढच्या दशकाने आपला पूर्ण मेकओव्हरच करुन टाकला. सिनेमांमधे रंग आले आणि त्या रंगांचा उत्फ़ुल्लपणा अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकारांच्या कामगिरीत आपसुक उतरला.