कायद्यात बदल केल्याने विजय मल्ल्याच्या भारतातील मालमत्ता गोठवून त्यातून कर्जाची रक्कम वळती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशा स्वरूपाच्या बातम्यांतून आजकाल विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुळात हे प्रकरण "मल्ल्याने बँकेकडून कर्ज घेतले आणि ते फेडले नाही" इतके सोपे नाही. अन्यथा इतका गदारोळ झालाच नसता. व्यक्तीला दिले जाणारे कर्ज आणि कंपनीला दिले जाणारे कर्ज ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सर्वसामान्यपणे आपण जे गृहकर्ज वगैरे घेतो ते व्यक्तीला दिलेले कर्ज असते आणि त्याची परतफेड झाली नाही तर बँक कायदेशीर कारवाई व्यक्तीवर (आपल्यावर) करते.
भारतात परत येते वेळी बँकेतील खाते तसेच सुरु ठेवले होते, त्यात कधीतरी लागतील यासाठी १९०० डॉलर्स ठेवले होते. पण खात्याचा वापर गेले ५ वर्षे झाला नाहीय. बँकेने फेब २०१८ मध्ये नोटीस मेल केली होती पण माझ्यकडुन ती चेक झाली नाही. आज बँकेचे पत्र भारतातल्या पत्यावर आल्यावर या गोष्टीची माहिती झाली. Withdrawal Escheat fee and Escheated या सदराखाली सगळा बॅलन्स डेबिट दाखवला आहे.
हा फंड स्टेट कडे जमा होतो अशी माहिती मिळाली. तर भारतात असताना ही रक्कम आपण क्लेम करु शकतो का? नेट वर शोधाशोध सुरुच आहे पण कोणाला फर्स्ट हँड माहीती असेल तर कृपया इथे लिहा.
नमस्कार!
मला थोडी माहिती हवी आहे. भारतात असताना मी PPF अकाऊंट काढले होते, लग्ना आधीच्या नावाने. आता मी भारतात नाही, आणि अकाऊंट मॅच्युअर झाले आहे. मला आता पैसे काढायचे आहेत. तर कसे काढायचे ह्याबद्दल कोणी माहिती देऊ शकेल का प्लीज? आणि मी न जाता काम कसे होईल?
धन्यवाद!
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक ठगांना वेसण घालणार का?
सरकारने (कैबिनेट) ने नुकतेच हे बील पास केले. आता हे लोकसभेत येइल आणी मनी बिल असल्यामुळे राज्यसभेत न जाता राष्ट्रपतींकडे जाउन पास होइल. नोटबंदी, आधार, जीसटी नंतर आता हे बील आणी त्याचे नक्कि परीणाम काय होतील ह्यावर कोठेहि चर्चा चालु नाहि. पण भारताचे सर्व आर्थिक संरचना सरकार गुपचुप स्वतःच्या ताब्यात घेत आहे असे दिसते. थोडक्यात लंबी रेस की तय्यारी चालली आहे भारताला २/३ लोकांचे आणी २/३ उद्योगपतींचे गुलाम बनवायची.
या बिलावरची मते आणी मुख्य म्हणजे परिणाम जाणुन घ्यायला आवडेल.
पुर्वी " नोटबंदीचे सु-परीणाम " असा ऐक धागा काढलेला होता. त्या धाग्यावर आता प्रतिक्रीया सुविधा बंद केलेली असल्याने नविन धागा उघडलेला आहे.
शेतीसाठी, शेतकर्यांसाठी, अथक परीश्रम करुन , संशोधन करुन नविन पद्दती निर्माण केलेल्या कृषी महर्षी
श्री सुभाष पाळेकर यांचे अभिनंदन !! संपुर्ण भारत देशात शेतकर्यांत ह्या महर्षींची ख्याती पसरलेली आहे. हरीयाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, आंध्रा, तामिळनाडु, कर्नाटक राज्यात झीरो बजेट नॅचरल शेती करणारे ४० लाख शेतकरी आहेत. पण ह्याला अपवाद आहे महाराष्ट्राचा. ह्या महाराष्ट्र पुत्राला त्याच खुप दुखः आहे. पण आता चित्र बदलत आहे !!