गुरु आणि शनी ह्या ग्रहांच्या राशी बदलानंतर एक मोठा कालखंडात आपल्याला जाणवेल इतका बदल आपल्या आयुष्यात घडताना दिसतो. यामुळे मला शनी किंवा गुरु च्या बदलानंतरचे राशी भविष्य लिहीण्याची इच्छा होते.
साधारण पणे १३ महिन्यांनी आणि प्रत्येक कॅलेंडर वर्षात गुरुचे एकदा राश्यांतर होत असते. या वर्षी १६ जुलैला हे राश्यांतर घडत आहे. १६ जुलैला गुरु स्वत:च्या उच्च राशीतुन ( कर्क या राशीच्या बाहेर येऊन ) सिंह ह्या राशीत प्रवेश करतो आहे.
अनेकदा पुण्यात जावून सुद्धा या महान ऐ तिहासिक आणि सांन्स्कृतिक स्थळाचे दर्शन केले नाही … तरी ते करण्याचा इरादा आहे.
माझे काही मित्र ( जुने मुंबईकर आता पुणेकर ) हे ऐकताच थर थर कपू लागले .
" अरे X%^&(* झालास कि काय ? चाल घरी ये बिअर पिलावतो . असे हि म्हणाले ( ते चहाच नाही तर मद्य देतायत - म्हणजेच हे मुल पुणेकर नाहीत हे कळले आसेल्च.
तरी माझी विनंती खालील गोष्टी / सल्ला / सेवा मिळतील काय?
१) नकाशा - अचूक नकाशा मिळेल काय ? कारण इथे कोणीही पत्ता विचारले कि अपमान करतात !
२) गेंड्याच्या कातडीचा शर्ट - अपमान पचवायला !
राशिभविष्य
जुलै २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
ह्या महिन्यातील महत्वाचे ग्रहांचे राशीप्रवेश :
५ जुलै पासून शुक्र सिंह राशीत, ५ जुलै पासून बुध मिथुन राशीत, ३१ जुलै पासून मंगळ कर्क राशीत, १७ जुलै पासून रवि कर्क राशीत
दरवर्षी आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या साजरी करतात. यावर्षी दोन आषाढ महिने असल्याने गटारी दोनदा साजरी करायची का ? अशी प्रामाणिक शंका भाविकांनी व्यक्त केली आहे....
.
.
.
तज्ञ आणि अनुभवी लोक मार्गदर्शन करतील का?
करिअरच्या पाऊलखुणा
विध्यार्थ्यांच्या भविष्याचे
निकालातच मंथन असते
यशस्वीतांचे अभिनंदन तर
अयशस्वींचे सांत्वन असते
कुणाचे आनंद फुलून येतात
कुणाचे आनंद ग्रासुन जातात
मात्र करिअरच्या पाऊलखुणा
निकालातुनच दिसुन येतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
राशिभविष्य
जून २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
राशिभविष्य
मे २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
आजची म्हणजेच २१ एप्रील २०१५ ला आलेली अक्षय तृतीया साडेतीन मुहुर्तापैकी एक आहे. गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा, दसरा आणि दिवाळी पाडवा हे तीन शुभ मुहुर्त मानले जातात. अक्षय तृतीया हा अर्धा मुहुर्त मानला जातो. अर्धा असल्याने याचे महत्व कमी होत नाही कारण अक्षय म्हणजे कधीही क्षय म्हणजे अंत न होणारे कार्य या मुहुर्तावर करायचे असते.
आयुष्य सुखकर करण्याकरता ज्योतिषशास्त्राद्वारे मार्गदर्शन करणारे एक अग्रगण्य ज्योतिषी म्हणून पंडित संदीप अवचट आपल्याला सगळ्यांना माहितीचे आहेत. ‘पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रद्धा आणि थोतांड अश्या प्रकारांना संपूर्णपणे फाटा देऊन नव्या युगात विज्ञानवादी दृष्टीकोनातून ज्योतिषाचे महत्व पटवणारे’ ही त्यांची खरी ओळख म्हणता येईल. काही दिवसापूर्वी सानफ्रान्सिस्को बे एरियामध्ये त्यांच्या ‘दिलखुलास राशी’ या कार्यक्रमामुळे त्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान त्यांच्याशी झालेल्या संवादाची ही एक झलक:

ज्योतिषविषयक लेखमाला काही काळ थांबली होती. १४ एप्रीलच्या निमीत्ताने पुन्हा सुरु होत आहे. १४ एप्रीलला कुणाचा वाढदिवस आहे? याच उत्तर महामानव बाबासाहेब आंबेडकर हे तर आहेच पण मायबोलीवर आणि मायबोलीच्या बाहेर असे अनेक लोक असतील ज्यांचा वाढदिवस १४ एप्रिल आहे.
काय विशेष आहे १४ एप्रील मध्ये ? हे जाणुन घ्यायला हा लेख वाचायला हवा.
ज्योतिषशास्त्रात ५ महत्वाचे राजयोग केवळ ५ महत्वांच्या ग्रहांचे विषीष्ठ राशीत विषीष्ठ अंशात असल्याने होतात. लग्न किंवा राशी कोणतीही असताना हे राजयोग फलदायी होताना दिसतात.
कोणते पाच ग्रह आणि कोणत्या राशी ज्यात ग्रह विषीष्ठ अंशावर असता राजयोग होतो ?