११ एप्रिल हा जागतिक पार्किन्सन्स दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. त्यानिमित्य सदर लेख. पार्किन्सन्स मित्रमंडळ,पुणे मार्फत या दिवशी मेळावा आयोजित केला जाणार आहे मेळावा निशुल्क आहे. डॉ.ह.वि. सरदेसाई यांचे व्याख्यान हे मेळाव्याचे आकर्षण आहे.पार्किन्सन्सवरील मराठीतील पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे.आपल्या ओळखीत, नात्यात पार्किन्सन्स रुग्ण असल्यास कृपया त्याना माहिती द्यावी.
बुधवार दिनांक : ११ एप्रिल २०१२
स्थळ : लोकमान्य सभागृह, केसरीवाडा, पुणे.
वेळ : दुपारी ४.३०
काल थोपुवर हे दृष्टीपथास पडलं. वाचून मन भरुन आलं. माबोवर शेअर करावं असं प्रकर्षाने वाटलं.
( सौजन्य : थोपुवरील इंडिया अगेन्स्ट करप्शन ग्रुप . )
डॉ.कैलास गायकवाड.
Married or not you should read this...
“When I got home that night as my wife served dinner, I held her hand and said, I’ve got something to tell you. She sat down and ate quietly. Again I observed the hurt in her eyes.
![](http://3.bp.blogspot.com/-VSy3tCJm9bA/T2qrhSU0eWI/AAAAAAAABD4/Pfmv-DOBhzw/s320/Dr.Madhav+Atmaram+Chitale.jpg)
आज २२-०३-२०१२. आंतरराष्ट्रीय जलविषयक जागृती दिन. त्यानिमित्ताने भारतातील विख्यात जलतज्ञ माधव आत्माराम चितळे यांच्या कार्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या.
![sambhaji-maharaj.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u24038/sambhaji-maharaj.jpg)
प्रकाशचित्र सौजन्य : आंतरजाल
२२ मार्च २०१२ फाल्गुन वद्य अर्थात् मृत्युंजय अमावस्या हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा ‘बलिदानस्मरण दिन’! त्यानिमित्ताने त्यांच्या स्वधर्मनिष्ठेचे केलेले हे स्मरण...
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व
शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर!
मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला। शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला।।
कधी रे येशील तू... (येथे ऐका)
ओघवती प्रवाही चाल - मुखडा आणि पहिला अंतरा यमन मध्ये..
दुसरा अंतरा - 'शारद शोभा..' केदार मध्ये, परंतु हा अंतरा पूर्ण करताना 'अंतरीचे हेतू..' या शब्दावरून उकारान्ती तान घेऊन पुन्हा यमनमध्ये बेमालूम प्रवेश....
'हेमन्ती तर नुरली हिरवळ,
शिशीर करी या शरीरा दुर्बळ..'
अद्भुत सोहोनी आणि त्यानंतर शिशिरात ठेवलेला कोमल धैवत..!
'पुन्हा वसंती डोलू लागे..' मधून डोकावणारा बसंत..
आणि 'प्रेमांकित केतू..' वरून पुन्हा अगदी सहज पकडलेला यमनचा मुखडा..!
"देऊळ" बघितला खर तर जरा उशीरानेच.या चित्रपटाबद्दल काही लिहण्याइतप्रत मी मोठी नाही. पण देऊळ पाहून बिथरली. मुळातच आस्तिक स्वभावाची पण दोन मिनटांसाठी माझ्यातल्या श्रद्धेवर प्रश्न चिन्ह उभं राहिल्याची भावना जागली..!
राजकारणावर उभं असलेल्या "देऊळा" मुळे आपल्या सारख्या बोलणार्या असू देत, कि 'करडी' सारख्या मुक्या, जनावरांचे हाल कदाचित खरे दाखवलेही असतील..
पण-
एकवार पंखावरुनी.. (येथे ऐका)
सात्विकता म्हणजे काय, गोडवा म्हणजे काय मन:शांती म्हणजे काय, हे सारं सार या गाण्यातनं कळतं..
हे गाणं ऐकलं की आपण आईच्या मांडीवर डोकं ठेवून आहोत आणि आई डोक्यावर छानसं खोबरेल तेल थापते आहे अस काहीदा वाटून जातं..
'वने माळरानी राई
ठायी ठायी केले स्नेही'
...
याला म्हणतात यमन..!
'तुझ्याविना नव्हते कुणी आत अंतरात..!'
ही यमनकल्याणातली भक्ती..!
बाबूजींच्या स्वरातील आर्ततेविषयी, रसाळतेविषयी, गोडवेपणाविषयी मी काय बोलू..?
कुठे गेली आता अशी गाणी..?!
"त्याला पायतले यॉर्कर्स खेळता येत नाहीत " - इति माझा अखिल भारतीय खिलारेवाडी तरुण मित्रमंडळाच्या क्रिकेट संघाचा अघोषित कप्तान.
"पण पायातला यॉर्कर म्हणजे काय? यॉर्कर फक्त पायातच टाकतात ना? डोक्यावरुन गेला तर त्याला बाउंसर म्हणतात. "- इति मी.
"तेच ते. त्याला बाउंसर पण खेळता येत नाहीत"
" अर्रे पण त्याला म्हणजे कोणाला" मी हताश होउन विचारले?
"सौरव गांगुली. अजुन कोण?" त्रासिक उत्तर आले.
![](https://lh3.googleusercontent.com/-MJpEZg4Cjns/T18U-qXZUeI/AAAAAAAACEU/YoYY1FQGEdU/s640/Sourav-Ganguly-Wallpapers-2011-5.jpg)
काही वर्षापूर्वीची गोष्ट. कोल्हापूर-सोलापूर प्रवासात असताना राल्फ वाल्डो इमर्सनच्या लेखाचा समावेश असलेले पेंग्विनचे एक पुस्तक वाचत होतो. कवितेसंदर्भात इमर्सनची निरीक्षणे वाचताना त्याने केलेला 'एम्मा लाझारस' या कवयित्रीच्या १८६७ साली प्रसिद्ध झालेल्या 'पोएम्स अॅण्ड ट्रान्सलेशन' चा उल्लेख वाचला आणि त्याबरोबर एम्मा लाझारसच्या कवितेवर त्याने उधळलेली स्तुतीसुमनेही. त्यावेळेपर्यंत तिची कोणतीही कविता माझ्या वाचनात आली नव्हती, ना तिच्याविषयीची काही माहितीही माझ्याकडे होती. सोलापूर येईपर्यंत इमर्सनसारखा जगन्मान्य असा लेखक तिच्याविषयी आत्मियतेने इतके लिहितो ही बाब मी मनी नोंदवून ठेवली.
एकदाच यावे सखया.. (येथे ऐका)
अशोकजी परांजपेंचे सुंदर शब्द असलेलं अशोक पत्की, सुमनताईंचं एक सुरेख गाणं. साधीच परंतु अत्यंत सात्त्विक अन् गोड चाल आणि सुमनताईंचा तितकाच गोड आणि हळवा गळा. 'सखया' हा शब्द खूप म्हणजे खूपच सुरेख!
पुन्हा गूज अंतरीचे हे कथावे व्यथांनी.. - ही ओळ खूप काही सांगणारी.