पाणी फाउंडेशन : दुष्काळाला हरविण्याचे आव्हान पेलताना आमीर खान
Submitted by घायल on 15 April, 2016 - 22:49
महाराष्ट्राच्या दुष्काळावर कसा मार्ग काढावा याबद्दल अद्याप म्हणावी तशी चर्चा सुरू झालेली दिसत नाही. प्रमुख राजकीय पक्षांकडे असलेला इच्छाशक्तीचा अभाव, तज्ञांच्या इशा-यांकडे होत असलेले दुर्लक्ष, वारेमाप उधळपट्टी आणि बेपर्वा वृत्ती यामुळे संकट गडद होत चाललेले आहे.
शब्दखुणा: