मभादि २०१९

पु.लं. स्पर्श - विशेष लेख - शाली

Submitted by मभा दिन संयोजक on 2 March, 2019 - 01:46

सांगायचं म्हटलं तर ‘अफाट’ या एकाच शब्दात पुलंची कहाणी सांगता येईल पण लिहायचं ठरवलं तर मात्र हजारो
पानांचे खंड लिहूनही त्यात पुलंना पकडता येईलच याची खात्री नाही. काय लिहायचं भाईंविषयी? त्यांच्या
लेखनावर लिहायचं की त्यांच्या संगीतावर लिहायचं, त्यांच्या अभिनयावर लिहायचं की एक माणूस म्हणून
त्यांच्यातल्या नैतिकतेविषयी लिहायचं, दातृत्वाविषयी लिहायचं की समाजाचे ऋण फेडण्याच्या त्यांच्या
प्रामाणिक वृत्तीबद्दल लिहायचं? एका माणसात खरं तर किती गुण विधात्याने द्यावेत याला काही मर्यादा

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मभादि २०१९