मोरया रे....
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी बाप्पांचे आगमन झाले... आणि दिड दिवस कसे गेले कळलेही नाही...
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी बाप्पांचे आगमन झाले... आणि दिड दिवस कसे गेले कळलेही नाही...
काही दिवसांपुर्वी रॉबिन हुड यांनी आपल्या रंगिबिरंगी मध्ये छत्रपति शिवाजि महाराजांच्या घराण्याविषयी व वंशावळीविषयी केलेले लिखाण वाचनात आले. खुप छान आणि उपयुक्त माहिती त्यांनी दिली आहे.
त्यानंतर माझ्या वाचनात काही पुस्तके आली. त्यांचाच संदर्भ घेउन हे लिखाण मी करीत आहे. आनंद घोरपडे लिखित "शिवछत्रपती समज-अपसमज" व प्रा. रा आ. कदम, 'कदम्ब' यांनी लिहिलेले क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज" ही ती दोन पुस्तके. दोघांनीही आपापल्या पुस्तकामध्ये भोसले घराण्याच्या पुरवजांविषयी लेखन केले आहे. ते मी इथे थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करतोय.
अमित मोहरे हा एक अवलिया आहे... हा माझा भटका मित्र सतत कोणत्या ना कोणत्या सफरीवर असतोच. दुर्गभ्रमण, पक्षिनिरिक्षण, फोटोग्राफि असे भरपूर छंद याला आहेत. त्याने ५-६ वर्षापूर्वी रतनगड परिसरातल्या केलेल्या भटकंतीची ही प्रकाशचित्रे इथे टाकतोय. मला ती भयंकर आवडली... तुम्हालाही ती नक्कीच आवडतील..
बारी गावातील एका घराचा दरवाजा
बारी गावातील बैलगाडी
भंदारदर्याचा जलाशय १
मे महिन्याच्या सुरुवातीलाच तीन दिवसांची सुटी मिळाली. ती सत्कारणी लावावी म्हणुन गणपतीपुळ्याला जायचा बेत केला. या फेरीत एक फार छान मंदीर पाहण्यात आले. पावसपासुन २८ किमी वर कशेळी गावात हे कनकादित्य मंदिर आहे (सुर्य मंदीर).
रायगडला मी गेल्या १०-११ वर्षात गेलो नव्हतो. ३१ डिसेंबर १९९७ला माझी शेवट्ची फेरी झाली होती, पण त्यानंतर काही केल्या योग येत नव्हता. अगदी माझे वडील जेव्हा तीन वर्षे महाडला होते तेव्हाही मी जाऊ शकलो नव्हतो.