त्या दिवशी शुक्रवार एक मे आणि सुटीचा दिवस होता. मी आणि माई सकाळी दुसऱ्यांदा डायनिंग टेबलवर चहा पीत बसलो होतो. " अगं तेवढं ते कलिंगड चिरून ठेवशील का गं?," माई म्हणाल्या, " जेवल्यानंतर खावूया जरा गार गार फोडी."
"हो माई, चहा घेतला की लगेच चिरते." मी सांगितलं.
मी बेसिनचा नळ उघडला तेंव्हा ऋषि न् पण त्याचा चहा प्यालेला कप घेऊन आला.
" ठेव, मी विसळते." मी त्याला म्हणाले आणि कप विसळून तिथेच कट्ट्यावर पाणी निथळायला पालथे घातले आणि कलिंगड हातात घेत लं.
"ऋ, तो चाकू दे ना.."
त्यानं रॅक वरचा चाकू घेतला.
"धुवून दे."
त्यानं चाकू नळाखाली धरून झटकला.
दुसऱ्या दिवशी ऑफिस सुटल्यावर ते दोघे ठरलेल्या नेहमीच्या कॉफी शॉप मध्ये भेटले ,अन्विका अगोदरच कॉफी शॉप मध्ये बसून अनिकेतची वाट पाहत होती. तिला अनिकेत दारातून आत येतांना दिसला. बाहेर पाऊस पडत होता हवेत गारवा होता .
अनिकेत ," अरे अन्विका तू आज चक्क लवकर येऊन माझी वाट पाहतेस ! किती छान "
अन्विका , " हो का ? तुला छानच वाटत असेल ना "
( ती जरा नाराजीने म्हणाली )
अनिकेत , " बर तू काय घेणार ते सांग ऑर्डर करतो "
दुसऱ्या दिवशी ऑफिस सुटल्यावर ते दोघे ठरलेल्या नेहमीच्या कॉफी शॉप मध्ये भेटले ,अन्विका अगोदरच कॉफी शॉप मध्ये बसून अनिकेतची वाट पाहत होती. तिला अनिकेत दारातून आत येतांना दिसला. बाहेर पाऊस पडत होता हवेत गारवा होता .
अनिकेत ," अरे अन्विका तू आज चक्क लवकर येऊन माझी वाट पाहतेस ! किती छान "
अन्विका , " हो का ? तुला छानच वाटत असेल ना "
( ती जरा नाराजीने म्हणाली )
अनिकेत , " बर तू काय घेणार ते सांग ऑर्डर करतो "
प्रवीण नव्वद टक्के भाजला होता तर सुमेधा साठ टक्के भाजली होती. प्रवीण दोनच दिवसात मरन पावला. सुमेधा मृत्यूशी झगडत होती. तीच्या मुलांना तीच्या नातेवाईक त्यांच्या घरी घेऊन गेले. इतक सगळ झाल्यावर सुमेधाची आई व भाऊ नसते आले तरच नवल सुमेधाचा भाऊ आता चांगल्या सरकारी नोकरीला लागला होता. त्याने सुमेधाच्या उपचाराची सगळी जबाबदारी घेतली . त्याने सुमेधाला सरकारी दवाखान्यातुन एका चांगल्या खाजगी दवाखान्यात नेले. तेथे सुमेधाला चांगले उपचार मिळाले . सुमेधाच्या भावाने तीची चांगली काळजी घेतली.
अन्विकाच्या आई बाबांनी आता अन्विका साठी स्थळे पाहूयच ठरवलं आणि त्यांनी त्यांचा निर्णय अन्विका ला ऑफिस मधून गेल्या गेल्या सांगितलं.
अन्विका चे बाबा ,"अन्विका आम्ही दोघांनी तुझ्या लग्नासाठी स्थळें पहायचे ठरवले आहे . असं ही तू आता अठ्ठावीस वर्षांची झालीस .खर तर हा निर्णय घ्यायला जरा उशीरच झाला पण कही हरकत नाही.येत्या वर्ष भरात तुझं लग्न होईल. आम्ही उद्याच एका म्यारेग ब्युरो मध्ये तुझं नाव नोंद करून येवू ,पाहू त्यांच्या कडे चांगली स्थळे आहेत का ते,ऐकतेस ना ?कधी पासून मी एकटाच बडबडतोय "
सुमेधा घरातुन कोणाला ही न सांगता गुपचूप चोरून घरातून बाहेर पडली होती. ती चालत चालत एका झाडाखाली येउन उभारली. पावसाळ्याचे दिवस होते नुकताच पाऊस पडून गेला होता . जिकडे - तिकडे हिरवेगार दिसत होते. निसर्ग मुक्त हस्ताने आपले रंग उधळत होता . आणि हवेत चांगलाच गारवा होता . सुमेधा आजूबाजू चा परीसर न्याहाळत होती. पण तीचे मन विचलीत होते. ती सारख रस्त्याकडे पाहत उभी होती. तीची नजर चारी बाजूने भिरभिरत होती.जणू तीने काही तरी चोरी केली होती आणि आपण पकडले जाउ अशी भीती वाटावी असेच तीच्या चेहऱ्याकडे पाहुन वाटत होते. ती कोणाची तरी वाट पाहत असावी कदाचित.
त्या दिवसानंतर सार्थक आणि श्रेयामधील मैत्री खूपच खुलत होती... ते नेहमी एकमेकांसोबत असत.... ते एकमेकांचे खूपच जवळचे मित्र बनले होते.... एकमेकांशी न बोलता त्यांना करमायचे नाही.... त्यांना प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगायची असायची... सोबत त्यांची भांडण देखील सुरूच असायची...भांडणाशिवाय मैत्री ती कसली???