ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक मालाड वेस्ट
ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक ८ थर ठाणे नवी मुंबई
ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक ८ थर ठाणे नवी मुंबई
ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक ८ थर ठाणे नवी मुंबई
ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक ८ थर ठाणे नवी मुंबई
धमाका
इतिहास सांगितला जातो
स्टॅटिस्टिक दाखविले जाते
चर्चा होतात चौकशी होते
बातमी हळूहळू भूतकाळातजाते
पण
कुठेतरी भयाण सन्नाटा असतो
तिथे वर्तमान सुन्न असतो
भूतकाळ छळत असतो आणि
भविष्याकाळ भेडसावत असतो
आम्ही मात्र निबर धमाका एक खबर फक्त एक खबर
सुदैवी ज्यांचे प्राण गेले
दुर्दैवी , जिवलग शोधत फिरले
हे असे कलियूग आले
जीवन फार स्वस्त झाले
अश्वत्थाम्याच्या जखमेची भळभळ लाखो वर्षे माणुसकीची तळमळ जखमेची भळभळ
मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातली/देशातली ही परिस्थिती सुधारून असे हल्ले टाळण्यासाठी एक नागरिक म्हणून तुमच्या मते 'मी' काय करणं अपेक्षित आहे?
'मी' म्हणजे भारत देशातला एक सामान्य नागरिक.
कविता करणं
ललित/लेख लिहिणं
शासनाला दोष देणं
चरफडत बसणं
मिडियाला शिव्या देणं
या व्यतिरिक्त.
मला प्रामाणिकपणे हे जाणून घ्यायचे आहे.
पुन्हा एकदा मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होऊन २१ जणांचा बळी गेला.१५ दिवसांपूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी तशी पूर्वसूचना दिली होती.आता "माहिती मिळूनही सुरक्षा यंत्रणा पुनः एकदा निष्पापांच्या हत्या रोखण्यात अपयशी ठरली आहे.हे वारंवार होणारे बॉम्बस्फोट आमची सुरक्षा व्यवस्था किती कुचकामी आहे,आणि भारतावर हल्ला करणे किती सोपे आहे,तेच साऱ्या जगाला दाखवून देत आहेत".असे आरोप आमच्यावर होतच असतात त्यात काय विशेष? निषेध व्यक्त करण्यापलीकडे आपण काय करू शकतो?बदला घेण्यासाठी आम्ही काही अमेरिका वगैरे थोडेच आहोत !
रिडेव्हलपमेंट अर्थात पुनर्विकास! पण हा पुनर्विकास माझ्या घराचा नाही. माझी आई ठाण्याच्या वर्तक नगरला ज्या इमारतीमधे रहाते त्या इमारतीच्या पुनर्विकास प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ती इमारत आता नाहीशी होऊन त्याजागी २२ मजल्यांची टोलेजंग इमारत उभी रहाणार आहे म्हटल्यावर आधी मनात प्रचंड निराशा दाटून आली. निर्जिव भिंतींमधूनसुद्धा जाणवारा मायेचा तो स्पर्श आता अवघी दोन एक वर्षेच सोबत रहाणार होता. पण नंतर आनंदही वाटला की आईला, भावाला रहाण्याकरिता एक नवीन छानसं घर, आहे त्याच जागी, विशेष कष्ट न करता मिळणार आहे.
पूर्वी एकेकाळी नव्याने मुंबई बघायला येणार्यांच्या लिस्टमध्ये हमखास असलेले एक ठिकाण म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीची बाग. आजसुद्धा आबालवृद्धांना तितकेच आकर्षित करणारे आणि कमी खर्चात सहज बघता येण्यासारखे मुंबईतील एक लोकप्रिय ठिकाण. "राणीची बाग" नावाने प्रसिद्ध असलेली हि बाग १८६२ साली राणी व्हिक्टोरीया यांच्या सन्मानार्थ मुंबईच्या नागरिकांना समर्पित करण्यात आली. त्यानंतर एक वर्षाने त्यात प्राणिसंग्रहालयाची स्थापना झाली.
पण मुंबईने असे बरेच दु:ख पचविलेत.त्याला कारण आपला मुंबईकर.. सर्व संकटावर मात करत तो नेहमी जोशाने,नेटाने उभा राहिलाय.ही सळसळणारी उर्जाच मुंबईची शक्ती आहे.सण,उत्सव यातुनच त्याला उर्जा मिळते.खर म्हणजे ती आपली संस्कृती आहे.मग गणेशोत्सव असो वा गोपाळकाला,मॅरेथॉन असो वा दांडिया मुंबईचे एकजुटीचे दर्शन घडते.
|| गणेशोत्सव २०१० – दादर (भोईवाडा, नायगाव, वडाळा) विभागातील काही श्री गणेश ||
********************************************************
********************************************************
सदाकांत ढवण उद्यान (नायगाव अपना बाजार समोर)
********************************************************
********************************************************