राजकारण

अनपॅक्ड: रेफ्युजी बॅगेज - पिंडात ब्रह्मांड !!

Submitted by ललिता-प्रीति on 9 November, 2020 - 05:12
Unpacked : Refugee Baggage

उचकलेली बॅग, हे शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर काय उभं राहतं?
आपण प्रवासाला निघताना बॅगेत छान, व्यवस्थित इस्त्रीचे कपडे भरतो; इतर सामान भरतो. प्रवास पुढे पुढे सरकतो तसतशा कपड्यांच्या घड्या मोडतात. वापरलेले कपडे, सामान जमेल तसं परत भरलं जातं. बॅगेचा व्यवस्थितपणा हळूहळू नाहीसा होत जातो. घरी परतून बॅग उघडली की ती जवळपास उचकलेलीच असते. पण तीच आपल्या प्रवासाची गोष्टही सांगत असते.

शिव सेने चे बिहार मध्ये काय होणार ?

Submitted by हस्तर on 9 October, 2020 - 11:59

शिव सेने चे बिहार मध्ये काय होणार ?

बिहार मधल्या निवडणूक साठी शिव सेने चे सर्व स्टार प्रचारक जाणार आहेत
एक जरी सीट जिंकले तर हवा खूप होईल
आधीच गुप्तेश्वर पांडे ह्यांना तिकीट मिळाले नाही कारण , शिवसेना अशी हवा केलेली आहे
पण...
समजा एक पण सीट मिळते नाही तर ?
३ वर्ष आधी असे झाले होते कि जिथे राहुल गांधी प्रचाराला जाणार तिथे काँग्रेस चा धुवा उडालेला आणि जिथे पाऊल पण टाकले नाही तिथे काँग्रेस जिंती
जर शिव सेने ला जमले नाही तर पत घसरेल
आधीच आज mpsc चा निर्णय खूप उशिरा घेऊन नाचक्की केली आहे

विषय: 

सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!...पार्ट २

Submitted by हनुमंज on 8 October, 2020 - 09:43

सुशांतसिंग रजपूत १ या धाग्याने २000 प्रतिसाद ओलांडल्याने हा नवीन धागा. यापुढील प्रतिसाद या धाग्यावर येऊ द्या.

पार्ट १ धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/75114

हथरसची निर्भया ।

Submitted by ashokkabade67@g... on 6 October, 2020 - 12:09

देशात निर्भया प्रकरण घडले नी देशात आक्रोश सुरु झाला सत्ताधारी बँकफुटवर गेले तर विरोधकांनी स्वार्थाची पोळी भाजुन घेतली ,शासनाने बलात्काराच्या शिक्षेत वाढ केली ईतकेच नव्हेतर कायद्याने बलत्काराची व्याख्याही बदलली फासट ट्रँक कोर्टात केस चालली नी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली पण शिक्षा अमलात आणण्यासाठी न्यायालयात लढा व कित्येक वर्षांचा कालावधी लागला कायदा कडक झाला पण बलात्कारांची संख्या घटली नाही वाढतच राहिली आताही हथरस प्रकरणात एक निर्भया बळी पडली आणि या प्रकरणात तर पोलिसांनी शव रात्री जाळुन टाकत री पोस्ट मार्टमचा मार्गच बंद करुन टाकला राज्यकर्ते बदलले पण मानसिकता तिच राहीली आज या प्रकरणा

देश विकल्या जाणार आहे.

Submitted by Pratik jagannat... on 30 September, 2020 - 15:59

विकासाच्या नावाखाली हा देश विकल्या जाणार आहे,
विकल्या आधीच कंपन्या सरकारी, आता शेतीवर खेळणार आहे.

गळा आवरून लोकशाहीचा हुकुमशाही येणार आहे;
शांत राहीलो आज तर उद्या गळा माझाही चिरणार आहे.

संसदेतील बिलांना आता दान असे मिळणार आहे,
चर्चेच्या ओढ्यातून सुटका, रातीत त्याची होणार आहे.

जुन्या मंड्या, अडती-चोर, सारेच आता उठणार आहे;
दलाल होईल बेरोजगार जुने, अन दलाल नवे येणार आहे.

पुन्हा स्वप्ने समृद्धीची बघ डोळ्यात ते रंगवणार आहे.
पण चेहेरे लावून आधुनिकतेचे, जमीनदार मुघली येणार आहे.

हिंदीचे प्राबल्य असणारा विदर्भ ??

Submitted by केअशु on 14 September, 2020 - 03:38

भाषावार प्रांतरचना करताना जर एखाद्या गावातल्या लोकसंख्येपैकी ५०% हून अधिक लोक जी भाषा बोलतात ती भाषा ज्या राज्याची त्या राज्यामधे ते गाव सामील केलं गेलंय का? की काही वेगळी पद्धत होती?

समजा मी लिहिली तीच पद्धत होती तर मग महाराष्ट्रातल्या विदर्भात आज हिंदीचा इतका बोलबाला का? इतके हिंदीभाषिक विदर्भात कसे काय? गोंदियासारखा जिल्हा तर आज पक्का हिंदीभाषिक झालाय.

