'जे अ-क्षर असेल, ते टिकणारच!' - मुलाखत - श्री. अरुण साधू / श्री. आल्हाद गोडबोले
Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
'महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे दिला जाणारा २०१६ सालच्या साहित्य जीवनगौरव पुरस्कार श्री. अरुण साधू यांना दिला गेला. त्यानिमित्त श्री. आल्हाद गोडबोले यांनी घेतलेली श्री. साधू यांची मुलाखत या वर्षीच्या जानेवारी महिन्यातल्या 'साधना'मध्ये प्रकाशित झाली होती.
अरुण साधू यांची ही कदाचित शेवटची मुलाखत असावी.
श्री. अरुण साधू यांना विनम्र आदरांजली.

विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा