सामजिक

अणू रेणू थोकडा, तु का आकाशाएवढा

Submitted by kapil gholap on 6 July, 2023 - 06:06

भारतीय संस्कृतीस समृद्ध करण्यात संत विचारांचा खूप मोठा हात आहे. अर्थाअर्थी भारतीय संस्कृतीचा संत शिकवण हा आत्मा आहे. आज भारत जो काही सहिष्णू आणि महान म्हणून ओळखला जातो याचा पाया या महान संत परंपरेनेच रचलाय मग आणि आता सकारात्मक विचार हा त्याचा कळस होऊ पाहत आहे.

आज आषाढी एकादशी निमित्त या संत शिकवणीचा गाभा उकलण्याचा हा छोटासा प्रयत्न जाणीवपूर्वक होईल की हा सोहळा का, कश्या साठी, संतांनी काय दिलं?

विषय: 
Subscribe to RSS - सामजिक