विदर्भातल्या जिल्हा न्यायालयांमधे आणि नागपूरच्या उच्च न्यायालयात इंग्रजीसोबतच हिंदीतही खटला चालवता येतो पण मराठीत चालवता नाही असे मला विदर्भातल्या एका व्यक्तीने सांगितले.हे खरे आहे का?

बिहारच राजकारण महाराष्ट्रात कशासाठी।

Submitted by ashokkabade67@g... on 13 September, 2020 - 06:02

सुशांत बिहारी रीया बंगालची नी कंगणा हिमाचल प्रदेशची,या साऱ्यांनीच कमाई महाराष्ट्रात केली महाराष्ट्राने यांना ईज्जत ,नाव, पैसा सार काही दिल.पण एवढ सार मिळवून सुशांतन मुंबईत आत्महत्या केली त्याच्या पीत्यानेही महाराष्ट्र पोलिसांकडे कुठलाही संशय व्यक्त केला नाही पण बिहारमधे जाताच अचानक साक्षात्कार होवून बिहार पोलिसांकडे गुन्हा दाखल केलाखरतर शुन्य नंबराने तो गुन्हा महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग होणे गरजेचे होते पण महाराष्ट्रात सरकार विरोधी पक्षाचे आणि बिहारचे ईलेक्षण या कारणामुळे केस सिबिआय कडे दिली गेली कदाचित सुशांत केसमुळे भाजपला मत मिळतुल असा आशावाद असावा त्यात ईडी आणि सिबिआय फेल गेले बाजी नार

नरेंद्र मोदी आणि बीथोवन सिंफनी

Submitted by बिथोवन on 10 September, 2020 - 08:39

पाश्चात्य संगीताच्या इतिहासात बिथोवन सिंफनी नववी ही किती वेळा आणि किती ठिकाणी वाजवली गेली याची मोजदाद करणे केवळ अशक्य. पाश्चात्य देशात त्यांचेच संगीत आणि त्याचा आस्वाद घेणारी मंडळी असतील यात नवल काही नाही पण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बिथोवनची सिंफनी ऐकण्यात गुंग झाले हे नवलच. ही सिंफनी म्हणजे दांडिया संगीत नव्हे की ज्यासाठी त्यांनी ताल धरावे. जुलै २०१७ च्या पहिल्या आठवड्यात हॅम्बर्ग येथे झालेल्या १२ व्या जी -२० शिखर परिषदेदरम्यान, होस्टेस अँजेला मर्केल यांनी शहरातील नव्या कोऱ्या कोंसर्ट हॉलमध्ये बीथोवन सिंफनी क्रमांक नऊ ऐकण्यासाठी जागतिक नेत्यांची व्यवस्था केली होती.

प्रकरण ८: ग्रीन कार्ड सिस्टिममधील वांशिक भेदभावामुळे भारतीयांचे रोजगारात होणारे शोषण.

Submitted by गुंड्या on 8 September, 2020 - 13:49

America is built on the backs of the immigrants. Immigrants have become part of the American society. हे चक्र पिढ्यान पिढ्या सुरु आहे. अमेरिका भांडवलशाही देशसुद्धा आहे. अमेरिका ही मुक्त बाजारपेठ सुद्धा आहे, अमेरिकेमध्ये व्यक्ती-स्वातंत्र्याला ही खूप महत्व आहे आणि अमेरिका जगाचा मेल्टिंग पॉट देखील आहे. इतक्या सगळ्या विरोधाभासामधून अमेरिकेची सामाजिक तसेच कोर्पोरेट व्यवस्था निर्माण झाली आहे.

विषय: 

प्रकरण ७: ग्रीन कार्ड सिस्टिममधील वर्णद्वेषामुळे भारतीयांच्या व्यक्तिगत जीवनातील अग्निदिव्ये

Submitted by गुंड्या on 7 September, 2020 - 21:18

ग्रीन कार्ड हि अडथळ्यांची शर्यंत आहे हे आत्तापर्यंत लक्षात आलेच असेल. ह्यात तुम्ही एकटेच असता तोपर्यंत ठीक आहे, पण काळ थांबत नाही. लग्न, मुले होतात, संसाराचा पसारा वाढत जातो, अनुभव वाढत जातो, तुम्ही जीवनशैलीत स्थिरावत जाता, परंतू ह्या सगळ्याचाच आधार, तुमच्या अमेरिकेतील वास्तव्याचा आधार काही बदलत नाही, मग मर्यादांची जाणीव होते. "अरे, आधीच वेळेत काही निर्णय घेतले असते; कॅनडाला गेलो असतो किंवा दुसऱ्या देशात शिक्षण/नौकरीसाठी गेलो असतो तर बरं झालं असतं" वगैरे विचारचक्र सुरु होतात. उद्योग किंवा इतर काही योजना अनुभवातून तयार झालेल्या असतात, पण संधींचा लाभ घेता येत नाही.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण