मटणाचा वास
मटणाचा वास
खालील कथेतील अनुभव मी काही प्रमाणात YouTube वर ऐकलेला आहे.. नवरात्रीचे दिवस सुरू झाले आहेत म्हणून सहजच आठवला तर कथेच्या स्वरूपात लिहिला आहे...
मटणाचा वास
खालील कथेतील अनुभव मी काही प्रमाणात YouTube वर ऐकलेला आहे.. नवरात्रीचे दिवस सुरू झाले आहेत म्हणून सहजच आठवला तर कथेच्या स्वरूपात लिहिला आहे...
मध्यरात्री घडलेला रस्त्यावरील थरार. भाग~५
सुहास जर दारुडा आणि बाहेरख्याली नसता तर त्या रात्री सुजाता ला घर सोडावे च लागले नसते.. एव्हढे सगळे घडले, त्याला कारण सुहास चे वागणेच होते.. तरी सूजाताच्या मनात
त्याच्या विषयी सॉफ्ट कॉर्नर असेल?
की हे त्याला संपवण्यासाठी तिच्या आत्म्याने उभे केलेले नाटक असेल?
शेवटच्या अंकाला सुरुवात झाली आहे..
सर्व प्रश्नांचा उलगडा या भागात होणार आहे..
पुढे
गुळेगाव मधली ती आमची शेवटची रात्र... आम्ही सर्व प्रकरण उद्या मिटणार या आनंदामध्ये शांत झोपलेलो होतो..
रखमा आजी.. एक अज्ञात जग...
मी जेव्हा अकरावी बारावी साठी KTHM नाशिक येथे होतो.. तेव्हा माझा एक रूम पार्टनर होता... ही घटना त्याने मला सांगितली होती.. गुरुनाथ पाटील त्याचे वडील.. त्यांच्या बाबतीत घडलेला हा किस्सा.. आता हा किती खरा आणि किती खोटा हा त्यांनाच माहीत..
सिद्धार्थ शांतपणे माझ्या बाजूला बसले होते.आज शुभ्र सफेद सदरा आणि पायजमा त्यांना शोभून दिसत होता.. त्यांचे डोळे बंद होते.. त्यांच्या शांत आणि स्थिर मनोवृत्तीने माझ्या मनातील चलबिचल कमी झाली होती. ते मनोभावे प्रार्थना करत होते, आणि त्यांच्या त्या साधनेच्या शक्तीचा प्रभाव मला जाणवत होता. त्यांचा विश्वास आणि साधनेचे बल मला उर्जा देत होते....
सर्व विवंचना सिद्धार्थ वर सोडून, मी बाहेर निसर्गाचा आनंद लुटत ड्रायव्हिंग वर लक्ष केंद्रित केले..
वाडा ~ भय इथले संपत नाही..
राजेशने आपल्या शिक्षणासाठी गावातून शहरात जाण्याचा निर्णय घेतला. त्याची शहरात जाण्याची ही पहिलीच वेळ होती. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करणे त्याला शक्य नव्हते.. तो शहरात पोहोचला.. प्रथम कॉलेज मधील ऍडमिशन चे सोपस्कार उरकून घेतले.. दुपार नंतर तिथे राहण्यासाठी रूम च्या शोधात बाहेर पडला.. त्या दिवशी ऍडमिशन आणि रूम चा शोध पूर्ण करून त्याला सामान आणायला परत गावी जायचे होते.. पण रूम शोधणे म्हणजे त्याच्या साठी एक दिव्य च ठरत होते..आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे कमी भाड्यात रूम मिळवने एक कठीण काम ठरत होते.
मी स्वतः कोणत्याही कार्यक्रमात शामील झालो की मला भेटणाऱ्या लोकांशी मैत्री करायची खूप सवय आहे.. मग अवांतर गप्पा चालू झाल्या की त्यांचे रूपांतर भुतांच्या गप्पांमध्ये कसे करायचे यावर तर मी PHD केली आहे.. असेच एके ठिकाणी गप्पा मध्ये ऐकलेला किस्सा.. ज्याने सांगितले त्याच्या गावात घडलेला हा किस्सा.. मी अनुभव कर्त्याच्या शब्दात सांगत आहे..