रेप , लैंगिक शोषण , मुलीवर ऍसिड फेकणे हे गुन्हे घडताना आपण पाहत आहोत .... अजूनपर्यंत आपल्या देशात या गुन्ह्यांना कडक शिक्षा नाही . रेपला जास्तीत जास्त 7 वर्षं तुरुंगवास आहे आणि स्त्रीचा मृत्यू झाला तर फाशी ... तेही नक्की नाही .. आपण पाहिलं आहेच गेल्या काही वर्षांच्या घटनांमधून .. त्या डिटेल्स मध्ये पुन्हा जाण्याची गरज नाही ... मग लैंगिक शोषण किंवा ऍसिड हल्ला हे तर जणू अतिशय क्षुल्लक किरकोळ गुन्हे असल्यासारख्या शिक्षा होतात .. एकूण एक सिस्टीम एक भारतीय नागरिक म्हणून अत्यंत निराश करणारी आहे ....
Rise of unemployment in engineering graduates in India..
Who killed value of Engineering in India?
चांगली स्मरणशक्ती कोणाला नको असते? सर्वांनाच हवी असते. याच स्मरणशक्तीच्या विश्वाचा एक भाग आहे स्मृती सहायक.स्मृती सहायक म्हणजे जे काही आठवायचं आहे ते आठवायला मदत करणारी साधने.या साधनांपैकीच एक साधन आहे आद्याक्षरांपासून बनवलेले लघुरुप.
भरपूर मुद्दे किंवा मोठी यादी असेल तेव्हा या प्रत्येक मुद्द्यातला महत्वाचा शब्द किंवा यादीतल्या वस्तू यांची आद्याक्षरे घेऊन त्यापासून एखादा शब्द किंवा वाक्य बनवणे ही युक्ती वापरली जाते.
माझ्या मुलाला त्याला पाहिजे ते कॉलेज व branch मिळत आहे. परंतु मुलीला चांगले कॉलेज v branch मिळत नाही.
तर अशा कॉलेजला प्रवेश घेणे कितपत योग्य आहे. पुढे skop आहे का.
तसेच तिला आय आय टी n krta स्पर्धा परीक्षा दे म्हणतोय.
तुम्हाला काय वाटते
इथे आय आय टी असे शोडले पण पूर्वीचा धागा दिसला नाही म्हणून नवीन प्रश्न केला आहे
बरेच लोक म्हणतात की मातृभाषेतून शिक्षण घेतले तर लहान मुलांना फंडामेंटलस चांगले कळतात. म्हणजे याचा अर्थ असा की पुढे चालून मुले चांगले करियर करतात. माझे जवळपास 20 असे मित्र आहेत जे आयुष्यामध्ये आज उत्तम डॉक्टर, इंजिनीयर, कार्पोरेट लीडर, बिझनेस मन, वैज्ञानिक, जर्नलिस्ट अशा विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. या मधले बरेच लोक अगदी लहानपणापासून मराठी असून देखील इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. मग मला प्रश्न पडलाय ही खरंच आपण म्हणतो की लहान मुलांनी मातृभाषेत शिकावं हे खरोखरच सायटीफिकली सत्य आहे का?
माझे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. नोटबंदीत माझ्या मालकाचे दिवाळे वाजल्याने मी बेकार झालो होतो. मोठ्या प्रयत्नाने दुसरी एक नोकरी मिळाली पण जीयसटीच्या घिसाडघाईने त्या मालकाचेबी बारा वाजले. शेवटी असाच हताशपणे फिरत असताना एका सद्गृहस्थांनी मला चहाची टपरी टाकण्याचा सल्ला दिला. आणि त्यात नशिबाने मला चांगले यश आले. माझ्या टपरीजवळच प्रभातशाखा भरत असल्याने त्या लोकांची भरपूर वर्दळ असते. त्या लोकांच्या सल्ल्याप्रमाणे मी चहाबरोबरच भज्यांचा ठेला पण सुरु केला आणि कमी काळातच मला चांगली बरकत आलीये. तिथे शाखेला सकाळी काही व्हीआयपी मंडळीही अधूनमधून हजेरी लावतात.
नमस्कार, मला एक विचारायचे आहे की , मी २००९ मध्ये १२ वी पास झाली . मला पुढे शिकायचं आहे पार्ट टाईम. मग बी कॉम पूर्ण केलेलं चांगलं कि काही कोर्स ?. ११ वर्षाचा गॅप आहे .. मला अभ्यासाचं टेन्शन आलाय.. पुढे जमेल का? इ.... प्लीज काही सजेशन द्या किंवा काही कोर्सेस असेल तर सुचवा
नमस्कार, मला एक विचारायचे आहे की , मी २००९ मध्ये १२ वी पास झाली . मला पुढे शिकायचं आहे पार्ट टाईम. मग बी कॉम पूर्ण केलेलं चांगलं कि काही कोर्स ?. ११ वर्षाचा गॅप आहे .. मला अभ्यासाचं टेन्शन आलाय.. पुढे जमेल का? इ.... प्लीज काही सजेशन द्या किंवा काही कोर्सेस असेल तर सुचवा.