चांगुलपणा, बचतीची सवय, करुणा, उत्साही व्यक्तीमत्व, उद्योजकता असे नानाविध गुण असतात, पैकी तुमच्या मते कोणता गुण हा 'ओव्हर रेटेड' आहे आणि कोणता गुण हा 'अंडर रेटेड' आहे. आणि का? तेव्हा एकोळी उत्तर नको. 'का' या प्रश्नाचे सविस्तर उत्तर द्यावे.
मार्च वूमेन्स हिस्टरी मंथ (महिलांचा ऐतिहासिक महिना ) म्हणून ओळखला जातो आणि नुकताच महिला दिनही होऊन गेलाय त्या निमित्ताने हा लेख!
आज महिला जवळ जवळ प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत तरी एक अदृश्य तावदान अजूनही वर झेपावणार्या महिलांना रोकू पाहतय, असं आपण त्यांच्याच मुलाखतीत, बातम्यांमध्ये बघत असतो. लढाई अजून चालू आहे आणि जेव्हा खरंच स्त्री पुरुष समान वागणूक खऱ्या अर्थाने येईल तेव्हा “जागतिक महिला दिन” साजरा करण्याचं प्रयोजन आणि कौतुक दोन्ही राहणार नाही.
कोण्या एके काळी एक गुरू आणि त्यांचा शिष्य रहात होते. शिष्य आश्रमातील कामे करत असे आणि गुरू त्याला विद्या शिकवीत असत. रोज आजूबाजूच्या झाडांवरील फुलं काढून पूजेची तयारी करणे हे एक त्याचे काम होते.
८ नोव्हेंबर १९१९ ला महाराष्ट्राच्या अत्यंत लाडक्या व्यक्तीचा ( बऱ्याच लोकांसाठी दैवताचा) जन्म झाला. आज असते तर १०३ वर्षांचे अवघ्या महाराष्ट्राचे, जगभर पसरलेल्या मराठीजनांचे, लाडके 'भाई' आजोबा झाले असते.
"हट .. भें s s चो"
"काय रे, बसल्या बसल्या कोणाला शिव्या घालतोय?" पार्टनरनं विचारलं
मी फक्त नकारार्थी मान डोलावली.
"ओ साहेब, अशी अचानक शिवी हासडण्याची ही काय पहिली वेळ नाही आपली. कोणाला शिव्या घालतोय सांग?" - पार्टनर ऐकेना
"हट .. भें s s चो"
"काय रे, बसल्या बसल्या कोणाला शिव्या घालतोय?" पार्टनरनं विचारलं
मी फक्त नकारार्थी मान डोलावली.
"ओ साहेब, अशी अचानक शिवी हासडण्याची ही काय पहिली वेळ नाही आपली. कोणाला शिव्या घालतोय सांग?" - पार्टनर ऐकेना
बालपणीचे पर्यांच्या कथा कहाण्या ऐकायचे दिवस हां हां म्हणता मागे पडतात. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाउल पडतं आणि एक मदहोश करणारा, 'छलकत्या पैमान्यांचा'मधुमास आपल्या अवती भवती बहरु लागतो. जगाचे निश्वास निव्वळ सुगंधी असतात त्या काळात. अनामिक सुगंध, चैतन्य, ताजेपणा यांची लयलूट होत असते. 'झीलोंके होठोंपर, मेघोंका राग है, फूलोंके सीनेमे ठंडी ठंडी आग है" वाल्या हृदयात पेटलेल्या शीतळ ज्वाळेचे दिवस. कोणत्याही लग्नकार्यात एक ना एक वात्रट तरुण मुलगा, हस्तरेखातज्ञ म्हणुन सोंग वठवत असतोच का तर त्याच्याभोवती असतो तरुण मुलींचा गराडा. माझं भविष्य सांग, माझा हात बघ म्हणणार्या.
चाचांचे मनोगत मागील भागापासून पुढे सुरू....
वेड्या वाकड्या झालेल्या बांगड्या हातात खेळवत खिडकीतून बाहेर शून्यात नजर लावून विचार करत बसलो होतो. कामगार काम उरकून निघून गेले होते. बेगम खाना बनवण्यात व्यस्त होती. कुणाच्या असतील बरं? कामगारानां खोदून खोदून विचारलं तरी सांगता येईन की नेमका कुठला कापूस किंवा कुठल्या गादीतून ह्या आल्या असतील. ज्याचा माल त्याला पोहोचवल्या शिवाय मला चैन पडणार नव्हती.
" चलो, खाना खाके सो जावो. सुबह को देखेंगे क्या करना है इसका." माझ्या हातातून बांगड्या अलगद काढून घेत अलमारीत ठेवत बेगम बोलली.
हे सगळं ऐकून कुणाला काय बोलावं तेच सुचेना. सर्व प्रथम प्रतिक्रिया बायकोची " अहो चार तोळ्यांच्या होत्या नं?" हे ऐकून आई पुन्हा रडायला लागली.
सर्वप्रथम मी स्वतः ला सावरलं. म्हंटलं " आई तू काळजी करू नकोस. कुठे जात नाहीत पाटल्या. तो गादीवाला माझ्या चांगला ओळखीचा आहे. मी आत्ता जातो आणि बघून येतो."
"अरे पण कारखान्यात जाता जाता वाटेत वगैरे पडल्या असतील किंवा त्याच्या कामगाराला वगैरे सापडल्या तर ते परस्पर गायब करणार. एकदम कडेला कोपर्यातच ठेवल्या होत्या मी." आई रडतच म्हणाली.
१९९७ BMM अधिवेशनाची अजून एक खासियत होती. ती म्हणजे, जाणता राजा. लता दिदी संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या होत्याच, आणि त्याबरोबर बाबासाहेब पुरंदरे, माननीय अतिथी म्हणून येणार होते व ‘जाणता राजा’ सादर करणार होते. ह्या लेखात मी ह्या भव्य नाट्याचा, भारताबाहेरचा पहिला प्रयोग कसा जमून आला ह्याची आठवण सांगतो. आम्हा बॉस्टनवासियांच्या दृष्टीने ती आठवण खुपच अविस्मरणीय आहे, कारण, त्यामुळे आम्हाला बाबासाहेब पुरंदऱ्यांचा महिनाभर सहवास लाभला.