गोनीदा म्हणतात तसं "राजाचा गड आणि गडांचा राजा म्हणजे राजगड"
राजगडावर जायला वाटा अनेक...
पालीहून पाली दरवाज्याने...
वाजेघरहून पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने...
गुंजवण्याहून पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने...
गुंजवण्याहून गुंजवणे (गुंजण) दरवाज्याने...
गुंजवण्याहून सुवेळा माचीवरच्या चोरदिंडीने...
भुतोंड्याहून अळू दरवाज्याने...
पैकी पाली दरवाजा, अळू दरवाजा आणि पद्मावती माचीवरचा चोर दरवाजा ह्या वाटा आता वापरात आहेत... सुवेळा माचीवरच्या चोरदिंडीने तर आता कुणीच चढत नाही आणि गुंजवणे दरवाज्याने सुध्दा फारसं कुणी जात नाही...
(आज सहजच मागच्या काही भटकंतीचे फोटो बघत होतो... तर गेल्या पावसाळ्यातल्या एका भटकंतीचा अनुभव खूप खूप आठवला... हा अनुभव तेव्हा मी इतर काही ठीकाणी सांगीतला होता, पण मायबोलीवर प्रथमच सांगत आहे...)
------------------------------------------------------------------------------------------
"हँलो आई, मी पालीला आलोय... आता बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन भटकायला जाणार आहे" मी.
"अरे, पण तू तर साताऱ्याला जाणार होतास ना आज?" आई.
"हो, पण अजित आणि सरांचा आज भटकायला जायचा बेत होता... मग मला राहवलं नाही... उद्या जातो साताऱ्याला" मी.
"बर..." आई.
सुन्या: " काय मग कसं वाटतय ?"
सम्या (समीर रानडे) : "बस्स झाला ट्रेक.. इथेच थांबेन म्हणतो "
विन्या (विनय भीडे) : "अरे त्या दरीएवढी फाटलीय "
योगी (योगायोग) : "आयला, मस्तच रे.. मजा येणार"
यो (यो रॉक्स) : "अरे ये तो शुरवात है !"
वरील उद्गार आहेत मायबोलीकरांचे.. शुरवीरांचे.. शुर मायबोलीकर्स ! ज्यास खालील घळीचे दृश्य कारणीभुत होते..

मित्र आणि मैत्रिणिंनो,
मी प्रकाशचित्रे ह्या सदरामध्ये "अतुल्य भारत" हि एक मालिका सुरु करत आहे. मी आजपर्यंत जे काही भारतभ्रमण केले आणि त्यामध्ये जी काही प्रकाशचित्रे काढ़लि ती येथे प्रदर्शित करण्याचा मानस आहे. माझा उत्तरेहुन सुरुवात करुन दक्षिणेकडे येण्याचा विचार आहे. आशा आहे आपल्याला हि प्रकाशचित्रे आवडतील.
आपले विचार, अभिप्राय व सूचना जरूर कळवा.
कळावे, लोभ असावा,
चंदन.
--------------------------------------------------------------------------------
थोडक्यात माहिती -
सिझन - मे १५ ते सप्टेंबर १५. (ऑगस्ट महीना अतिशय योग्य)
कोकण म्हटलं की रम्य समुद्रकिनारा, हिरवीगार शेते, मन शांत करणारी देवस्थाने
अशी दृश्ये डोळ्यासमोर येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेलं
पाच ते सात हजार लोकवस्तीचं केळशी हे गाव अगदी असंच टुमदार आहे. आपली
सुट्टी शांत वातावरणात घालवण्याची इच्छा असल्यास मुंबई व पुण्याहून सहज गाठता
येणार्या या गावाला पर्याय नाही.
(मागच्या वर्षी सहजच कर्नाळ्याला भटकायला गेलो होतो... तेव्हा लिंगोबा पाहून भारावलो आणि वेड लागल्यागत त्यावर चढून गेलो... तेव्हाचा माझा अनुभव... इतर काही websites वर हा अनुभव तेव्हाच सांगीतला होता... आज मायबोलीवर सांगत आहे...)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------