१ ले चर्चा सत्र :
विषयः मोदींना पर्याय काय, मोदींना पर्याय का नाही, मोदींना पर्याय निर्माण होणे आवश्यक आहे की नाही!
दिवसः ७ जानेवारी २०१५
१. मोदींसारख्या नेत्यांना पक्षांतर्गत व पक्षबाह्य असे दोन्ही ठिकाणी समर्थ पर्याय निर्माण होणे एका देशासाठी आवश्यक आहे.
२. काँग्रेसने तूर्त नवीन चेहर्यांचा विचार करावा व पक्षबांधणीवर फोकस ठेवावा. ज्योतिरादित्य शिंदे हे नांव दोन सदस्यांनी सुचवले.
नमस्कार,
१९ जुलै २०१४ पासून गुरु ग्रह कर्क या गुरुच्या उच्चराशीत आहे. उच्चराशीतील गुरुग्रह हा यश किर्ती , सुख समाधान व बुद्धिमत्ता प्रदान करतो असा उल्लेख ज्योतिषविषयक ग्रंथात मिळतो. या नियमाचा संशोधनात्मक अभ्यास करण्याची गरज आहे, त्यासाठि कर्क राशीत गुरु असणा-या पत्रिका संग्रहात असणे नितांत गरजेचे आहे. ज्योतिषातील ग्रहयोगांचा संशोधनपर अभ्यास करण्यासाठि १९ जुलै २०१४ ते ३१-१२-२०१४ या काळात जन्म झालेल्या बाळांची पत्रिका विनामुल्य करुन देण्यात येईल.
बाळाचे नाव -
जन्मतारीख -
जन्मवेळ -
जन्मस्थान -
जन्मपत्रिकेची pdf file इमेल द्वारे पाठवण्यात येईल.
संपर्क - panshikar999@gmail.com
HAPPY NEW YEAR
राशिभविष्य
जानेवारी २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
रविमंत्र
जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महद्युतिम्।
तमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम्॥
चंद्रमंत्र
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम्।
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभुषणम् ।
मंगळमंत्र
धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् ।
कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम् ॥
बुधमंत्र
प्रियंगुकलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधम्।
सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् ॥
गुरुमंत्र
देवानांच ऋषीणांच गुरुं कांचनसन्निभम्।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्॥
शुक्रमंत्र
हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् ।
सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ॥
शनिमंत्र
साडेसातीचा बागुलबुवा नको !
- विक्रमादित्य पणशीकर
साधारणपणे बाळाच्या जन्मापासूनच त्याचा आणि ग्रहांचा अजाणतेपणे संबध येत असतो , असे म्हणावे लागेल. बालकाचा जन्म झाल्यावर प्रत्येक घरात त्याच्या नवजात अर्भकाचा नामकरण सोहळा करण्याची उत्सुकता निर्माण होते , नाव काय ठेवावे यासाठी जन्मदिनांक , जन्मवेळ व जन्मस्थळ याची माहिती ज्योतिषाला सांगून अवकडहा चक्राआधारे चंद्र रास-नक्षत्र- नक्षत्र चरण या आधारे चरणाक्षर काय हे पाहून आद्याक्षर निश्चित केले जाते त्याआधारे नाव ठेवले जाण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत आहे.
शनिच्या साडेसातीचा जो काळ पूर्णतः प्रतिकूल आहे. त्याकाळात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. शनि आजारपण लांबवणारा ग्रह आहे. त्यामुळे दीर्घकालीन आजार शनि निर्माण करतो. अशा वेळेस शनि उपासना करण्याचा नक्कीच लाभ होतो. ब्रह्माण्डपुराणातील ब्रह्मनारद संवाद स्वरूपात असलेले शनिवज्रपंजरकवच म्हणणे अत्यधिक लाभाचे ठरते असा अनुभव आहे.
श्रीगणेशाय नमः
नीलांबरो नीलवपुः किरीटी गृधस्थितस्त्रासकरो धनुष्मान्।
चतुर्भुजः सूर्यसुतः प्रसन्नः सदा मम स्याद्वरदः प्रशान्तः॥१॥
ब्रह्मा उवाच॥ श्रुणुध्वमृषयः सर्वे शनिपीडाहरं महत्।
कवचं शनिराजस्य सौरेरिदमनुत्तमम् ॥२॥
कवचं देवतावास वज्रपंजरसंज्ञकम् ।
राशिभविष्य
डिसेंबर २०१४
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
२ नोव्हेंबर २०१४ रात्री ८ वाजुन ५४ मिनिटांनी शनि निरयन वृश्चिक राशी प्रवेश करतो. गेले साडेसात वर्ष पिडलेल्या कन्या राशीची साडेसाती पासुन सुटका होईल.
याच बरोबर साडेबावीस वर्षांनी धनु राशीला साडेसाती सुरु होते.
तुळ राशीची साडेसातीतली शेवटची अडीच वर्षे सुरु होतात तर वृश्चिकेला पाच वर्ष साडेसाती बाकी आहे.
या कालावधी विषयक अनेक गोष्टी व कथा लोकांनी वाचल्या असतील. अनुभवही घेतले असतील. खास जाणवते ती मानसीक पीडा आणि त्यातुन बदलणारी मानसीकता.
साडेसाती तुळ, वृश्चिक आणि धनु राशीला काय परिणाम जाणवेल हे जाणुन घेऊ या.
राशिभविष्य
नोव्हेंबर २०१४
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
बरेच दिवस हा विषय मनामध्ये घोळत होता. काहि बाफ वर या विषयी थोडीफार चर्चा झाली आहे.
तर लहान मुलांची शाळा हा अगदी कळीचा मुद्दा बनला आहे. काहि ठिकाणी तर त्यावर राजकारण केले गेले. पेपरमध्ये कित्तेकदा सकाळी ४-५ वाजल्यापासुन प्रवेश अर्ज मिळवण्यासाठी लागलेल्या रांगांचे फोटो आले. काहि शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणुन लोक लोकप्रतिनिधींची चिठ्ठी घेउन येतात तर काही ठिकाणी पैसे. याउलट काहि शाळा मुलांअभावी बंद पडताहेत (या सगळ्या सरकारमान्य नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या अथवा जिल्हापरिषदेच्या आहेत ज्या पटसंख्येअभावी बंद पडायच्या मार्गावर आहेत) याची कारणे सर्वश्रुत आहेत त्याबद्दल कृपया इथे चर्चा नको.