Submitted by मी_अनामिक on 22 January, 2020 - 04:36
कशी लिहावी कविता
हात थरथरत असताना...
आह् निघत नाही कधीही
वार काळजावर होताना...
कुठल्या दुःखात आहेस तू
कुणी विचारतो मज हसताना...
ओझे मणांचे वाटे मज
जीवन जगत असताना...
अन् होतात डोळे ओले
द्वंद मनीचे मांडताना...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा