बेल्लारीच्या पोट निवडणुकीचा निकाल इंटरेस्टिंग आहे. मूळ भाजपचे पण आता बंडखोर उमेदवार श्रीरामुलू (चुभूद्याघ्या) अपक्ष म्हणून विजयी झाले. भाजपच्या अधिकृत उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. एकूण मतांची संख्या (जी आमदारकी च्या निवडणुकीच्या मानाने फार कमी वाटते) पाहता ४७,००० मतांचा फरक जबरदस्त आहे.
हा मतदारसंघ म्हणजे त्या सगळ्या मायनिंग स्कॅण्डलचाच ना?
सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराविरूद्ध लोकांनी दिलेला निकाल म्हणावे तर हे श्रीरामुलू यात अडकलेल्या रेड्डी बंधूंचेच उमेदवार्/साथीदार आहेत असा आरोप आहे.
कापूसप्रश्नी सर्वपक्षीय बैठकीत
शेतकरी संघटनेचा सरकारवर हल्लाबोल
आत्ताच टीव्हीवर स्टार माझा या वाहिनीने एका शीख तरुणाने केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांना एक थप्पड लावल्याचे व एक लहानसे शस्त्र काढून धमकी दिल्याचे दृष्य पाहायला मिळाले. प्रमोद देव काका यांनी हे प्रथम पाहिल्यानंतर हे समजले व टीव्हीवर पाहिले.
हवालदिल झालेले पवारसाहेब निघून चालले होते व त्या प्रकारावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हते याचे आश्चर्य वाटले. अर्थातच, ते तरी अचानक काय करणार म्हणा!
१. सुरक्षा व्यवस्था बोंबलल्याचे लक्षण
२. शरद पवार यांच्याबद्दल रोष आहे.
३. सामान्य नागरीक या पातळीला उतरत आहेत. (हे त्याने वाढत्या महागाईमुळे केले असे समजते)
पुण्यात १२ वीत असलेल्या विद्यार्थ्यांकडे १२ वी परीक्षेनंतर पुढील प्रवेशासाठी अधिवास दाखला (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे. हा दाखला कसा व कोठून मिळतो? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती
आजचे रविवारचे वर्तमान पत्र गाजतय ते काल शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथे सुरु झालेले गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या तीन दिवसीय आत्मशुध्दी उपोषणाच्या बातमीने तसेच त्यांच्यावर पुण्यात टिका करणारे डॉ. विनायक सेन यांच्या बातमीने.
मोदींचे विकास घडवण्याचे कर्तुत्व हा राजकारणातला वस्तुपाठ झाला आहे. अनेक राज्यातले लोक, अनेक पक्षातले लोक अभ्यास दौरे आयोजीत करुन या विकास प्रक्रियेचे मर्म समजाऊन घेत आहेत.
राहुल गांधी- एक औस्तुक्याचा (?) विषय....
हे मला ई मेलमधून ढकलपत्रातून आले...
राहुल गांधी : जे काही UP मध्ये घडले ते पाहून मला भारतीय म्हणवून घेण्यास लाज
वाटते.....
थांबा!!!! भारताच्या युवराजचे हे शब्द ऐकून तुम्ही लगेच UP शिव्या द्यायला
सुरुवात करू नका...
थोडेसे युवराज आणि त्याची आई यांच्या बद्दल जाणून घ्या....
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळ मिळून उत्तरप्रदेशवर कॉंग्रेसचेच
राज्य होते. फक्त आणीबाणी आणि काही बदली सरकार सोडून कॉंग्रेसच सत्तेवर होते
(१९३९ ते १९८९ याकाळामध्ये)
स्वातंत्र्य मिळाल्या पासून आत्ता पर्यंत झालेल्या १४ पंतप्रधानापैकी ८
जनलोकपालबिल पास होणार. आज अण्णा १० वाजता उपोशन सोडणार. अण्णांनी हे सर्व करून दाखविले. सर्व भारतीयांना शुभेच्छा!
आता वाट लोकपाल नियुक्त होण्याची .. तो पर्यंत हा क्षण साजरा करायला काय हरकत? जय हो!
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १